tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post3472791172440740903..comments2024-02-27T03:45:20.517-08:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): A way to decipher the Indus Script…. Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-89129761719060082362015-04-17T06:46:22.651-07:002015-04-17T06:46:22.651-07:00आप्पा - काश्मिरात दिवसा धावल्या पाकिस्तान झिंदाबाद...आप्पा - काश्मिरात दिवसा धावल्या पाकिस्तान झिंदाबाद चे नारे चालू आहेत <br />बाप्पा - पंतप्रधान मोदी पृथ्वी प्रदक्षणा करत बसले आहेत , गुजरातचे मुख्यमंत्री असताना कुणी त्याना दारातून आत घेत नव्हते म्हणून इतका जगाचा फेरा करायचा ?<br />आप्पा - काश्मिरात काय राजकारण चालू आहे ?<br />बाप्पा - मोडी आणि संघ परिवार काय साधू इच्छितो ?<br />आप्पा - उत्तर अगदी सोपे आहे !<br />बाप्पा - खरेतर संजय सोनवणी काकांनी काहीतरी बोलले पाहिजे खरेतर काश्मीरला स्वातात्त्र्य दिले समजा तर काय होईल याची उघड उघड चर्चा झाली पाहिजे , एका क्षणात त्यांच्या स्वातंत्र्याचा घास पाकिस्तान घेईल आणि सर्व संपेल !<br />आप्पा - संघाची खेळी काय आहे ? सामान्य भारतीयाच्या मनात ३७० कलम रद्द करायची मानसिकता रुजवण्याची ही खेळी आहे - प्रकरण टोकाला नेउन सर्व पक्षीय एकवाक्यता बनवून ३७० कलम रद्द करण्यासाठीची ही खेळी आहे <br />बाप्पा - फार बरे होईल सर्व सामान्य माणसाला जर काश्मीर मध्ये विकसनासाठी जमीन घेऊन काही करता आले तर काश्मीर भारतात सर्वार्थाने विलीन होईल <br />आप्पा - कोन्ग्रेस ला हे पटतही असेल , पण !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30758945216510515912015-04-07T23:45:53.239-07:002015-04-07T23:45:53.239-07:00दिनेश शर्माजी ,
सादर प्रणाम,
इधर आप्पा बाप्पा नामस...दिनेश शर्माजी ,<br />सादर प्रणाम,<br />इधर आप्पा बाप्पा नामसे ऐसा कहा गया है कि महम्मद पैगंबर के बारेमें सलमान रश्दी साहाब ने जो सातानिक व्हर्सेस किताबमे चर्चा की है उसका संदर्भ लेके संजय जी क्यो कुछ चर्चा करते ? <br />संजय सहाबको मुसलमान लोगोंका तुष्टीकरण करनेकी आदत तो नही है <br />और एक माजेकी बात मी बताना चाहता हुं <br />संजय साब कभीभी स्पेसिफिक सावालाका स्पेसिफिक जवाब नही देते <br />अस्सल इतिहासकार या चिंतन करनेवाले ऐसा कभीभी नही करते <br />आप जैसे उच्च विचार लिखनेवले लोग जब लिखते है कि रा स्व संघ , विवेकानंद , स्वामी अरविंद म गांधी जैसे लोग आर्य हिंदुस्तानाके बाहारसे इधर आए इस विचाराका विरोध करते है तबभी संजायाजीमे इतनी तमीज नाही ही कि दिल खोलकर उसका स्वागत करे , इसलिये उनकी विचारोन्को सराहानेवाले लोगोन्की अपरीपाक्वतापर बुरा असर होता जा रहा है <br />संजायाजीके वृत्तीमे निरोगी आदान प्रदानकी कमी महसूस होती है <br />दलित और मागास समाजाको येह एक शाप ही , जबतक एसेम जोशी साने गुरुजी जैसे सुशिक्षित (ब्राह्मण ) वर्गाके पास नेतृत्व था तबतक यह बात नाही ठी लेकिन जबसे संजय जैसे लोग चीन्तानाकी धुरा साम्भाले बैठे है तबसे यह विखार दिखाई देता है <br />इनसे कैसे सच्चे चिन्तनकि अपेक्षा करे?Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-39608793911555304162015-04-07T08:37:34.066-07:002015-04-07T08:37:34.066-07:00आप्पा - बराच विचार करत होतो त्यावेळेस जाणवते की सं...आप्पा - बराच विचार करत होतो त्यावेळेस जाणवते की संजयाच्या लिहिण्याचा रोख काय असतो ?तर वैदिक आणि बहुजन ,उद्देश काय असेल तो असो ,त्यातून समाजाची काय आज पर्यंत प्रगती झाली ? तर काहीही नाही ,<br />बाप्पा - मग संजयाने काय करायला हवे ?तू म्हणशील त्याने मुसलमान समाजाचा पर्दा फाश केला पाहिजे कारण ते त्यांच्या अल्ला विषयी काहीच ऐकून घेत नाहीत , संजयने जर सलमान रुश्दी सारखे लिखाण मनापासून वाचून त्यावर काही भाष्य करायला पाहिजे <br />आप्पा - खरच किती सुसंगत आणि पुराव्यासह लिखाण केले आहे त्याने सैतानिक व्हर्सेस चे किती गुप्त इतिहास त्याने जगासमोर मांडला आहे !त्याला मारण्यासाठी किती मोठ्ठी रक्कम लावली होती <br />नाहीतर आपले वैदिक , संजयला माहित आहे की हा हातखंडा प्रयोग आहे , कुणीही यावे आणि टप्पल मारून जावे अशी या वैदिकांची अवस्था आहे , पण तसे नाही , आज परिस्थिती फार वेगळी आहे <br />बाप्पा - खरी काळाची गरज आहे ती भारतातून सलमान रुश्दी सारख्यांनी बिनधास्त चर्चा घडवून आणाव्यात आणि महम्मद खरा कोण होता ते जगास सांगावे , संजयाने साधे सलमान रुश्दिचे कौतुकही करू नये हे पण आश्चर्यच ! का असे वागावे , वैदिक धर्मातल्या चुका काढायचा ठेका त्याने घेतला आहे , तो स्वतः वैदिक नसून , पण कुराणातल्या चुका आणि भ्रष्ट्पणा तो खपवून घेतो ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69858138814078807022015-04-06T02:31:15.642-07:002015-04-06T02:31:15.642-07:00आप्पा - आता तो सोनियाचा दिवस काही दूर नाही
बाप्पा...आप्पा - आता तो सोनियाचा दिवस काही दूर नाही <br />बाप्पा - म्हणजे कोणता रे ?<br />आप्पा - ओळख बघू !<br />बाप्पा - नक्कीच सगळ्या नद्या या पावसाळ्याच्या आतमध्ये एकमेकाना जोडणार , किंवा मग सगळ्या गरीबाना शहरात मोफत घरे मिळणार , नाहीतर सर्वाना मोफत औषधे मिळणार <br />आप्पा - तुझी स्वप्ने आहेत छान , पण तसे काहीच नाही होणार रे गड्या !<br />बाप्पा - का नाही होणार ? आमचा संजूबाबा त्यासाठी तर लढत असतो - मग हे असे कसे ?<br />आप्पा - सध्या संजूबाबा मश्गुल आहे ते म्हणजे त्या निकोलस कझान ची फजिती करण्यात <br />बाप्पा - वा वा , काय करतो हा निकोलस ? <br />आप्पा - नेहमीचेच रिकामटेकडे उद्योग -<br />बाप्पा - आले लक्षात , वैदिक किंवा वैष्णव असे काहीतरी ना ?<br />आप्पा - अगदी मनकवडा रे तू - <br />बाप्पा - आणि त्याला खोडून काढत बसला ना आपला संजुदादा <br />आप्पा - नको रे संजुदादा असा त्रास करून घेऊ , त्यापेक्षा घुमानला जायला हवे होते <br />बाप्पा - पण मी म्हणतो तसे संजुदादाने जर नदीजोड प्रकल्प घेतला मनावर तर ?<br />आप्पा - सांगून तर बघुया - सर्वांचे कल्याण होईल असे काहीतरी या इहलोकी कर म्हणावे , कोण खरे आणि कोण खोटे ते बघुया म्हणावे नंतर ,आणि कोण आधिअले आणि कोण नंतर - याची कोणाला ओढ लागली आहे इतकी ? इथे माणसे तडफडून मारत आहेत , त्याना वाचवायचे कसे ते बघा , देश देश कशाने बनतो , त्यातलेच जर काही टाचा घासून पाण्यावाचून तडफडून मरत असतील तर तो निकोलस काय म्हणाला आणि संजय काय म्हणाला हे कोण वाचणार आहे ? हे उद्योग भरल्यापोटी करायचे असतात इतके तरी आमच्या संजू बाबाला नक्कीच माहित असणार - नाही का ?Anonymousnoreply@blogger.com