tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4062676914560737983..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): वैदिक शेती ?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger51125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-32810953051438918482014-09-28T21:00:48.888-07:002014-09-28T21:00:48.888-07:00यम यामिच्या संवादाचे दुसर्याने टाकलेले हाडूक चघळता...यम यामिच्या संवादाचे दुसर्याने टाकलेले हाडूक चघळताना जर विचार कर मुर्ख माणसा सगळ्याच धर्मात तसेच आहे, अडम आणि इव्ह, आदम आणि हव्वा हे एकाच जोडे पृथ्वीवर अवतरले. मग त्यांना होणारी मुले मुली एकमेकांचे नात्याने कोण? किवा वडिलांचे/ आईचे मुलामुलींशी नाते कोणते? मग पुढची पिढी जन्माला कशी आली? आता itar धर्माच्या खोलात शिरत नाही.. गप्प बस-भाड्याच्या paise nahit ani challa..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40886369416809735902014-09-20T20:59:48.789-07:002014-09-20T20:59:48.789-07:00महाखोटारड्या !! गप्प बस बोल भिकाऱ्या..
हरामखोर बाम...महाखोटारड्या !! गप्प बस बोल भिकाऱ्या..<br />हरामखोर बामना!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31905697326653076552014-09-18T08:16:40.009-07:002014-09-18T08:16:40.009-07:00गप्प बस बोल भिकाऱ्या..गप्प बस बोल भिकाऱ्या..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-36633972325788752352014-09-18T02:47:32.348-07:002014-09-18T02:47:32.348-07:00बोललो ना तू तुझे पोस्ट खोलून बस. मी जातीच्या सर्ती...बोललो ना तू तुझे पोस्ट खोलून बस. मी जातीच्या सर्तीफिकेत ची सुरकांडी करून आत टाकतो. तुमचा A to Z इतिहास काही झाले तरी शेवटी बमानंवारच घसरतो हे असे का रे बाबा? म्हणजे आता जे गुंठामंत्री आहेत ते सगळे बामनाच ना. सगळे ठेके ते आपल्याच जात भाईना देतात ते वरच्या " ठेकेदारांचा पक्ष" या लेखात लिहिले आहे. तुम्ही उगाच इतिहास मारून मुटकून लिहायचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा कविता, आत्मचरित्र, ललित असले प्रकारच करा. नो उल्लू बनाविंगAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-82412376707848107042014-09-17T18:48:37.455-07:002014-09-17T18:48:37.455-07:00Vaidik sanskruti madhye badal zalela nahi he saf c...Vaidik sanskruti madhye badal zalela nahi he saf chukiche ahe. To dharm veloveli badalat ala ahe.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16473156944107394262014-09-16T19:20:10.919-07:002014-09-16T19:20:10.919-07:00Vyavasthit lihita suddhaa yet nahi ya patasakar ba...Vyavasthit lihita suddhaa yet nahi ya patasakar bamanala, var Kay lihile he tuze tula talri samajat ahe kay? Gapp bas tathakathit bamana?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-42710609357304722392014-09-15T19:54:25.375-07:002014-09-15T19:54:25.375-07:00Gapp bas tathakathit bamana!Gapp bas tathakathit bamana!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-82316063682529637712014-09-15T14:41:08.651-07:002014-09-15T14:41:08.651-07:00हे गाय न खाण्याचे फ़याद शैव लोकांमले आलेहे गाय न खाण्याचे फ़याद शैव लोकांमले आलेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-65442769027733589542014-09-15T14:25:26.943-07:002014-09-15T14:25:26.943-07:00त्यांनी गोमांस खाल्ले टार तुमच्या का पोटात दुखते त...त्यांनी गोमांस खाल्ले टार तुमच्या का पोटात दुखते तुम्हीही टेच करता त्यांची मर्जी मानत आले खाल्ले नहिटार नहीं खाल्लेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62012300194114493162014-09-15T11:53:20.770-07:002014-09-15T11:53:20.770-07:00वरची प्रतिक्रिया खास मोडी ब्रिगेडच्या तेली बांधवान...वरची प्रतिक्रिया खास मोडी ब्रिगेडच्या तेली बांधवाने दिलेली अने हे साभार. प्रस्तुत Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-7586653323361158872014-09-15T11:51:54.127-07:002014-09-15T11:51:54.127-07:00वैदिक आणि अवैदिक शेती यावर काथ्याकुट करण्यापेक्ष...वैदिक आणि अवैदिक शेती यावर काथ्याकुट करण्यापेक्षा कोन्ग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्रात ६० वर्षे आणि राज्यात १५ वर्षे जो शेतकरी बनून धुमाकूळ घातला आणि धरणात मुतायची भाषा केली यावर संशोधन केले असते तर लावासा.. ७० हजार कोटींचा घोटाळा.. शेतकऱ्यांच्या आत्महत्या. गप्प आबा आणि बाबा का? धोरण लकवा. बाईंच्या पदराला धरून कसे चालायचे. आणि निवडणुका आल्या कि बेडूक कसे डराव डराव करतात करतात ते सांगायचे. वर ह्यांनी अस्त्रोसिती ने केस करू म्हणून गाडीखालून चाललेल्या कुत्र्याच्या भूंक सदृश्य धमक्या द्यायच्या.. असले तत्वज्ञान तुमच्याकडेच ठेवा. अरे आम्ही सुद्धा राहिलो दलित बनून. आणि भोगले सगळे. पण लाज वाटते असले भंपक विचार ऐकायची ज्याचा आजच्या दिवसात काहीच फायदा नाहीAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-12349243271849354482014-09-15T10:13:12.993-07:002014-09-15T10:13:12.993-07:00जे चांगले ते सगळे आमचे.. वा रे हुशार.. बाकी जे काह...जे चांगले ते सगळे आमचे.. वा रे हुशार.. बाकी जे काही राहिले ते तुमचे.. आत्ता बहुपर्यायी उत्तरे मिली म्हणून हे सगळे..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-60521575539988784432014-09-15T02:57:42.566-07:002014-09-15T02:57:42.566-07:00सध्या शिव आणि वैदिक अश्या दोन्ही धर्माचे पालन करणा...सध्या शिव आणि वैदिक अश्या दोन्ही धर्माचे पालन करणारे लोक आहेत, त्यातल्या नेमक्या कशाने त्यांचे क्षेम चालले आहे हे त्यांनाही माहित नाही. त्यामुळे कोणते सोडावे व परिणाम काय होतील हे भय असणारच. वैदिक परंपरांना लोक चिकटून राहण्याचे भय हेच कारण आहे. जोवर हे भय तुम्ही दूर करू शकत नाही तोवर वैदिक धर्माचे काहीही वाकडे कोणीही करू शकत नाही. असे अनेक धर्म देशात आले व गेले. पण जो पूर्वापार चालत आलेला मिश्र धर्म आहे तोच टिकून राहिला. ३००० वर्षे झाली पण काय बदल घडला? किती संत महात्मे सांगून गेले. या भयाचे काय करायचे ते सांगा..?<br />Avinash PataskarAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58832562841369167612014-09-15T01:40:16.398-07:002014-09-15T01:40:16.398-07:00pasrshi lok dead body gidhadana(vulture) la khayal...pasrshi lok dead body gidhadana(vulture) la khayala detat.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81554668044047488592014-09-14T13:36:13.538-07:002014-09-14T13:36:13.538-07:00मी परदेशात 13 वर्षे रहउन भरपूर पैसे कमावालेट।। माल...मी परदेशात 13 वर्षे रहउन भरपूर पैसे कमावालेट।। माला कही करायची गरज नहीं टी तुज्र बाघAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62910417199919927572014-09-14T12:03:24.391-07:002014-09-14T12:03:24.391-07:00हे बघ माणसा मला माझी जात लपवायची काहीही गरज वाटत न...हे बघ माणसा मला माझी जात लपवायची काहीही गरज वाटत नाही.. मी तेली आहे मी माझ्या जातीचे सेर्तीफिकॅत तुला पाठवतो तुझा इमेल दे. <br />शिवाय मला माहित आहे कि तेली हे ओ बी सी आहेत त्यांचे तोंड लोक सकाळी सकाळी पाहत नसत. पण म्हणून मी आत्ता इतके हुरळून जात नाही. कि आपण सरकारी ब्राम्हण झालोत म्हणून.. हि तात्पुरती मलमपट्टी आहे. खरे विचार केला तर आपला एकूण समाज व धर्म का मागे राहिला यासाठी एकमेकांकडे बोट दाखवण्यात काय अर्थ आहे. हे टीम वर्क असते. इस्लामिक विरुद्ध आपण अनेकदा हरलो, अनेक रोगराईला बळी पडलो हे असे का झाले तर एकमेकांकडे बोट दाखवून उपयोग नाही. तसेच सगळ्यांनी बम्नांवर घासार्ण्याचेही काही कारण नाही..ani तुम्ही तेच करत आहात हे हिटलर सारखे झाले ज्यू वाईट म्हणून त्यांना कापून काढा हे विचार.. अरे तसे नाहीये..bhale संजय सर काही सांगो त्यामागे मोठे राजकारण दडलेले असते. एकांडी लेख लिहिण्यात काही मज नाही,, आणि उपयोगही नाही,,Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-43092284756068841072014-09-14T09:54:36.420-07:002014-09-14T09:54:36.420-07:00अरे हरामखोर बामना! तू कितीही लपविलेस की तू बामन ना...अरे हरामखोर बामना! तू कितीही लपविलेस की तू बामन नाहीस म्हणून ते लपून राहू शकत नाहीरे. खोटारड्या स्वतः ला तेली म्हणवून घेतोस, मुर्खा तेल्यांसारखे मेहनतीची कामे तुला नाही रे जमणार! म्हणूनच हात बघायचे फडतूस काम करतोस! जरा शरम कर! म्हणतात ना "सर्व जग सुधारेल पण ही बामनाची जात कधीच सुधरणार नाही". महाखोटारड्या ज्योतिषाचा धंदा वगैरे काही करीत नाही म्हणतोस, तुझी अक्कल कोठे गहाण पडली आहे काय? पाटसकरा तुझे अभियंत्याचे शिक्षण पूर्ण वाया गेले रे! अन काय हे ज्योतिषाचे हलकट काम/बिना मेहनतीचे/अंधश्रद्धा वाढविणारे बुळगे काम तू करीत बसला आहेस? सुकाळीच्या! कुठ पर्यंत असा ......शेपूट घालून जगणार? सुधर लेकाच्या सुधर! पुण्यात शनिवार पेठेत राहतोस ना, तुझ्या सारखे असे नालायक लोकच तिथे राहत असतील, यात अजिबात शंका वाटत नाही. राग मानून घेवू नकोस! बघ सुधरता आले तर, नाहीतर आहेच 'येरे माझ्या मागल्या'? भो-भो करणारी तसेच लाथा मारणारी आवलाद तुझी, आमची नाही! हे विसरू नकोस! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-118177026054823742014-09-14T08:21:28.042-07:002014-09-14T08:21:28.042-07:00मग तू कशाला भू भू भुकत होतास बेंबीच्या देठापासून.....मग तू कशाला भू भू भुकत होतास बेंबीच्या देठापासून.. तुला काय बिन पगारी भूकाय्च्या कामाला ठेवलाय का? पगारी ठेवला असेल तर तुझा पगार काय तू बोलतोस काय? संजय सरांनी उत्तर देवोत अगर न देवोत.. सुरुवात तू केलीस मला वायफळ बडबड शब्द वापरून.. आणि म्हणे आम्ही विचाराने तो वैदिक असला तर त्याला आम्ही वैदिकच मानतो । आता तूच राहिला होतास आमच्या ढून वर शिक्का मारायचा.. बरोबर आहे सध्या सरकारी ब्राम्हण देश चालवतात.. मारा बाबा शिक्के.. तुमचे राज्य आहे. गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ असे होऊ देऊ नकोस.. घरात पण असेच करतोस का रे बेम्बटया Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54227847293534133282014-09-14T05:43:35.343-07:002014-09-14T05:43:35.343-07:00उगीच स्वतःला त्रास करून घेवू नकोस! किती राग-राग? स...उगीच स्वतःला त्रास करून घेवू नकोस! किती राग-राग? संजय सोनवणी यांना तू शंका जरूर विचार, तो तुझा अधिकार आहेच, मात्र मित्रा असे खोटे बोलू नकोस म्हणजे कमावले! तुझी वेबसाईट मी पाहिली आहे, उगीच कृपया धंदा करीत नाहीस असे म्हणू नकोस! तू अविनाश पाटसकरच आहेस ना? {http://avinashpataskar.in} कृपया गैरसमज नसावा. त्यात काय घाबरण्या सारखे! उघडा पडतोस म्हणून सांगितले! बाकी चालू देत तुझे शंकांचे निरसन! माणूस फक्त जन्मानेच वैदिक असल्यास वैदिक आहे असे मानने चुकीचे आहे, माणूस कोणत्याही वर्णात/जातीत जन्मला असला मात्र विचाराने तो वैदिक असला तर त्याला आम्ही वैदिकच मानतो! संजय सोनवणी हे तुझ्या शंकांचे निरसन लवकरात लवकर करोत, हीच सदिच्छा! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-48226371177672434152014-09-14T05:24:31.817-07:002014-09-14T05:24:31.817-07:00फक्त ब्राम्हणांनी गुलामीत टाकले का क्षत्रियांनी सु...फक्त ब्राम्हणांनी गुलामीत टाकले का क्षत्रियांनी सुद्धा.. आपले मराठे काय करत आले कित्येक हिंदू राजे इस्लामी राजवटीचे मंडलिक होते..पण त्यांच्याविरुद्ध हे बोलणार नाहीत.. दम लगतो.. आणि मग याचने वाचन कोण करणार उगाच काहीतरी!! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50433828365140830042014-09-14T05:19:42.927-07:002014-09-14T05:19:42.927-07:00ह्या ब्लोगवर दुसर्याचे उधार उसने घेऊन दिवाळी करणार...ह्या ब्लोगवर दुसर्याचे उधार उसने घेऊन दिवाळी करणारेच जास्त आहेत.. नुसत्या उंचच उंच उड्या.. माकडाची गोष्ट आठवते का? हनुमान एकदा पवात्याची बी दाबून उडवून दाखवतो आणि सगळी माकडे त्यापेक्षा उंच उडी मारायची स्पर्धा करायला लागतात. सगळ्या जेवणाचा सत्यानाश होतो. तसे झालेले आहे इथे.. मारा उड्या आणखी उंच.. वाट तुमचीच लागणार त्यात. शेवटी उपाशी राहणार तुम्हीच..Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-84744415217320710442014-09-14T05:17:57.947-07:002014-09-14T05:17:57.947-07:00शिव धर्म हा पुरातन आहे. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृती...शिव धर्म हा पुरातन आहे. मोहेंजोदडो-हडप्पा संस्कृतीच्या वेळेस व त्याअगोदर हा धर्म होता. <br />हा धर्म सनातन वैदिक धर्माच्या अगोदरचा आहे. भारतीय उपखंडात आर्यांचे आक्रमण झाल्याने येथील शिव संस्कृतीतील बहुजनांना त्यांच्यावर ज्ञान बंदी लावून कपटाने गुलामीत टाकले .या अज्ञान बहुजनांवर त्यांच्या सनातन वैदिक धर्माचे नियम लाऊन त्यांचे शोषण आज पर्यंत सुरूच आहे .ब्राम्हण येथील बहुजनांचे देव झाले. सनातन वैदिक धर्म हा ब्राम्हणांचा आहे. आमचा नाही. ब्राम्हणांचा व आमचा धर्म एक असता तर त्यांनी आम्हाला गुलामीत टाकले असते का?<br />आमचे लोक जरी स्वतःला हिंदू म्हणत असले तारी हिंदू हा धर्मच नाही. ती ब्राम्हणाची गुलामगिरी आहे. शिव धर्म हा शिव संस्कृतीतल्या लोकांनी स्थापन केला आहे .म्हणजे त्याची मानवतेच्या व न्यायाच्या दृष्टीकोनातून रचना केली आहे. शिव धर्म हा देवांनी स्थापला नाही. सनातन वैदिक धर्म हा देवांनी [ब्राम्हणांनी] आमच्यावर लादलेला आहे {ब्राम्हण हे स्वतःला देव म्हणतात व दुसऱ्यांना दानव म्हणतात }. <br /><br />धन्यवाद.<br /><br />Hrishikesh Bibrale<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80537892037631809632014-09-14T05:04:16.246-07:002014-09-14T05:04:16.246-07:00 हे हे हे काहीतरीच काय.. मला झोम्बायचे काहीही कारण... हे हे हे काहीतरीच काय.. मला झोम्बायचे काहीही कारण नाही कारण तुला कुणी सांगितले कि तू जे सांगतो आहेस ते सत्य आहे म्हणून? मी कसलेच पैसे घेत नाही. पैसे कमावण्यासाठी मी काम करत नाही. आणि धंदा करत नाही. आहे असे म्हटल्यास तुझ्या..... कपाळात जातील, हे फालतू बोल तुझा झालेला तिळपापड दाखवतात. शिवाय मी काय बोलतोय याचे तुला काही तारतम नाही तू आपला तुझेच टुमणे पुढे लावत आहेत. तुला काही काम नसेल तर एखादा पिच्चर बघ. ज्या विषयातले आपल्याला काही काळात नाही तिथे दुसर्याचे उधार उसने घेऊन उगाच दिवाळी करू नकोस. कारण मी काही वैदिक ब्राम्हण नाही मी जातीने तेली आहे. त्यामुळे तू किती वैदिकांच्या नावाने बोम्बलला तरी मला काही देणेघेणे नाही. वेळ आली तर तेल लाऊन... हाम हां हा.. समजले ना. एकीकडे ते वैदिक कोण काय माहित नाही ते एक सांगतात इकडे हे संजय सर एक सांगतात म्हणून शंका विचारतोय तर तू आपला तेच तेच सांगतोय. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45525931508096314152014-09-14T04:57:50.147-07:002014-09-14T04:57:50.147-07:00आता आपण सनातन वैदिक धर्म पाहूयात. यांचे तत्वन्यान ...आता आपण सनातन वैदिक धर्म पाहूयात. यांचे तत्वन्यान नेमके शैव धर्मियांच्या उलट होते. वैदिक धर्मीय लोक यज्ञ पूजा करीत होते. यज्ञामध्ये अनेक पशु बळी दिले जायचे. वैदिक धर्मीयांमध्ये स्त्रियांना दुय्यम दर्जा देत असत. <br />सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शैव-हिंदू धर्माचा बुरखा घालूनच वैदिक धर्मीय लोक किती तरी वर्षापासून वावरत आहेत. परंतु त्यांची वैदिक विधी मात्र सोडायला तयार नाहीत. यातून लोकांमध्ये गैरसमज पसरतात कि वैदिक लोकांची संस्कृती तीच शैव-हिंदू लोकांची. म्हणूनच खरा हिंदू धर्म म्हणजे काय ? हे लक्षात घेणे, त्याचा अभ्यास करणे अत्यंत आगत्याचे झालेले आहे. <br /><br />शैव धर्माविषयी म्हणजेच मूळ-हिंदू धर्माविषयी आपल्याला अधिक माहिती होते ते संजय सोनवणी लिखित "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकातून ! अत्यंत अभ्यासपूर्ण असे संशोधन लेखकाने या पुस्तकात मांडले आहे. प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक वाचावे असे आहे. <br /><br />एक वेळ अवश्य वाचा हे पुस्तक. कारण शैव-हिंदू धर्म आपला पूर्वापार चालत आलेला धर्म आहे. आणि वैदिक धर्म जो या धर्माचे लचके तोडत आहे त्याला वेळीच आळा बसवला जावा.<br /><br />शंकर माने.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-90806513719399877762014-09-14T04:55:12.437-07:002014-09-14T04:55:12.437-07:00मित्रांनो, मी महात्मा गांधी यांचे "हिंदू धर्म...मित्रांनो, मी महात्मा गांधी यांचे "हिंदू धर्म म्हणजे काय ?" हे पुस्तक वाचले. आणि मगच संजय सोनवणी यांचे हिंदू धर्माचे शैव रहस्य हे पुस्तक वाचण्यास सुरुवात केली. असे मी मुद्दामून केले कारण काही लोक महात्मा गांधी यांना हिंदू धर्मामधील अडथला असे मानतात परंतु हे साफ चुकीचे आहे. महात्मा गांधी यांनी तत्कालीन परिस्थितीतही हिंदू धर्माची व्याख्या आणि जी व्याप्ती सांगितली आहे त्याला खरेच तोड नाही. परंतु त्यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांना वैदिक धर्मामधील एका हिंसक व्यक्तीने मारले त्यांची हत्या केली. ते निन्दनियच आहे. मी नेहमी विचार करायचो कि महात्मा गांधीनी नेहमी समतेचा विचार केला, सहिष्णुतेचा विचार केला तर मग हिंदू धर्माविषयी त्यांचे मत काय आहे ? त्यांचे मत मला त्यांच्या "हिंदू धर्म म्हणजे काय ?" या पुस्तकात वाचायला मिळाले. त्याच पुस्तकात त्यांनी हिंदू धर्माची प्रचंड व्याप्ती असलेली व्याख्या दिलेली आहे. मुळात त्यांनी वैदिक तत्व असलेल्या चातुर्वर्ण ह्याला मात्र फाटा दिलेला आहे. त्याचा निषेध केलेला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. तसेच त्यांनी हेही सांगितले आहे कि इतर सहिष्णू तत्वाच्या विचारात घेता हे (वर्णभेदाचे, अस्पृश्यतेचे) तत्वन्यान हिंदू धर्माचे असूच शकत नाही. परंतु हे तत्व हिंदू धर्मात आले कुठून याचा शोध मात्र त्यांनी घेतलेला दिसून येत नाही. असो. <br /><br /><br /><br />आता आपण संजय सोनवणी सरांनी लिहिलेल्या महत्वपूर्ण अशा "शैव धर्माचे हिंदू रहस्य" याविषयी बोलू. हिंदू धर्म म्हणजे भारत वर्षात सिंधू नदीकाठी असलेल्या हडप्पा संस्कृती पासूनची संस्कृती आहे. अतिशय प्राचीन अशी हि संस्कृती आहे ज्याचे अवशेष भारतात आजही सापडतात. त्या वेळी आपण एकाच धर्मात बांधले गेलो तो म्हणजे शैव धर्म होय ! हि संस्कृती अतिशय प्रगतशील होती. आणि तिची व्याप्ती संपूर्ण भारत वर्षात पसरली होती हेही तितकेच खरे आहे मित्रांनो. परंतु हाच तो शैव धर्म जो आजचा भारतीयांचा हिंदू धर्म आहे! म्हणजे आपल्या हिंदू धर्माला इतकी प्राचीन परंपरा आहे आणि इतिहासही आहे. ( कार्बन डेटिंग केलेले आजही अवशेष मिळत आहेत आणि मिळाले आहेत). शैव धर्मीय लोक मूर्ती पूजक होते. शैव धर्मीय लोक भगवान शंकरास मानत होते म्हणूनच ते लिंगाची पूजा करीत असत. आजही हजारो वर्षे पूर्वीचे शिवलिंग सापडत आहेत. हे याचेच पुरावे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा दिला जायचा. स्त्रियांना आदिशक्तीचे प्रतिक मानले जायचे. (म्हणूनच भगवान शिव आणि पार्वती मत अर्धनारी-नटेश्वर च्या रुपात प्रकट झालेली दिसतात). आता आपण शिवपुत्र गणेश बद्दल पाहूयात. गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापासून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. अर्थात अवैदिकांचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. मूर्ती पूजा आपल्या शैव-हिंदू परंपरेतील आहे. आणि ती अजूनही आपण सर्व जपत आहोत.Anonymousnoreply@blogger.com