tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post2718615265888074189..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): इतिहास फक्त वादळे निर्माण करण्यासाठी?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77668962701914862422011-12-21T20:59:18.901-08:002011-12-21T20:59:18.901-08:00मला येथे आवरजून नमूद करावासे वाटते सोनवणी सर, आपल्...मला येथे आवरजून नमूद करावासे वाटते सोनवणी सर, आपल्या वरील लिखाणातील या ओळीचा अर्थ समजायला जास्त उशीर लागला नाही "ते गुरु असल्याचे पुरावे नाहीत तसेच नसल्याचेही पुरावे नाहीत" हे विधान हा शब्दछल आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल, कि दादोजी कोंडदेव, रामदास, भवानी माता शिवरायांना तलवार देतानाचे चित्र, हे सर्व सनातनी लोकांचे किडे.Ganesh Atkalehttps://www.blogger.com/profile/14383182280750834707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-2651274793721546602011-12-21T20:40:11.849-08:002011-12-21T20:40:11.849-08:00वरील उदय कालगांवकर यांची कमेंट्स वाचली, मला वाट...वरील उदय कालगांवकर यांची कमेंट्स वाचली, मला वाटते हा प्रश्न तुम्हाला खूप उशिरा पडला, खर तर हा प्रश्न तिसरीचे- चौथीचे मुले विचारतात, कि आदिलशहा तर आपला शत्रू होता मग तिथ आपले शहाजीराजे सरदार कसे?<br />तेव्हा स्वराज्य स्थापनेची सुरुवात झाली नव्हती, प्रत्येक गादीच्या नावाखाली रयतेचे हाल होत होते. हीच भूक शहाजीराजे यांची होती, कि स्वराज्य स्थापन झाले पाहिजे...!! जेव्हा तुम्हाला एखादी संस्था स्थापन करावयाची असल्यास तुम्ही प्रत्यक्ष हाथ घालत नाही,<br />तुम्हाला अनुभव,पाठबळाची आवशकता असते. कुठे तरी, कशाची तरी कमतरता असते, मात्र संस्था स्थापन करायची भूक असतेच. तेव्हा शहाजीराजांनी शिवरायांना घडवले, अर्थात ते स्वराज्य संकल्पक ठरतात, आणि शिवाजी राजे स्वराज्य संस्थापक.Ganesh Atkalehttps://www.blogger.com/profile/14383182280750834707noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-19625712102234593242011-12-21T16:25:12.997-08:002011-12-21T16:25:12.997-08:00आदरणीय संजयजी,
आपण लिहिलेला लेख उत्तम आहे. व्य...आदरणीय संजयजी,<br /> आपण लिहिलेला लेख उत्तम आहे. व्यवसायाने मी एक अभियंता असल्याने त्यातील ऐतेहासिक घटनांची मी पुष्टी करू शकत नाही किंवा त्या चूक की बरोबर हे सांगण्याएवढा माझा त्या विषयातील अभ्यास नाही. पण आपल्या लेखाच्या विषयाबाबत मी काही लिहू इच्छितो.<br />फक्त इतिहासाच्या विषयातच नव्हे तर ज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये प्रगती साठी व नवीन संशोधनासाठी सचोटीची फार आवश्यकता असते. इंग्रजी भाषेत त्याला intellectual integrity हा एक सुरेख शब्द आहे. त्याची आपल्या देशात फार मोठी वानवा आहे. आपल्या देशात संशोधन, नवीन नवीन शोध, नवीन तंत्रज्ञानाचे निर्माण या गोष्टी का होत नाहीत याचे ते माझ्या मतानुसार ते एक मुलभूत कारण आहे. इतर राष्ट्रामध्ये प्रमुखतः त्या राष्ट्रांमध्ये जिथे वैज्ञानिक द्रुष्टीकोनाचा विकास झाला अश्या राष्ट्रांमध्ये intellectual integrity चे बाळकडू लहानपणापासून दिले जाते. मी सध्या एका अमेरिकन विद्यापीठ मध्ये उच्च शिक्षण घेत आहे, इथे intellectual integrity हि बाब अतिशय गंभीरपणे घेतली जाते, इतकी की जर तुम्हाला एखादा गृहपाठ दिला असेल तर तो तुमचा तुम्हीच केला पाहिजे प्राध्यापकान्ची परवानगी न घेता तुम्ही इतरांसोबत त्या गृहपाठावर काम करू शकत नाही किंवा इतरांचा पाहू शकत नाही. जर असे आढळले तर तुम्हाला शिस्तभंगाच्या कार्यवाहीला सामोरे जावे लागते व तुम्हाला विद्यापीठातून काढून टाकले जाऊ शकते. या गोष्टी अतिशय गंभीरपणे घेतल्या जातात व त्याची अंमलबजावणी पण तितकीच गंभीरपणे होते. या छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम असा होतो की एक तर स्वतः काम केल्यामुळे तुमची पात्रता आणि कार्यक्षमता वाढते. अनेक गृहपाठ हे सर्जनात्मक असल्यामुळे तुमची स्वतःची सर्जनक्षमता वाढते. दुसरी गोष्ट अशी होते की तुम्हाला सत्य मांडण्याची आणि सत्य स्वीकारण्याची सवय लागते. आणि हे सर्व तुमच्या शिक्षणाच्या कालावधीतच झाल्यामुळे ते तुम्ही एक व्यावसायिक म्हणून सुद्धा पुढे तसेच कार्य करता. समाजातील लोकांची विचारसरणी घडविण्यामध्ये शिक्षणाचा फार मोठा वाट असतो जर आपण उत्तम सत्याधीष्टीत शिक्षण देऊ शकलो तरच आपण चांगला समाज घडवू शकतो. दुर्दैवाने आपल्या देशातील सध्यस्थिती एकदम उलट आहे, गांधीजींच्या या देशात शिक्षणक्षेत्र सारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा सत्याला फारशी किंमत नाही आणि त्याची जाणीव सुद्धा विद्यार्थ्यांना करून दिली जात नाही. PhD सारख्या पदव्या सुद्धा चुकीच्या मार्गाने आपल्या देशात मिळवल्या जातात हे दुर्दैव. जर काही छोटे आणि सामान्य बदल आपण आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये केले तर आपण देशात अनेक उत्तम गोष्टी घडवू शकतो.Ratnadeephttps://www.blogger.com/profile/16094565654510268863noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23360377195025204392011-12-19T23:20:11.958-08:002011-12-19T23:20:11.958-08:00दादोजी आजन्म आदिलशाहीचे सुभेदार होते हे सत्य आहे प...दादोजी आजन्म आदिलशाहीचे सुभेदार होते हे सत्य आहे परंतु १९३६ नंतर शहाजी राजे सुद्धा आजन्म आदिलशाहीचे सरदार होते हे अमान्य करणार का ?<br />तसे असेल तर शहाजी महाराज जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत त्यांचे स्वराज्यातील योगदान अमान्य होईल का ?उदय कालगांवकरhttps://www.blogger.com/profile/14664024999474074005noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-43833383587728051302011-12-19T11:58:40.826-08:002011-12-19T11:58:40.826-08:00This society is becoming like pressure cooker. The...This society is becoming like pressure cooker. The only difference is that the pressure of the vapor is rising and there is no room for it to get out in a constructive manner. Because the people who made this pressure cooker never imagined that the pressure level would reach so high!! Its going to result in a cultural blast. At least I don't want to have blood on my hands.Jidnyasuhttps://www.blogger.com/profile/16629048416488033295noreply@blogger.com