Saturday, January 11, 2014

कधी कधी...

कधी कधी अभेद्य
पहाडही निराश होतात
हताश होतात
खांदे पाडून संध्याकाळी
उतरत्या उन्हात 
एकाएकी
मूक होऊन जातात
धुकट नेत्रांनी
आपल्याच लोकांनी केलेले 
आपले 
पराभव
निमूटपने पहात राहतात...!

2 comments:

  1. संजयजी,
    आपके आर्टिकल को जितना प्रतिसाद मिळता है उतना आपकी कविता को नाही मिलता
    यह दुखकी बात है
    आपकी कविता आम लोगोंके समझके बाहरकी बात तो नही है

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...