tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post244815070941544501..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): कशी वाचवावी...उरली-सुरली कुरणे? Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1500586392928812372015-10-29T07:27:46.082-07:002015-10-29T07:27:46.082-07:00अभ्यासपूर्ण लेख ,शासनाने त्वरित याचा विचार करावा ,...अभ्यासपूर्ण लेख ,शासनाने त्वरित याचा विचार करावा ,नियोजन करावे .<br />राजेंद्र गाडगीळ Rationalhttps://www.blogger.com/profile/10551260927578430878noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-48986069662079800882013-07-30T23:10:31.780-07:002013-07-30T23:10:31.780-07:00lekha khup aavadala
lekha khup aavadala<br />anilhttps://www.blogger.com/profile/11679852172779920259noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18482535877589912652012-12-08T01:27:32.228-08:002012-12-08T01:27:32.228-08:00सर, आपण महत्वपूर्ण व आजवर तसा दुर्लक्षित विषयावर ह...सर, आपण महत्वपूर्ण व आजवर तसा दुर्लक्षित विषयावर हा लेख लिहून 'दखल' घेतल्याबद्दल पुन्ह एकदा मनापासून धन्यवाद...<br /><br />आपला भारत कृषिप्रधान देशबरोबर पशुपालक यांचा हि देश आहे व तसेच जगात सर्वांत पाळीव पशु आपल्या भारतात'च आहे... पण हे आम्हांस माहित नाही... सांगत हि नाही.... यावर चर्चा हि होत नाही.... हि ओळख आजवर का लपविले गेले ? हाच प्रश्न मला हि अनेक वर्ष बैचेन करीत आहे...<br /><br />मागे काही वर्षपूर्वी कर्नाटक येथे विश्व गो संमेलन झाले....आमचे गुजरात'चे R.S.P'चे एक समर्थक रबारी यांनी या संमेलनात सामील होण्यासाठी आले होते... पण त्यांना मंचकावर बोलण्यास परवानगी दिली नाही....आमचे पशुधन मात्र स्टेज जवळ केवळ एक शो पीस म्हणून केवळ उभे केले होते / सजविले होते....आम्ही मात्र हे पशु ( म्हैस - बैल - गाय - बकरी - मेंढ्या - उंट - याक ) पाळतो... त्यांचे सांभाळ करतो... हा विषय आमच्या जवळचा आहे...समस्या आम्हांस माहित आहे.... पण रबारी यांना संमेलनात स्थान दिले नाही... गुजरात येथे तेथील प्रसिद्ध सिंह कडे खास लक्ष दिले जाते...पण तेथील प्रसिद्ध गायी, म्हैस , बकरी , मेंढ्या व उंटा'कडे सरकारचे तसे लक्ष नाही.... शेवटी रबारी साहब ने एक पत्रकार परिषद घेवून पशुपाल समाजाचा आवाज उठविला. <br /><br />तसेच गेले अनेक काही महिन्यापासून ते आतापर्यन्त दुष्काळ , पाणी टंचाइ व जनावरांचा चारा प्रश्न घेवून R.S.P ठीकठिकाणी अनेक आंदोलन करीत आहे...पण सरकार मात्र तसे झोपलेलेच आहे.... काय बोलावे ? किती आंदोलने करायची ? सरकार'ची स्वताहून काही जवाबदारी आहे कि नाही ...<br /><br />येथे आम्हां शेतकरी'कडे आमचे सरकार'चे व फोडा फोडी करणारे जाणते राजाचे (?) लक्ष नाही.... तर पशुपालक समाजाकडे लक्ष काय देणार ते ? ( दर वर्षी धान्याचे कोठार'चे योग्य व्यवस्था नसल्याने हजारो टन धान्य सडतात पण सरकारला याची परवाच नाही असे वाटते.... या धान्याचा उपयोग ना आम्हांस ना जनावरांस....) <br /><br />बहुसंख्यांक शेतकरी एक जोडधंदा म्हणून पशुपालन हि करतात...आणि हाच जोडधंदा शेतकरी'स बळकट हि करतो... पण येथे शेतकर्यांकडे'चं सरकारचे व आमचे जानते राजे'(? )चे आजवर लक्ष नाही तिथे पशुपाळन' व पशुपाल समाजाचे समस्याकडे काय ते लक्ष देणार ???<br /><br />सब भूमी गोपाल कि, असे बोलले जाते....पण हे विश्वची माझे घर समजणारा मेंढपाळ समाज आज मात्र मुक्त नाही ...<br />धिक्कार असो सरकारचा....मिडिया हि दखल घेत नाही...काय बोलावे ? एवढा मोठा धनगर समाज पण एकही खासदार आजवर या पुरोगामी महाराष्ट्रात कोणत्याही प्रस्थापित पक्षाने पाठीविला नाही... सर्व ठिकाणी हा दुर्लक्षित समाज झाला आहे...<br /><br />मागे दूरदर्शन'मध्ये उत्तर भारतातील बकरवाल व गद्दी ( धनगर ) समाजा'विषयी पहिले...केवळ दशा'च दिसली...<br /><br />काही वर्षपूर्वी रेणके आयोग अंमल बजावणी'साठी मुंबईत एक सभा झाली..तेव्हां'हि बकरवाल व गद्दी ( हिंदू , मुस्लीम व काही पहाडी प्रदेशातील बौद्ध धनगर ) समाजा'विषयी ऐकून खूप वाईट वाटले....हा समाज तिथे काही महिने 2 ते 3 राज्यात कुरणे / चारा'साठी बकरी - मेंढ्या - उंट - याक घेवून भटकत असतो.... त्या राज्यातील सरकारी अधिकारी'ला विचारले कि हा समाज तुमच्या राज्यातील आहे का ? तर ते म्हणतात कि हा समाज फक्त काही महिने'च आमच्या राज्यात असतात, असे सांगून ते दूर होतात.....असे रेणके आयोगातील एका नेत्यांनी त्यावेळी सांगितले.... पहाडी प्रदेशातील धनगर समाजाचे दुख सांगितले....<br /><br />डिस्कवरी चेनेल'मध्ये आपल्याकडील उत्तेरतील पहाडी प्रदेश येथील पशुपालक समाजावर अभ्यास करतात / चित्रित करतात ... जर्मन'चे विद्वान महाराष्ट्रातील / देशातील G’nther Sontheimer`S धनगर / Shepherds समजावर अभ्यास करतात ...दखल घेतात... पण आमचेच भारतीय व महाराष्ट्रातील लोक मात्र पशुपालक समाजा'ची दखल पशुपालक असलेल्या भारतात घेत नाही.... करीत नाही.... काय बोलावे ??????<br /><br />येथे धनगर समाजाकडेच आजवर कोणाचे लक्ष नाही.... तिथे मुकी पशु'कडे कोण पाहणार ?????<br /><br />( सर, थोडे विषयांतर मी केले आहे, याची जाणीव आहे...पण राहवले गेले नाही...)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54321772966233794732012-12-05T07:38:47.897-08:002012-12-05T07:38:47.897-08:00Thanks friend.Thanks friend.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-5522639232980610612012-12-05T06:43:43.442-08:002012-12-05T06:43:43.442-08:00sonawani sir, mala aapli lekhan nakkich avadte. ap...sonawani sir, mala aapli lekhan nakkich avadte. apan veg veglya vishayancha paramarsha gheta hya baddal aaple haardik abhinandan. brigedi lokaan sarkhe tech tech gulmulit vishay gheun sakal sandhyakali roj fakt amche chhatrapati-amche chhatrapati jaighosh karat astat, tase aaple nahi. chhatrapatinchya baddal amhala dekhil ativ adar ahe hyat koni shanka ghenyache karan nahi. aso. aaplya lekhanicha samajala nakkich faida hoil . aaple karya asech chalu rahavo. Anonymousnoreply@blogger.com