tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post2061737488329280582..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): पुरोगामी महाराष्ट्राचा प्रतिगामी चेहरा! (3)Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-72970369129273245032021-03-23T08:09:35.738-07:002021-03-23T08:09:35.738-07:00"शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी&...<br />"शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी" असल्याने सत्ताधारी जातींना त्याचे वैषम्य नाही...दुसरीरीकडे आरक्षन मागण्यासाठी हेच निर्लज्ज कुनबी व्हायला तयार आहेत"...<br /><br />आरक्षण मागणे संविधानिक अधिकार नाही का ?<br />जर तो "मराठे" मागत असतील त्याना निर्लज्य म्हणणे कितपत योग्य..<br />ह्यातून तुम्ही हि जातीयवादीच आहेत हेच दिसून येते..<br /><br />संघर्षयाचे मूळ असणाऱ्या आरक्षणाच्या मुद्द्याला (वरील निर्लज्य उल्लेख सोडला तर) स्पर्श हि केला नाही. प्रतिगाम्यांना (RSS) मराठ्यांचे आरक्षण म्हणजेय पंगतीत बसने वाटते आणि बुद्धिहीन पुरोगामान्यया स्वतःच्या आरक्षणावरील संकट.. <br />मराठा समाज ह्या दोन्ही टोकाच्या (अति-प्रतिगामी आणि अति-पुरोगामी ) तावडीतून सुटला आणि नवीन चळवळ उभी केली हे ह्या लेखाची मळमळ आहे... जातीच्या माध्यमातून अनेख चालवली उभ्या राहिल्या काही नवे ह्या लेखात सुद्धा मिळतील.. पण मराठा क्रांती मोर्च्या च्या चळवळी संदर्भात तुमचे विचार विरोधी आहेत.. ह्या चळवळी माध्यमातून मराठ्यांवर ह्या दोन्ही बाजू वरून होणारे अन्यायाला मार्ग मिळाला आहे.. आणि ती एक महत्वाची क्रांती आहे.. हे वास्तव तुमचा लेख बदलणार नाही Anonymoushttps://www.blogger.com/profile/08954998607720232622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80031907665450459302011-09-17T11:19:52.738-07:002011-09-17T11:19:52.738-07:00शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी" ...शेतकरी आत्महत्या करत आहेत पण ते "कुणबी" असल्याने सत्ताधारी जातींना त्याचे वैषम्य नाही...दुसरीरीकडे आरक्षन मागण्यासाठी हेच निर्लज्ज कुनबी व्हायला तयार आहेत...wa wa...apalya lekhat jatiywad andane daulat ahe..virochanhttps://www.blogger.com/profile/06070002441581917143noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58733237364741038272011-09-13T11:40:20.042-07:002011-09-13T11:40:20.042-07:00Purogamitav mhanje kaay? ekada tharva na? bramhnan...Purogamitav mhanje kaay? ekada tharva na? bramhnan,marthyna wa tynchya snghtanan virodh mhanje purogamitva ka? ...ki keval mandal ayogane dilele aarkshan laagu karne mhanje purogamitav? arakshan havach pan arthik adharawar...Nahitar Athawalenche chiranjiv ani mazya khedyatale magasvargiv garaju yanchi sprdha kashi hou shakel?<br />RSS chya babtit apan jara don upkram samjaunghya...ek mhanje vanavasi kalyan ashram...dusara mhanje samajik samarsta manch...jya sanghtane vishayi apan purn pane janat naahi tyavishayo krupaya tippani naka karu..RSS sandhrbhat..Ramesh Patangena vichara..kinva..seva saritacha amrutkunbh he pustak vacha pls....ani Samata Parishad..Maratha Mahasangh..Brigade....BAMSEF...yanchya kamatun maharshtr purogami honar ka? yancha uday hi maharshtratch zala he visrun naahi chalanar sanjayro...PRAMODhttps://www.blogger.com/profile/03369297075458296289noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30532341565565312622011-09-13T08:10:27.157-07:002011-09-13T08:10:27.157-07:00Uday jee...aapale vishleshan atyant mahatvaache aa...Uday jee...aapale vishleshan atyant mahatvaache aahe. Mi yavar savistar apanaas lihito. Thanks a lot.<br /><br />Kunal jee, mi aapalyaa pritikriyevar facebook var uttar dilele aahe. Pla have a look at it. Thanks.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-57912426743691353832011-09-13T03:15:44.831-07:002011-09-13T03:15:44.831-07:00पेशवाई नेहमीच कर्जात होती परंतु त्याचे कारण अगदी व...पेशवाई नेहमीच कर्जात होती परंतु त्याचे कारण अगदी वेगळे आहे ... <br />तुम्ही पुल देशपांडे अनुवादीत कान्होजी आंग्रे हे पुस्तक वाचावे म्हणजे तुम्हाला कळेल की पेशवाईचे व थोरल्या छत्रपती शाहू यांचे ’फ़ाऊंडेशन’ कर्जावरच उभे होते ... <br /><br />बाजीराव पराक्रमी होता हे मान्य परंतु इतक कौतुक तर मला मुळीच वाटत नाही मुळात त्याच्या सर्व स्वार्या या उत्तर भारतावर होत्या व बहुतांश स्वार्या या खंडणीसाठी होत्या . राज्य वाढवण्यावर भर नव्हता . <br />त्यापेक्षाही महत्त्वाचे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितल्याप्रमाणे जितके राज्य मिळवले त्याचे प्रशासनही करावे लागते , लोकांचा विश्वास संपादन करावा असे वर्तन लागते .. जे शिवाजी महाराजांना प्रतिकूल परिस्तिथीत जमले ते पेशवाईत अनुकूल परिस्तिथीतही जमलेले नाही ..<br />पेशव्यांची घोडदौड ही मुळीच महसूल जमवत कर्ज फ़ेडण्यासाठी होती असे खेदाने म्हणावे लागते . अन्यथा इतक्या प्रचंड मोठ्या मुलुखांत घोडदौड असूनही तेथील राज्यकारभाराची घडी बसवण्यात काडीचेही लक्ष दिलेले नाही .. <br />अजून एक गोष्ट .... शहाजीराजे यांच्या व्हिजननुसार मुळात शिवाजी महाराजांनी आपला राज्यप्रसार हा दक्षिण भारतात केला .. अगदी विजापूर व कुतुबशाही सारखे बलाढ्य सत्ता असतानाही .. याचे कारण साधे होते की दक्षिण भारतातील जनता हि नक्कीच शहाजी महाराज तसेच अगोदरच्या विजयनगर साम्राज्याप्रमाणे एत्तदेशिय विरुद्ध परकीय अशा संघर्षात (याला हिंदू , मुस्लिमसुद्धा म्हणू शकतो ... ) नेहमी एत्तदेशीयांच्या बाजूने उभी राहीली ... <br />या क्रमाने जर साम्राज्याचा पाया उभा करायचा होता तर मुख्यत्वे लक्ष दक्षिण भारताकडे देणे हे अत्यंत गरजेचे होते तिथे राजवट स्थापून जर जनतेचा विश्वास संपादन केला असता (कोणताही प्रतिस्पर्धी नसताना ) तर चित्रच पालटले असते व साम्राज्याला अत्यंत मजबूत पाया मिळाला असता व युरोपियनांवरही नजर ठेवता आली असती ... <br />परंतू दक्षिण भारत हा मुख्यत: दुष्काळी प्रदेश त्यामुळे तिथे लुटून महसूल गोळा करण्यासारखे खूप कमी व लोकांची मने जिंकण्याची कोणतिही इच्छा नसल्याने पुर्ण दुर्लक्ष केले .. <br />त्यानेच निजाम व हैदर अशा क्रूर राजवटी निर्माण झाल्या .. माधवराव पेशव्यांनी दक्षिणेत लक्ष घातलेच परंतु नेहमीप्रमाणे राघोबादादाने पाय खेचून मराठी बाणा दाखवून दिलाच .. <br />माधवरावांच्या नंतर सर्व पेशवाई तशी राम भरोसेच होती ...उदय कालगांवकरhttps://www.blogger.com/profile/14664024999474074005noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-49450934847661560722011-09-12T10:19:50.347-07:002011-09-12T10:19:50.347-07:00सर ,
अतिशय मुद्देसूद मांडणी.....
सहजसोपी भाषा........सर ,<br />अतिशय मुद्देसूद मांडणी.....<br />सहजसोपी भाषा......<br />अतिशय मार्मिक लेख......<br />अल्प्वाचन असणाऱ्या कोणालाही सहज समजेल असे लिखाण.......<br />धन्यवाद.......<br /><br />एक प्रश्न आहे......<br />पुरोगामी.....प्रतिगामी.....पुरोगामी.......पुन्हः प्रतिगामी......<br />हे चक्र असे का फिरत आहे ?<br />हे चक्र कोणत्या कारणाने, कोणत्या वेळी, कोणत्या प्रकारे (pattern) फिरते......<br />जगत सगळीकडे असेच चालते कि फक्त भारतात, महाराष्ट्रात चालत आहे......<br />हे चक्र एकच दिशेला फिरवता येण्यासाठी समाज कसा आणि काय केल्याने तयार होईल.......<br /><br />माजे प्रश्न, विचार चुकीचे असू शकतात परंतु तुमचा लेख वाचून असे वाटते कि हे एक चक्र आहे आणि ते पुन्हः पुन्हः fashion सारखे फिरते आहे......Anonymoushttps://www.blogger.com/profile/02321980184698334982noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-47079208189184928612011-09-12T09:58:11.285-07:002011-09-12T09:58:11.285-07:00अतिशय माहितीपूर्ण लेख . मांडणी अतिशय छान
तुमची विच...अतिशय माहितीपूर्ण लेख . मांडणी अतिशय छान<br />तुमची विचार पटले ..BinaryBandya™https://www.blogger.com/profile/14603351277115472325noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-39103961658647912862011-09-12T05:42:15.066-07:002011-09-12T05:42:15.066-07:00"फक्त ब्राह्मण प्रतिगामी असतात हा आरोप आता का..."फक्त ब्राह्मण प्रतिगामी असतात हा आरोप आता कालबाह्य झालेला आहे. फुले-शाहु-आंबेडकरांचे नाव घेत ज्या प्रतिगामी संघटना महाराष्ट्रात उभ्या राहिल्या आहेत ती तर अजुनच भीषण स्थिती आहे. सामाजिक समतेच्या चळवळीत ही तीन नावे सर्वच समानतावाद्यांसाठी वंद्य आहेत..... ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असा आरोप करत ते स्वता:च त्यांचापेक्षाही अत्यंत खोटा इतिहास लिहित आहेत, समाजात पसरवित आहेत.फुले-शाहु-आंबेडकरांच्या मुलतत्वांची ही अक्षरश: पायमल्ली आहे हे उघड आहे. या बाबींना विरोध करणारे बहुजनीय विचारवंत महाराष्ट्रात नाहीत असे नाही, पण यांची दहशत आणि बुलंद आवाजापुढे ते क्षीण ठरताहेत हेही एक वास्तव आहे.......ब्राह्मणद्वेष हा मुलमंत्र जपत आजच्या बहुजनीय चलवळी एक विघातक परंपरा पुढे नेत आहेत. ब्राह्मणी संघटना पुरातन माहात्म्यांचा गौरव गात गतकाळातच रममाण आहेत. राजकीय सत्ता एका जातीच्या हाती एकवटत चालली आहे. <br />मग पुरोगामीपणा कोठे राहिला? कोठे राहिली समता? कोठे गेला तो जातीनिर्मुलनाचा महनीय कार्यक्रम? कोठे गेले ते अर्थसत्तेचे न्याय्य वाटप? <br />महाराष्ट्र पुरोगामी होता असे म्हनायची वेळ आता आली आहे. यातुन जे नवे सामाजिक तान-तनाव निर्माण होत आहेत, होनार आहेत त्याचे भान आज ठेवले नाही तर एका सामाजिक विनाशाला आपण जन्म देत राहु आणि त्याची विषारी फळे आपल्याच पुढच्या पिढ्यांना खावी लागनार आहेत याचे भान सर्वांनीच ठेवने अत्यावश्यक आहे.".......संजय,परखड विश्लेषण.सडेतोड मांडणी.बहुजनांच्या डोळ्यात अंजन घालणारे विवेचन.भगवान बुद्ध म्हणाले होते, "आगीने आग विझवता येत नाही".प्रतिगाम्यांच्या खोटेपणाला बहुजनीय खोटेपणा हे उत्तर होवु शकत नाही.आम्हाला विवेकवाद,सत्य आणि प्रामाणिकपणा यांच्याच आधारे पुढे जावे लागेल.आमचे प्रवक्ते आम्हाला फार विचारपुर्वक निवडावे लागतील.Prof. Hari Narke प्रा. हरी नरकेhttps://www.blogger.com/profile/18019541127467981183noreply@blogger.com