tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post3198781274144978204..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): बदलायचे आहे कि नाही? Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-15133551580261605932015-12-28T08:12:53.242-08:002015-12-28T08:12:53.242-08:00आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जात...आता परंपरागत जातींचे व्यवसाय नष्ट होत आलेत. पण जातीचे अहंकार का सुटत नाही? खिशात नाही आणा अन म्हणे बाजीराव म्हणा असला नपुंसक अभिमान काय कामाचा? -->Excellent Sir!!Sandeep Deshpandehttps://www.blogger.com/profile/02493939730577565553noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62678124736893422015-12-25T11:23:49.986-08:002015-12-25T11:23:49.986-08:00संजय साहेब तुम्ही नोंदविलेल्या सर्व गोष्टींचे मूळ ... संजय साहेब तुम्ही नोंदविलेल्या सर्व गोष्टींचे मूळ धर्म व ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यात आहे. प्रत्येक माणसाला जन्मत: आपल्या जन्मदात्याचा धर्म प्राप्त होतो आणि तेव्हापासूनच तो लोककथात अथवा धर्मग्रंथातले ईश्वर , भगवान, अल्ला अथवा गॅाड यांनी केलेले चमत्कार खरे मानत असतो. माणसाने स्वत:ला बदलायचे ठरविले तर सर्व श्रघ्दा तर्कशुद्ध पद्धतीनेच तपासल्या जाव्या. पण श्रघ्दा गेली तर मानवी जीवनातून ईश्वर आणि धर्म सुध्दा नाहीसे होतील अशी भीती अनेकांना ज्यांचा स्वार्थ यांत दडलेला असतो त्यांना वाटते. पण हे सत्य आहे की ईश्वर आणि धर्माशिवाय समृध्द मानवी संस्कृती आणि सुखी जीवन शक्य आहे. तसे झाले तर उत्तम पण त्यासाठी मानवतावादाचा स्वीकार होणे आवश्यक आहे. जगातील मानवाच्या समस्यांची पूर्तता ही ईश्वर कल्पना हे थोतांड आहे असे मान्य करून व ते सर्वांना पटेल अशा प्रकारे प्रचार करूनच होऊ शकते यांत शंका नाही.<br />एकदा ईश्वरकल्पना व धर्म नाकारण्यात आला की सर्व समाज सर्व समस्यांचा विचार वेगळ्या प्रकारे करायला शिकेल व जातीव्यवस्था आणि इतर तत्सम कल्पना समाजातून आपोआप गळून पडतील. हे सर्व कठीण असले तरी सार्वत्रिक शिक्षणातून करणे अशक्य नाही. असे बदल घडवून आणायची क्षमता सामाजिक क्रांतीमध्येच आहे. बदलायचे आहे किंवा नाही ? प्रश्न साधा वाटला तरी त्याचे उत्तर बहुसंख्य लोकांतर्फे 'होय' असणार यांत शंका नाही. <br />संजय साहेब तुम्हाला पुढाकार घेणे शक्य आहे काय ?Anonymoushttps://www.blogger.com/profile/09387744412361864132noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-92102117208500021592015-12-25T06:34:52.494-08:002015-12-25T06:34:52.494-08:00संजय सर,
तुमच्या ब्लोगवर अनेक वेळा विचारांच्या प...संजय सर, <br />तुमच्या ब्लोगवर अनेक वेळा विचारांच्या पताका टांगल्या जातात , त्याचा विषयाशी काहीही संदर्भ नसतो ,समान नागरी कायदा या लेखानंतर मधु कांबळे यांनी प्रचारकी थाटात , डॉ आंबेडकर आणि धर्म निरपेक्षिता तसेच मधु दंगले यांनी असेच काहीतरी कंटाळवाणे लिहिले आहे.आप्पाबप्पा यांनी असेच मुलीचा huf मधला हक्क याबद्दल लिहिले आहे. <br />संजय सर आपण असले लिखाण का प्रतिबंधित करत नाही , त्या ऐवजी आपण इतरांचे लिखाण सेन्सॉर करता याचा खेद होतो. आम्हाला प्रश्न पडतो की बौद्ध लोकांचे समाजात किती प्रमाण आहे आणि काही लोकांनी सांगितल्या प्रमाणे ते काही लाखात आहे , म्हणजे बौद्ध आणि त्याचा विचार हा <br />भारतातून पूर्ण फेकला गेला आहे, गौतम बुद्ध ही सिम्बोलिक दिवाणखान्याच्या एका कोपऱ्यात मांडायची शोभेची वस्तू बनली आहे. अशावेळी त्याला दलित म्हणवून त्या विचाराना आपण कशासाठी महत्व देता ? संपूर्ण भारतात बौद्ध तत्वज्ञान पराभूत झाले आहे .जपान चीन कंबोडिया,थायलंड ,श्रीलंका यानाही अहिंसा बाजूलाच ठेवावी लागते.<br />मूळ विषय सोडून लिहिणार्या लोकाना आपण सेन्सॉर करावे आणि आप्पाबप्पा सारख्या माणसाना बंद करावे . नुकतेच त्यातल्या एकाचे मरण ओढवले असे वाचले ,म्हणजे सुंठीवाचून खोकला गेला असेच या बाबत बोलायला पाहिजेAnonymoushttps://www.blogger.com/profile/08184712321174036908noreply@blogger.com