tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post2313922163253498691..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): किन्नरांचे बंड!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-37246972156232645082016-05-28T00:04:54.490-07:002016-05-28T00:04:54.490-07:00इतरत्र आपण म्हणता कि पुराण हेच अवैदिकांचे खरे साहि...इतरत्र आपण म्हणता कि पुराण हेच अवैदिकांचे खरे साहित्य आहे, मग समुद्र मंथन पुराणातूनच आलेले आहे, शिवाय सिंधू लोकांची स्नानगृहे ह्यांचा आपल्या कुंभ मेळ्याशी काहीतरी संबंध आहेच. उष्ण दिवसात गाई, म्हशी, हत्ती हे पाण्यात डुंबतात हे पुरातन नैसर्गिक सत्य आहे त्याला वैदिक अवैदिक असा शिक्का लावणे चुकीचे वाटते. गुरु सिंह ह्या अग्नितत्वाच्या राशीला असताना उष्णता फार वाढते पाऊस कमी असतो म्हणून हे वर्ष धार्मिक विधीसाठी राखून ठेवले आहे. शिवाय सिंधू लोकांचे व्यापारी संबंध हे ग्रीक लोकांशी होतेच तेव्हाच ज्योतिष्य शास्त्राची देवाण घेवाण झालेली असू शकते. सिंधू लोक हे प्रगल्भ होते व विशेष म्हणजे शेतकरी होते म्हणजे त्यांना ऋतू नक्षत्र, पाऊस काल ह्यांची उत्तम माहिती असणारच, ज्योतीष्य शास्त्र हे ग्रीक वा वैदिकांनी दिले हे पटत नाही. असे असते तर आपल्याकडील शेतकरी मे महिन्यात पेरणी करून पावसाची वाट बघत बसला असता. आपल्या शेतकऱ्याने निदान महिन्याची नावे व त्यांची कालगणना तरी शिकलेली असणारच. नाहीतर शेती अशक्य आहे. निश्चितच आपले पूर्वज इतके अल्पबुद्धी नव्हते!avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.com