tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4069992899722759137..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): सुशिक्षित आहेत तरी कोठे?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30038768951769428402013-10-06T06:05:25.646-07:002013-10-06T06:05:25.646-07:00संपूर्ण लेख वाचला एक एक शब्द अतिशय मोलाचा शब्दांची...संपूर्ण लेख वाचला एक एक शब्द अतिशय मोलाचा शब्दांची सजावट कोठे करत आली असती तर यातले बहुतांश शब्द त्यात ठेवले असते. परखड शब्दांमुळेच विचारांना परखड पणा येतो आणि दिसतोही. मनवी जीवनात चिकित्सा हि फार महताव्ची बाब आहे हे माहित होते पण पटवून कसे सांगावे हे माहित नव्हते. अनेक गोष्टी आपल्याला माहित असतात पण त्या पटवून सांगता न येत असल्याने आपण उल्लेखलेल्या " सुशिक्षित लोकांसमोर " प्रतिवाद करत येत नाही. या देशातील पुरोगामी बनलेल्या समाजाला आपल्या सारख्या विचारवंतांची खरोखर खूप गरज आहे<br />धन्यवाद ! Anonymoushttps://www.blogger.com/profile/12581664828761284419noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-51676419491791765222013-07-09T03:12:09.107-07:002013-07-09T03:12:09.107-07:00आता शिक्षण पध्दती बदलण्यासाठी आंदोलन झाली पाहिजे. ...आता शिक्षण पध्दती बदलण्यासाठी आंदोलन झाली पाहिजे. नव्हे ते भारतीयांच्या मेंदूत सवयीने घटट बसलेल्या बऱ्याच मानसिक आजारांवरचे उपचारासाठी निदान आहे. या मुळापर्यंतच भारतीय शिक्षणतज्ञ,सामाजीक मानसिक वैज्ञानिक अभ्यासक यांना जावे लागेल. विवेक, नीती मानवता तसेच वर सांगितल्याप्रमाणे नैसर्गिक गुणांचा विकास, ब्रेन डेव्हलपमेंट आणि प्रत्यक्ष ज्ञान,अनुभव यांची सांगड मानव विकासासाठी प्रयत्न करावेच लागतील. अन्यथा सोनवीण सरांच्या मागच्या एका लेखात आतापर्यंत बऱ्याच मतलबी संधीसाधू भित्रया साक्षर पिढया तयार झाल्या आहेत. त्यामुळे वर सांगितलेली सर्व आवश्यकता हीच काळाची गरज ठरेल. वागणे बोलणे,रस्त्याने वावरतांना सार्वजनिक बाबींचे गांभीर्य, स्त्रीया बालके वृध्द यांच्याशी तर सर्रास वाद घातले जातात.ही तर या शिक्षीत साक्षर पिढयाचे भातावरचे शित होय. समतेचा केवळ यांत्रिक अर्थ् न घेता समत्व मनामध्ये बसले पाहिजे. त्यासाठी मनावरच उपचार शिक्षणपध्दतीमध्ये झाले पाहिजे. ज्यामुळे जात धर्म इर्शा मतलब ढोंगीपणा पाखंड इ. बाबी बऱ्याच अंशी कमी व्हावयास मदत होईल. नव्या पिढया या नव्या दिवसांच्या वाहत्या चैतन्याच्या आहेत. म्हणून आधुनिक मन जाणीवेवर आधारीत मन कौशल्य विकसित होणे ही जबाबदारी वर सांगितलेल्या या सर्व जबाबदार घटकांची राहिल. मुक्त नैसर्गिक श्वासानेच काम करावे लागेल. नामात न अडकता जाणीवा जाग्या केल्याच पाहिजे. श्वास साधना,चित्तएकाग्रता, व्यायाम,संयमाची जाणीव,नवे करुन दाखवण्याची वृत्ती,तिचा सन्मान तिला संयम सल्ला हा पूरक अाहार द्यावाच लागेल.आणि सुरुवात ती लहान वयातच मग काय पुढे हे विश्वची माझे घर..(अभय)Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80542702039790637902013-07-08T23:43:14.441-07:002013-07-08T23:43:14.441-07:00"मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दप..."मूल्यशिक्षण आपल्या शिक्षणपद्धतीने कधीच हद्दपार केले आहे. पालकांनाच मूल्यव्यवस्थेचे वावडे असल्याने घराघरांतून दिले जाणारे मूल्यशिक्षणही कधीच बाद झाले आहे. आणि त्यातुनच आजचा आपला सांस्कृतिकतेचा महान वारसा सांगणारा, त्याचा अभिमान बाळगणारा असांस्कृतीक समाज घडला आहे." very true sir. parijathttps://www.blogger.com/profile/07839698962620488924noreply@blogger.com