tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post2006579943564765086..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): मग माणसाच्या स्वातंत्र्याचे काय?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23273909732770864912014-07-20T07:42:43.595-07:002014-07-20T07:42:43.595-07:00डॉ दाभोळकराना जेंव्हा प्रस्थापित सनातनी लोकांकडून ...डॉ दाभोळकराना जेंव्हा प्रस्थापित सनातनी लोकांकडून विचारले जात असे कि आपण हिन्दु लोकांच्याच मागे हात धुवून का लागता - मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्यात का नाही जात प्रबोधन करायला ,त्यावेळेस त्यांचे उत्तर फार मार्मिक असे <br /><br /><br /><br /><br />फक्त हभप लोक अंधश्रद्धा पसरवतात असे नाही तर आजचा जात पंचायतीचे निकाल पाहाल तर वेड लागायची पाळी येते - अगदी कोवळ्या मुलीला जख्खड म्हाताऱ्या बरोबर जीवन व्यतीत करण्यास फर्मावणारा जात पंचायतीचा आजचा हुकुम कोणी दिला -<br /><br />त्याच जातीच्या लोकांनी ना ?<br /><br />स्त्रीयांवर होणाऱ्या इतर अत्याचारा इतकाच हा प्रकार हिणकस आहे - तिथे हभप लोकांचे काहीच चालत नाही त्यांची धाव आणि हाव पंचावर जमलेल्या तांदुळा वरच संपते हे पण लक्षात घेतले पाहिजे <br /><br />दाभोलकर यांचे आंदोलन आणि ब्राह्मण द्वेष यात फार फरक आहे <br /><br />तुमचा ब्राह्मण द्वेष तुमच्या पाशी ठेवा <br /><br />त्याने ही प्रागतिक आंदोलने बदनाम करू नका <br /><br />तुमचे हसे होत आहेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-43204392185253368932014-07-19T23:42:29.614-07:002014-07-19T23:42:29.614-07:00का हो इतके ब्राह्मणांचे कौतुक उतू चाललय ?का हो इतके ब्राह्मणांचे कौतुक उतू चाललय ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-56161840630519840862014-07-19T23:21:16.141-07:002014-07-19T23:21:16.141-07:00अनानिमास ,
अत्यंत सुंदर आणि सखोल विवेचन आहे
ब्राह...अनानिमास ,<br />अत्यंत सुंदर आणि सखोल विवेचन आहे <br />ब्राह्मणांचे ब्रेन ड्रेनिंग हा बहुजनांचा विजय नसून पराभव आहे , आणि एक प्रकारे संधिसाधू ९६ कुळी धन दांडग्यांचा तात्पुरता विजय आहे <br />शेवटी ब्राह्मण आणि अस्पृश्य एकत्र येणार हे निर्विवाद !<br />saagarika rautAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-44509140245919903862014-07-19T09:54:35.786-07:002014-07-19T09:54:35.786-07:00आप्पा बाप्पा संधिसाधू लोकांची उत्तम चेष्टा करतात आ...आप्पा बाप्पा संधिसाधू लोकांची उत्तम चेष्टा करतात आणि त्यांना उघडे पाडतात ,उपहास आणि अतिशयोक्ती यांचा योग्य वापर करत ते विषयातले मर्म सांगतात या बद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे <br />हा विषय अतिशय नाजूक आहे <br />कारण सर्व मराठी बंधू भगिनीना संत तुकाराम हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय वाटतो ब्राह्मण मराठा आणि इतर सर्व जाती सर्वांनाच तुकोबा आपले वाटतात आणि अशा वेळी ३०० ४०० वर्षापुर्वीच्या दंतकथा जागवून त्याला इतिहास असा शिक्का मारत आत्ताच्या द्वेषमुलक जाती संघर्षाला खतपाणी घालायची खेळी कोण करत असेल हे सांगायची गरज नाही !<br />हे असे का घडते ? याच्या मागे " असे द्वेष पसरवणे साधून आपण आपली सत्ता टिकवू शकू " असा सिद्धांतच आहे हे उघड आहे हा एकमेव सर्व्हैव्हल = तगण्याचा तोडगा फार भयानक आणि सर्वनाश करणारा आहे हे या उद्दाम लोकाना काळातच नाही <br />समजा , हे असेच चालू राहिले तर काय होईल ?<br />ब्राह्मण चेचले जातील ? संपतील ?ते जरी कोणाचे स्वप्न असेल तरी तसेच कधीही घडणार नाही !<br />सर्व जगाचा जरी सर्व्हे केला तरी असे दिसेल की ब्राह्मण हे बौद्धिक क्षेत्रात आघाडीवर आहेत ,अमेरिकेपासून जपान पर्यंत सर्वत्र त्यांनाच मागणी असते , असे का ? तर , त्यांची शिस्त , कामातील उत्साह आणि एकाग्रता आणि परदेशातही आपले अस्तित्व टिकवून त्या त्या देशाशी जुळवून घेण्याची इच्छा यामुळे अत्यंत कुशाग्र आणि तरल ,म्हणून त्याना अग्रक्रमाने मागणी असते हे विचार करण्यासारखे आहे !<br />त्याना कायम इथे टीकेचे लक्ष करत हिणवत जर ठेवले जाउन त्यांच्याकडून उत्तम कामगिरीची हुकमी मागणी होणार असेल तर त्याना जगाची द्वारे कायम खुणावत असतात आणि ते जाणारच ! मानाने राहणार !ते जाणे हा तुमचा पराभव आहे आणि त्यांचा उत्तम वापर करून घेणे हे तुमचे कौशल्य आहे <br />आज नासा सारख्या संस्थेत त्यांची संख्या पाहिली की धक्का बसतो !आणि अभिमानही वाटतो !<br />आज अमेरिका आणि गर्मानी , ब्रिटन ,फ्रान्स इथे संस्कृत शिकवायला आधुनिक जगात आपल्याकडील लोकाना बोलावणे येते !हजारो तंत्रज्ञ लोक आज जगात आपल्या देशाचे नाव उज्वल करत स्वताचीही प्रगती करून घेत आहेत आणि आपण त्याना हिणवतो ,आपल्या इथे उघड उघड देशाची लूट चालली आहे - सर्व प्रकारे ! दगड माती वृक्ष पाणी वाळू खनिजे जे दिसेल आणि असेल ते कवडीमोलाने परदेशाला विकले जात आहे !शेतजमीन कमी होत आहे ,आणि कोणतेही न्सुयोजन नसल्याने देश बकाल होत चालला आहे ! सत्ता स्तानी असलेल्यांना बुद्धिमान लोकांची अडचण होत आहे !म्हणून जातिभेदाचे सूत्र वापरून बुद्धिमान लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्याचे पाशवी राजकारण चालू आहे !गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतो आहे आत्महत्या वाढत आहेत घटस्फोट वाढत आहेत बलात्कार वाढत आहेत खून आणि हत्या वाढत आहेत ! स्त्रियांचे शोषण चालू आहे बालके उघड्यावर उपासमारीने नवी व्यसने आणि नवी स्वप्ने यांच्या कात्रीत उपासमारीचे जीवन जगताना काळ्या कामांच्या विळख्यात सापडत आहेत <br />चित्र भीषण आहे आणि त्याचे खापर जाइत्चे राजकारण साधून ब्राह्मण वर्गावर फोडले जात आहे !<br />हा सर्व एक खेळ आहे तो नियतीचा निश्चितच नाही - तो मानव निर्मित आहे !त्यात ब्राह्मण आणि पददलित दोघेही भरडले जात आहेत !<br /> "शहाणे करून सोडावे सकळ जन "अशी परंपरेने जबाबदारी असलेल्या वर्गालाच हिणवत देशाबाहेर काढले जाते आहे मग या देशाचे काय होणार ?<br />पूर्वी डांगे लिमये एसेम जोशी , दंडवते अशा लोकांनी समतेचे राजकारण चालवले आता समता हा विनोदाचा विषय झाला आहे आणि आठवले सारखे लोक अजूनच स्वतःचे आणि त्यांच्या विचारांचे हसे करून घेत आहेत !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-83032310735290441662014-07-19T09:52:49.750-07:002014-07-19T09:52:49.750-07:00मोठमोठी इंग्रजी नावे देत उभ्या राहिलेल्या दलितांच्...मोठमोठी इंग्रजी नावे देत उभ्या राहिलेल्या दलितांच्या संघटनांचे हास्यास्पद वागणे <br />आता सर्वांच्याच विनोदाचा आणि करमणुकीचा भाग झाला आहे !<br />जे डॉ आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य अर्पित करून उभे केले त्या बद्दल सर्व भारतीयाना नितांत आदर निर्विवाद आहे हे त्रिवार सत्य आहे !डॉ आंबेडकर यांच्यापुढे त्यामुळे ब्राह्मण मराठा आणि इतर सर्व कायम नात्मास्तकच राहतील अशी त्यांची थोरवी आहे!<br />पण ,<br />त्यानंतर दलित चळवळीत चाललेले राजकारण आणि पडझड यामुळे त्यांचे आपापसातील हेवेदावे आणि गटबाजी यामुळे सर्व चळवळ हा एक प्रचंड विनोदाचा भाग झाला आहे आणि या नेत्यांनी समाजाची सहानुभूती सुद्धा घालवली आहे <br />हीच अवस्था नित पाहिले तर अनेक चळवळींची झालेली दिसते ,<br />माथाडी कामगार चळवळ असो , मिल मजदूर संघटना असोत , रेल्वे असो किंवा एसटी असो , <br />सहकार चळवळ म्हणा , किंवा समाजवादी चळवळ म्हणा , आज एका विचित्र परिस्थिती झाली आहे त्याला जबाबदार कोण ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-42646187388535077032014-07-19T09:49:55.729-07:002014-07-19T09:49:55.729-07:00संजय ,
हा खरे तर मोदीना अडचणीत आणण्याचा एक डाव आहे...संजय ,<br />हा खरे तर मोदीना अडचणीत आणण्याचा एक डाव आहे ब्रिक च्या परिषदेत अडकलेले असताना अडवानी आणि कंपनी गप्प कशी बसेल ?जिथे जिथे मोदी यांची नाचक्की होईल तिथे तिथे अडवानी घाण करणारच !संघ परिवारालाही मोदी यांना सुखाने राज्य करु द्यायचे नसणार कारण मोदी आणि अमित शहा एकत्र - म्हणजे खतरनाक आहे <br />नीट बघता वैदिक हा अत्यंत हिणकस माणूस आहे तो कोणत्याही च्यानेल तर्फे किंवा कोणत्याही वृत्तपत्रा तर्फे तिकडे गेला नव्हता - त्याला पत्रकारितेत काहीही मान नाही किंवा त्याचा दबदबा नाही <br />तो म्हणजे एक बुजगावणे आहे <br />त्यामुळे त्याला कोर्टात खेचणे हेच योग्य आहे ! किंवा काश्मिरी पंडितांनी या बाबतीत निवेदन देणे उचित ठरेल - कदाचित एका मास्तर प्लान ची ही सुरवात असेल तर ?<br />वैदिक चे एक वाक्य विचार करायला मात्र लावते <br />समजा -<br />काश्मीर स्वतंत्र झाले - भारत आणि पाकिस्तान एकत्र होऊन <br />काश्मीर आपापल्या हातातून सोडतील का ? <br />एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला जगू देतील का ?<br />पण उद्या चीनने तिबेट सारखी घुसखोरी केली आणि आठवड्यात काश्मीर व्यापून टाकले तर -<br />तर आपण काय करणार ? नेहरूंसारखे निषेध खलिते ?<br />आर के लक्ष्मण ची चीन युद्धाची व्यंगचित्रे आठवत आहेत Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-26140264710055417452014-07-19T09:40:45.522-07:002014-07-19T09:40:45.522-07:00संजय सर ,
आर्थिक व्यवहार करायला जरी राष्ट्र हि कल्...संजय सर ,<br />आर्थिक व्यवहार करायला जरी राष्ट्र हि कल्पना सध्या सोयीची असली तरी तिची गरज आहे का ?<br />माझ्या मते बाजारीकरणाला ह्या देश कल्पनेचा चांगलाच हातभार लागतो - तसेच धर्म या कल्पनेचे आहे हे आपण बघतो !<br />आज धर्म म्हणजे अगदी ढोबळमानाने काय अस्तित्वात आहे ?<br />असे कबूल करावे लागते की आपल्या अडचणी सोडवणारी एक घटनाबाह्य अशी सामाजिक सोय अशीच धर्माच्या अस्तित्वाची कबुली द्यावी लागते <br />लोकलमध्ये चालणारे जपजाप्य , सरकारी ऑफिसात असणारे गुरुवार शनिवारचे प्रस्थ , <br />असंख्य गंडे ताईत तोडगे आणि महाराज यांनी समाज खुष असतो आणि त्याला भांडवलदारांचा काहीच विरोध नसणार - <br />नेमकी तीच गोष्ट राष्ट्र या कल्पनेची सुद्धा आहे आज जगात जितके नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्याच ठिकाणी नेमके अमेरिकेचे शिरकाव करण्याचे ध्येय आहे , कारण यापुढे प्रदूषण ग्रस्त आणि प्रदूषणमुक्त अशीच जगाची वाटणी होणार आहे <br />जगात लोकसंख्येचा स्फोट फक्त हिंदुस्तान आणि चीन इथेच आहे ते एक महा प्रचंड आकर्षण भांडवलदारी जगाला आहे , भारतात कधीच क्रांती होणार नाही अशी काळजी त्या महासत्ताच घेतील ,चीन भारतावर आक्रमण करणार नाही अशी काळजीही त्या महासत्ताच घेतील <br />त्यामुळे आपण टाळकुटे पण करायला काहीच हरकत नाही !<br />ऑलिम्पिक मधील आपलं रेकोर्ड अत्यंत केविलवाणे आहे <br />सामाजिक आरोग्याचे दिवाळे वाजले आहे <br />आपला देश जगवला जात आहे , त्यात आपले कर्तुत्व काहीच नाही मोदी आणि गांधी यांना उगीचच वाटत असते की आपण या देशाला बदलू शकतो - पण या देशात होणारी घुसखोरी आणि <br />कोते राजकीय नेतृत्व यामुळे देशाची सर्व प्रगती कसर लागल्या सारखी कुरतडली जाते <br />आपण एक कुणीतरी म्हटल्या प्रमाणे आपले अस्तित्व महासत्तांच्या हवाली करून खालच्या मानेने जगणारे प्रजाजन आहोत , आपण जगवले जातोय हे एक भयानक सत्य आहे <br />आता हल्ला करून देश जिंकायची गरज संपलेली आहे तो घात्याताला व्यवहार आहे हे महासात्ताना समजते , महासत्ता यापुढे आपले सर्व खनिज लुबाडून घेतील ,आज अरब तेलावर्कुनचा ताबा आहे ?<br />पण हे आपण समजून घेत नाही , we have missed the bus !<br />वेळ आली की जात धर्म वैदिक अवैदिक , स्पृश्य अस्पृश्य ,शैव वैष्णव हिंदू आणि मुसलमान , आर्य - अनार्य असा वाद घालायला आपल्याला पूर्ण वेळ आणि बळ असते - आपण फक्त इतिहासात रमतो <br />आणि आपला इतिहास थोर आहे अशी आपली गोड समजूत आहे <br />तिथे आपण कोणत्याही महासत्तेला शरण जात नाही - आणि हीच तर ग्यानबाची मेख आहे !<br />पृथ्वीराज घोरपडे Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-6745397314096314542014-07-19T08:44:53.949-07:002014-07-19T08:44:53.949-07:00संजय सोनवणी,
धन्यवाद!
अप्रतिम लेख.
विलास खडके, औ...संजय सोनवणी,<br />धन्यवाद! <br />अप्रतिम लेख.<br /><br />विलास खडके, औरंगाबाद.Anonymousnoreply@blogger.com