tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post1425191819099114129..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): ब्राह्मण...ब्राह्मण्य...आणि ब्राह्मण्यवाद...एक चिकित्साSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger13125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45232483264824457812018-06-28T00:31:29.525-07:002018-06-28T00:31:29.525-07:00Shekharji , Very well explained . Maharshi Dayanan...Shekharji , Very well explained . Maharshi Dayanand Saraswati said the same thing in his book "Satyarth Prakash".Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-591111909300295902018-03-09T08:07:45.057-08:002018-03-09T08:07:45.057-08:00ब्राह्मणावर स्मृतीनीं जी बधने कुणी जबरदस्तीने तलवा...ब्राह्मणावर स्मृतीनीं जी बधने कुणी जबरदस्तीने तलवारीच्या बळावर लादली होती की?आमिषापोटी स्वतहुन ब्राह्मणाननी स्वीकारली होती? ती बधन ईतर वर्णाच्या मानाने अधिक कडक कशामुळे होती? ह्या प्रश्नाच्या ऊत्तरात बर्याच सामाजिक सघर्षाचे ऊत्तर अवलबुन आहे!!द्रोणाचार्य जर एव्हढा मोठा योध्दा होता तर त्याला स्वतःला राजा म्हणवुन घेवून राज्य स्थापन करणे शक्य नव्हते का?दीएसnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67661238112176975282016-05-22T04:17:12.449-07:002016-05-22T04:17:12.449-07:00sir mi apale vichar itarana pohachvato
sir mi apale vichar itarana pohachvato<br />sanjayhttps://www.blogger.com/profile/03902518081313704496noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-10469607905364294462015-08-01T01:38:04.193-07:002015-08-01T01:38:04.193-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1665897285296079382015-06-08T22:52:47.687-07:002015-06-08T22:52:47.687-07:00Good Sanjay ji, it is balanced & need of hourGood Sanjay ji, it is balanced & need of hourshrawan deorehttps://www.blogger.com/profile/06795346258090344852noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-85998494986440775122014-03-15T15:03:40.582-07:002014-03-15T15:03:40.582-07:00जितका भारतीय संस्कृतीचा इतिहास मी वाचला आहे त्यातू... जितका भारतीय संस्कृतीचा इतिहास मी वाचला आहे त्यातून मला हेच समजले आहे की, <br /> हिंदू संस्कृतीनुसार जे ४ वर्ण बनविले गेले आहेत, ब्राम्हण, वैश्य, क्षत्रिय आणि क्षुद्र...हे वर्ण म्हणजेच त्या काळी वाटून दिलेलेली Departments होती. ब्राम्हण म्हणजे Education Department सांभाळणारे लोक. वैश्य म्हणजे Business करणारे लोक, क्षत्रिय म्हणजे Defece Department., आणि या शिवाय जे शुद्र होते ते इतर बाकीची कामे करत होते. आजही पाहिले तर शिक्षण , सैन्य आणि व्यापार या गोष्टींना इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्व आहे. तेव्हाही ते दिले गेले होते आणि ते महत्वाचेही होते आणि आहे सुद्धा. <br /> जेव्हा आर्य फिरत फिरत भारतात आले तेव्हा येथे , भारतात राहणारे मुल-वासी बरेच लोक होते. त्या मुलवासी लोकांना आर्यांनी आपल्या धर्मात सामावून घेतले आणि त्यांना समाजरचनेत सामावून घेत शुद्र हा नवीन वर्ण तयार केला ज्याद्वारे ही ३ महत्वाची कामे सोडून बाकीची ( पण महत्वाचीच, समाज उपयोगी कामे ) कामे ठेवली. येथे शुद्र म्हणजे शुल्लक अथवा हलके असा अर्थ कदापी नव्हता.<br /> हे काम वाटप फक्त समाजव्यवस्था व्यवस्था योग्य रितीने चालावी या साठी तयार केली होती. जशी आज लोकशाही पद्धतीने केली जात आहे. या शुद्र संकल्पनेत आर्य आणि अनार्य कोणीही जाऊ शकत होते जे लोक ती कामे करत असत.<br /> त्या काळी कोणीही आपले काम बदलू शकत होता, म्हणजेच वर्ण बदलू शकत होता. असे मी नाही, तर आपलाच इतिहास / धर्म सांगतो आहे. उदाहरण द्यायचेच झालेच तर विश्वामित्र हे जन्माने क्षत्रिय होते ते राजा झाल्यानंतर राजश्री,देवर्षी आणि ब्रम्हर्षी झाले म्हणजेच त्यांनी Defece Dept सोडून ते Education Dept. मध्ये गेले, दुसरे उदाहरण म्हणजे सर्वपरिचित वाल्मिकी, वाल्मिकी हे जन्माने कोळी होते म्हणजेच शुद्र आणि नंतर त्यांनी शिक्षण घेऊन, रामायण हा ग्रंथ लिहिला, ते वाचण्याच्या -लिहिण्याच्या क्षेत्रामध्ये गेले म्हणजेच ब्राम्हण झाले. याचाच अर्थ त्याकाळी कर्मानुसार वर्ण ठरत होता. तो ज्न्माने ठरत नव्हता जो आज ठरत आहे.<br /> तसे पाहिले गेले तर ज्ञृग्वेदामध्ये "क्षुद्र" या वर्णाचा कोठेही उल्लेख नाही. यात फक्त ३ वर्णांचाच उल्लेख केलेला आठळतो. याला कारण असे आहे की, आपली संस्कृती ४ वेद आणि उपनिशदे यांवर अवलंबून आहे, त्यातील काही लेखन भारतात आल्यानंतर तर काही लेखन या पुर्वीही झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्यांनी त्यांच्या चालत आलेल्या पुर्वसंस्कृतीतील गोष्टी पुढे लिहिल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ज्ञृग्वेदामध्ये फक्त ३ वर्णांचा उल्लेख आढळतो. तसेच हे वेद आणि उपनिशदे एकावेळी एका कालखंडात आणि कोणी एका व्यक्तीने केलेले नाही. हे लिखाणाचे काम वर्षां-वर्ष चाललेले होते.याचे लेखन कित्येक शतके, सहस्त्रके चालले होते. तसे पहायला गेल्यास ही सर्व उठाठेव लोकांनी चांगले जीवन, जगावे या साठीच केलेले होते पण काळानुसार धर्म सांगणार्यांनी , धर्म बदलवत नेला, आणि धर्म बदलला गेला.<br /> काम करण्यासाठी ठरवलेले वर्ण नंतर जाती झाल्या आणि आज ब्राम्हणाचा मुलगा ब्राम्हणच झाला भले तो चप्पल विकण्याचा धंदा करत असावा अन, जातीने महार-मांग, चांभार असलेली व्यक्ती शिक्षक झाली तरी तो जातीने क्षुद्रच झाला.<br /> ही आपल्या धर्माची वा संस्कृतीची उणिव नसून, धर्मातील चांगल्या गोष्टी, चांगली तत्वे , सामान्य लोकांपर्यंत पोहोचू न देण्याचे काम, धर्म सांगणार्या दलालांनी केलेली एकप्रकारची कृत्रीम टंचाईच आहे.<br />असे मला वाटते.<br /><br />शेखर कोडितकर<br />८४२१४२९४२९<br />shekharkositkar@gmail.com Shekhar Koditkar https://www.blogger.com/profile/04157613411687539324noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81791902952719949542012-08-07T04:31:01.015-07:002012-08-07T04:31:01.015-07:00khup jabardast likhan aahe..kharach apratim...khup jabardast likhan aahe..kharach apratim...AMIT KULKARNIhttps://www.blogger.com/profile/05690309786279837136noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-66652033241645479992011-07-12T19:49:48.413-07:002011-07-12T19:49:48.413-07:00विचार करावयास लावणारा लेख आहे.वर्णाचे जातीत रूपांत...विचार करावयास लावणारा लेख आहे.वर्णाचे जातीत रूपांतर या गोष्टीचा फारसा अभ्यास नाही.ब्राह्मण आणि ब्राह्मण्य ह्या शब्दांचे मूळ अर्थ खूप पवित्र आहेत.ब्राह्मण वर्चस्ववादासाठी दुर्दैवाने आज ब्राह्मण्य हा शब्द वापरला जातो.कुणीही कुणाचाही द्वेष करू नये यासाठी प्रत्येक जाणत्या माणसाने पावले उचलावीत.मधुसूदन चेरेकरhttps://www.blogger.com/profile/06441653423674355006noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-85238951298568877982011-07-02T07:13:09.171-07:002011-07-02T07:13:09.171-07:00Dear Madhavan,
I appreciate your comment. However,...Dear Madhavan,<br />I appreciate your comment. However, hatred should not ever become base of the arguement. I had written a 90 page book to reply Mr. H,M. Marathe's booklet. And though all Brahmins thought I am anti-braahmin, Mr. Marathe became my good friend. There are people off-course those want to take disadvantage of brahmin-anti-braahmin dispute, now a daya hardly it is fought on the basis of logic and proofs. <br /><br />Howeevr, Brahmin hatred agenda was being operated by few orgs and now they are ibn the clutches of the law. Anyone that sperads hatred has to suffer. Indian constiotution is strong enough to take care of such people....I asure you. Thanks.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-49001464979743594592011-07-02T05:47:50.602-07:002011-07-02T05:47:50.602-07:00http://www.jwalant-hindutw.org/jwalant/sub_index.a...http://www.jwalant-hindutw.org/jwalant/sub_index.aspx?Mtitl=5&sub_id=0&SurajMahajanIsGreat.Html<br />गेले काहू दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहीजण करीत आहेत. पण आता परीस्थिती अती झालं आणि हसु आलं याच्याही बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काही संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहेKavi Vidyanujhttps://www.blogger.com/profile/08105714673311296472noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-92133674751884149512011-07-02T04:08:08.651-07:002011-07-02T04:08:08.651-07:00उत्तम लेख.
खालील मुद्देहि वाचावेत.
http://maharash...उत्तम लेख.<br />खालील मुद्देहि वाचावेत.<br />http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-7213298,prtpage-1.cms<br />चार-दोन इतिहासकारांच्या नतदष्ट कारस्थानांमुळे आख्ख्या ब्राह्माण समाजाला आरोपीच्या पिंज-यात उभे केले गेले. ब्राह्मण विरुद्ध मराठा, असे वातावरण तयार झाले आणि करण्यातही आले. म्हणजे दुस-या बाजूनेही राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. खरे म्हणजे, चुकीच्या इतिहासाने बहुजनसमाजाची जशी दिशाभूल झाली, तशीच ती ब्राह्माणांचीही झाली होती. चार-दोन इतिहासकारांमुळे जसा ब्राह्मण समाज बदनाम झाला, तसा चार-दोन तथाकथित पुढा-यांमुळे तमाम मराठे बदनाम झाले.<br />--------------------------------------------<br /> 'ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार?'- ह. मो. मराठे<br />ब्राह्मण समाजाला टिपण्यासाठी सगळा ब्राह्मणेतर समाज असा पचंग बांधून तयार झालेला आहे असा वाचकाचा समज करुन देण्यात जवळजवळ यशस्वी झाल्यानंतर 'शस्त्राघाता शस्त्रच उत्तर' या न्यायाने मराठे आपले आणि आपल्या लेखाला आलेल्या प्रतिसादांमधले काही विचार मांडतात. ते वाचून तर औषधापेक्षा आजार परवडला असे वाटू लागते. त्यातले काही विचार असे:<br />१. शेवटी जीवन मरणाचाच प्रश्न आला तर ब्राह्मणही काही विचार करतील. कोंडलेले मांजर जसे हिंसक बनते तसे ब्राह्मणांसही व्हावे लागेल (!). ते शस्त्र हातात घेऊन नाही तर डोके लढवून.<br />२.धम्मप्रवर्तन दिनानिमित्त लाखो दलित मुंबई व नागपूर येथे जमा होताततसे वर्षातील कोणतेतरी दोन दिवस ठरवून त्या दिवशी लाखो ब्राह्मणांनी शहराशहरातून व गावोगावातून मिरवणुका काढल्या पाहिजेत.<br />३.ब्राह्मणांची व्होट बँक संघटित करणे आवश्यक आहे<br />४. यापुढे ब्राह्मणांनी भिक्षुकीची किंवा पौरोहित्याची कामे बंदच करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. ज्यांची मुलेबाळे व्यवस्थित नोकरी धंदा करीत आहेत, त्या भिक्षूकांनी भिक्षुकीची कामे ताबडतोब थांबवावीत.<br />५.वास्तविक पहाता आजचा तरुण ब्राह्मणवर्ग रानावनात राहून अदिवासी लोकांच्या आश्रमशाळा चालवण्याचे, त्यांन औषधोपचार करुन सेवा करण्याचे विधायक काम करण्यात गुंतला आहे.<br />६. ब्राह्मण महासंमेलनात व्यक्त करण्यात आलेले विचारः ब्राह्मण मुलींनी ब्राह्मणेतरांशी अजिबात लग्ने करु नयेत. ती कधीच सुखाची होत नाहीत ( या उद्गारांना तरुण ब्राह्मण स्त्रियांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला) ब्राह्मणांनी संततीनियमन अजिबात करु नये. ब्राह्मणांनी प्रजा वाढवावी. सरकार काही ब्राह्मणांना पोसत नाही. ( या उद्गारांना टाळ्यांच्या गजरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला!)<br />६. १९६० नंतर सर्व क्षेत्रातील खालपासून वरपर्यंतची सर्व सत्ताकेंद्रे ब्राह्मणेतरांच्य हाती गेली आहेत,आणि ब्राह्मणांना कटाक्षाने दूर ठेवले जात आहे. हे आता अटळ आहे<br />तथापि जगात संपूर्ण चुकीचे असे काही नसते या न्यायाने या स्फोटक पुस्तिकेत विवेक शाबूत ठेऊन केलेले काही विचारही वाचायला मिळाले. त्यातले काही असे:<br /><br />१. ब्राह्मणांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सिंधी, गुजराथी समाज हा ब्राह्मणांपेक्षाही अल्पसंख्याक असतानादेखील त्यांच्याविरुद्ध ब्राह्मणांविरुद्ध आहे तितकी अप्रीती नाही. याचे कारण कुठेतरी आपला आहंभाव असावा.सर्वात जास्त ब्राह्मणद्वेष महाराष्ट्रातच का याचाही विचार करणे आवश्यक आहे. स्वार्थी, अप्पलपोटे, जातीचा दुराभिमान बाळगणारे, इतरांना तुच्छ लेखणारे, सामाजिक समस्यांचे भान नसलेले, धर्माच्या आधारे बहुजन समाजाचे शोषण करणारे अशी ब्राह्मणांची प्रतिमा तयार करण्यात आली आहे. ही प्रतिमा बदलवली पाहिजे व त्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.<br />२. आजवर ब्राह्मण गरिबीत जगले. यापुढे ब्राह्मणांनी गरीबीचा नव्हे तर श्रीमंतीचा ध्यास घेतला पाहिजे.<br />३. ब्राह्मणवाद हा फक्त ब्राह्मणांतच असतो असे नाही. महाराष्ट्रात फक्त मराठी मुख्यमंत्रीच असला पाहिजे असे म्हणणार्या बॅ. अंतुलेंच्या मंत्रीमंडळातील एक महिला मंत्री यासुद्धा ब्राह्मणवादीच ठरतात. कै. वसंतराव नाईक यांना 'वंजारडा' आणि कै. यशवंतराव चव्हाण यांना 'कुणबट' या विशेषणांनी संबोधणारे नेते होऊन गेलेच ना? शूद्र व अतिशूद्रातील एका जातीने दुसर्या जातीला नीच समजणे हेसुद्धा 'ब्राह्मण्य' च आहे.<br /><br />एखाद्याKavi Vidyanujhttps://www.blogger.com/profile/08105714673311296472noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-29013331507009100602011-06-28T22:09:27.509-07:002011-06-28T22:09:27.509-07:00मला कळत नाही चांगल्या लेखांना प्रतिक्रिया का येत न...मला कळत नाही चांगल्या लेखांना प्रतिक्रिया का येत नाहीत. ते पूर्ण द्वेषाने लिहितात त्यांच्या लेखावर १०० प्रतिक्रिया येतील पण चांगला लेख आला तर त्याकडे मात्र दुर्लक्ष ...Waman Parulekarhttps://www.blogger.com/profile/04462507600500706174noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-32773093903173977932010-12-13T07:08:14.881-08:002010-12-13T07:08:14.881-08:00lekh changla aahe. to brahmanani wachala ta tyanch...lekh changla aahe. to brahmanani wachala ta tyanche prabodhan hoil. pan ha kon sanjay sonwani amha brahmanana shahanpan shikvito. ha ahamgand tyat adva yenar aahe.milindhttps://www.blogger.com/profile/08109255147697195534noreply@blogger.com