tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4071981771827763426..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): आत्म्याबद्दल...परमेश्वराबद्दल...!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-39381796193982866762012-07-12T23:20:50.314-07:002012-07-12T23:20:50.314-07:00विकासजी,
टीका आणि शिवीगाळ यात मोठा फरक आहे. टीकेचे...विकासजी,<br />टीका आणि शिवीगाळ यात मोठा फरक आहे. टीकेचे स्वागतच असायला हवे पण एखादे दैवत मान्य नाही म्हणुन शिवीगाळ हे मात्र अत्यंत चुकीचे आहे. देवतांना शिव्या दिल्याने, मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत, आपण जी असंस्कृतता दाखवतो त्याबाबत दुखावले जाणे स्वाभाविक आहे.<br /><br />"..तुम्ही देव आणि हिंदू धर्म यांचे समर्थन आपल्या परंपरा याच्या गोंडस नावाखाली करता...." देव म्हणजे काय हे सांगितल्यावर गोंडस समर्थनाचा प्रश्न्न कसा येतो? आहे त्या ध्र्माला समजावुन घेणे, चिकित्सा करणे याला गोंडस समर्थन म्हणतात हे नवलच नाही काय?<br /><br />राहिले खतीय आणि ब्राह्मण यांचे. त्याबद्दल अनेक पुरावे त्रिपिटकांत मिळतात. वज्रसुची अर्थात अनमोल अपवाद आहे. असो. आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-37954466498799318452012-07-12T22:38:02.461-07:002012-07-12T22:38:02.461-07:00सोनावानिजी , इथे खूपच छान अशी प्रतिक्रिया देण्याच...सोनावानिजी , इथे खूपच छान अशी प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरत नाही पण मी तो कटाक्षाने आवरत आहे. कारण तुम्ही जे अप्रतिम लिहिले आहे ते तुमच्या इतर ब्लोग मध्ये आढळत नाही....तुम्ही देव आणि हिंदू धर्म यांचे समर्थन आपल्या परंपरा याच्या गोंडस नावाखाली करता. मी अगदी मान्य करतो कि ब्राह्मणांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामी पण नव्हे पण धर्म आणि देव आणि आत्मा , पुण्या स्वर्ग नरक या संकल्पनेतून लोकांना मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे (वरचा लेख वाचून मी असे समजतो) पण तुम्हाला कोत्या धर्मावर देवावर केलेली टीका आवडत नाही कारण म्हणे भावना दुखावतात. अहो प्रतीगामांचा भावना दुखावणारच...पण त्यांना समजावून सांगणे कि या भावना खोट्या श्रद्धेच्या मुले निर्माण झालेल्या आहेत त्याला काही अर्थ नाही हे आपले कर्तव्य आहे. <br />मला सलाम कविता आठवते......."देवा धर्मावर बोललो तर नाक्यावर गाठून ठोकतील " हे खरे आहे आणि त्यांना तुम्ही पण पाठींबा देत आहात. <br /><br />असो जाता जाता तुम्हाला सांगतो गौतम बुद्धाना कधीच खातीय (शक्य) जातीचा अभिमान नवता. ते तुम्ही कोणताही पुरावा ब देता आपल्या एका ब्लोग मध्ये लिहिले आहे....मी तुम्हाला पाली कानोन चे पुरावे देवू शकतो ते जातिव वादावर बुद्धांनी खूप मार्मिक टीका केली होतइ . जिथे अश्या जातीच नवत्या तिथे हा धर्म पसरलाच नसता.........असो आपल्याला शहाणपणा शिकवण्या येवढा मी मोठा नाही पण आपल्या हेतू बद्दल कधी कधी शंका येते.<br /><br />कोणताही विचारवंत, अभ्यासक एखाद्या गटात कीव कळपात सामील झाला कि त्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही हे आपण पण मान्य कराल.VIkas Godagehttps://www.blogger.com/profile/06578664058351436336noreply@blogger.com