tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4527364480873095541..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): सम्राट चंद्रगुप्त मौर्यSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger24125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-83943319753888795152021-08-08T14:28:49.614-07:002021-08-08T14:28:49.614-07:00Bharat Samrat Chandra Gupta Maurya Shepherd Boy, Y...Bharat Samrat Chandra Gupta Maurya Shepherd Boy, Yani Shepherd Kshatriya the , Yani Pashupalak Kshatriya the,<br />Pashupalak , Mahipalak, Prajapalak,va Satyapalak ye charo Kshatriya hote hai.<br /> Jay Hind , Jay BharatAnonymoushttps://www.blogger.com/profile/03701951143849261986noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67436726032030371972015-08-31T19:08:53.738-07:002015-08-31T19:08:53.738-07:00नंद घराणे अवैदिक, (शूद्र) राजघराणे होते याबाबत कोण...नंद घराणे अवैदिक, (शूद्र) राजघराणे होते याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही...... पुराणकारांनी नंद घराणे हे क्षत्रियांचे संहारकर्ते असल्याने भविष्यात भारतात पुढील सर्व राजे शूद्र (अवैदिक) असतील अशी घोषणा केली. याचे कारण म्हणजे नंद घराण्याने शिशुनाग वंशीय राज्याचा फार मोठा विस्तार केला. उत्तर भारतातील तत्कालीन अनेक जानपदे, महाजानपदे येथील राजवटी नंदांनी हटवत आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे नंदांना परशुरामानंतरचे सर्व-क्षत्रीय-संहारक ही पदवी वैदिक पुराणकारांनी दिली असल्यास नवल नाही. >>>>>>>>पुराणांच्या म्हणण्याचा अर्थ (नंदान्त क्षत्रिय कुलम) शरद पाटील वेगळा लावतात ते म्हणतात - " पौराणिक परंपरा सांगते की नंदाबरोबर अस्सल क्षत्रिय कुल शासनाचा अंत झाला ( दास- शुद्रांची गुलाम गिरी खंड1 भाग 1 p.350)<br /><br />त्याmमुळे नंद वंश शुद्र होताkकी क्षत्रिय हाच गोंधळ निर्माण झाला आहे तो ब्राह्मणाना दान धर्म करत होता व ब्राहमण ही ते स्विकारत होते यावरुन तो क्षत्रिय असावा असे वाटते. सत्यशोधकhttps://www.blogger.com/profile/16653623067574279622noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-8635518134069409852015-08-25T11:13:02.611-07:002015-08-25T11:13:02.611-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-32205423219885897362015-08-25T10:49:28.120-07:002015-08-25T10:49:28.120-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-35962844729707992112015-08-25T10:46:59.357-07:002015-08-25T10:46:59.357-07:00आप्पा - पाटसकर सरकार , अहो आम्ही तुम्हाला काहीही ब...आप्पा - पाटसकर सरकार , अहो आम्ही तुम्हाला काहीही बोललो नाही या लेखाच्या प्रतिक्रियेत . दुसरे लोक बोलले तेही काही कारणाने त्यांचा संयम संपला असेल म्हणूनच ना ?<br />बाप्पा - आम्ही आपणास अद्वातद्वा बोलूच शकत नाही . आपले विचार अतिशय गहन असतात आणि ते कलायला या लोकाना कदाचित अशक्य असेल , म्हणून ते आपणास हिणवत असतील , तुम्ही त्यांचे पाय धरायची काहीच गरज नाही . <br />आप्पा - आपण मुलाचे पाटसचे आहात , म्हणजे आपण थोर असणारच .<br />बाप्पा - आपले भविष्य आपण पाहिले असणारच , नाही का ? आपण सर्वाद्न्य आहात १ आपण भूत भविष्य आणि वर्तमान जाणता - त्यात वर्तमान जाणता हे सर्वात महत्वाचे ! <br />आप्पा - संजय सरांनी जसे फेसबुकवर तात्पुरती राजा घेतली आहे तशी आपण १ वर्षाची इथून राजा घेतली - किंवा १ महिन्याची - तर आपणास अनेक गोष्टी समजतील - तुम्ही या ब्लोक चे व्यसन लागलेले एकजण आहात - इथे कोणालाही काहीही लिहायची मुभा असते हेच इथले वैशिष्ठ्य , ते ज्याना इतर ठिकाणी मिळत नाही ते या ब्लोक्वर आपली भूक भागवतात . आपण आत्म परीक्षण करावे हि विनंती . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30389799627497296942015-08-25T10:16:35.486-07:002015-08-25T10:16:35.486-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16601676273294490932015-08-25T03:46:10.719-07:002015-08-25T03:46:10.719-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1781722339519179082015-08-25T00:49:03.146-07:002015-08-25T00:49:03.146-07:00श्री पाटसकर हे अतिशय हलक्या प्रकारचे विचार मांडत अ...श्री पाटसकर हे अतिशय हलक्या प्रकारचे विचार मांडत असतात आणि त्यात काहीही औचित्य किंवा नाविन्य , तसेच प्रतिभेचा उज्वल आविष्कार किंवा चिंतनाचे प्रतिबिंब नसते हे सूर्य प्रकशाइतके स्वच्छ आहे . त्याना समजुतीने सांगितले तर ते चूक सुधारतील असे समजायला वाव आहे . <br />त्यांच्या आईने नक्कीच त्याना हे संस्कार केले असणार , आणि वडिलांचे माहित नाही , कारण त्यांच्या वागण्यात तसे काही दिसत नाही . भविष्य हा विषय घेऊन जर यांच्या विचारांची बांधणी होत असेल तर , त्यांनी इथे न लिहिलेलेच बरे . <br />जरा आपल्या घरच्या थोरांचा सल्ला घ्या ! मुर्खासारखे अकलेचे तारे तोडू नका . अहो किती फालतू लिहिता तुम्ही , तुमच्या घरचेही हसतात तुम्हाला , पेपर लेन मध्ये तुम्ही यड छाप म्हणून नक्कीच प्रसिद्ध असणार .- आहातच !<br />आम्ही संजय सोनवणी यांच्या ब्लोग चे निस्सीम भक्त , इथे तुम्ही येउन का उकिरडा करता आमच्या ब्लोग चा . तुमच्या ब्लोगवर काहीही करा , आम्ही तिथे येणार नाही . <br />नको असलेल्या मुलाला " फटे निरोधके बच्चे " - असे म्हणायची पेपर गल्लीमध्ये पद्धत आहे , ती तुमच्या मुळेच सुरु झाली असावी . - त्याचा सखोल अर्थ काय ते तुम्ही जाणत असणारच . आई वदिलनाहि त्याचा जन्म नको होता पण निरोधाच फाटला आणि हा जन्माला आला , आता काय करणार ?अशी आमची तुमच्या बद्दल भावना आहे सर्व पेपर गल्ली वासीयांची , तेंव्हा जरा ब्रेक घ्या !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-59500648640893620972015-08-24T23:10:33.070-07:002015-08-24T23:10:33.070-07:00अविनाश पाटसकर हा विकृत माणूस असावा असे दिसते , कार...अविनाश पाटसकर हा विकृत माणूस असावा असे दिसते , कारण एकतर उगाचच काहीही असंबद्ध कोमेंट्स करत राहणे हे त्याचे ब्रीद दिसते . विचारांची सामान्य पातळीही नाही आणि अभ्यासाची तयारीही नाही अशा परिस्थितीत निदान तोंड गप्प ठेवून लोक काय म्हणतात ते बघावे , हेही समजत नसेल तर व्यर्थ आहे . , बरे आपले विचार लोकाना आवडतात की नाही ते तरी बघावे , पण नाही - ही ब्याद कधी या ब्लोग च्या मागे लागली देव जाणे . सिंदबादच्या म्हाताऱ्या प्रमाणे हा असाच संजय सोनावणी याना असाच छळणार असे दिसते , त्यामुळे इतर लोक ब्लोग सोडतील हे निश्चित ! वर्गणी काढून याला मत प्रदर्शन न करण्याबद्दल दर महिना तत्वावर काही पैसे दिलेले परवडेल . <br />अहो पाटसकर बाबा , जनाची नाही तरी मनाची काहीतरी लाज बाळगा ! आणि व्हा चालते इथून . फुकटचा वनवास ! datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-47054789625063855582015-08-24T22:37:10.283-07:002015-08-24T22:37:10.283-07:00आप्पा आणि बाप्पा यांनी कमालच केली , त्यांचा या ले...आप्पा आणि बाप्पा यांनी कमालच केली , त्यांचा या लेखावरचा वाटा म्हणजे कमालच आहे . किती धडपड करून वेगळे अभ्यासपूर्ण मत मांडत असतात . त्यांनी कमी वयात अनेक युग पुरुषाना अल्पायुषी कार्य संपवावे लागते हा विचार मांडून शिवाजी आणि पहिला बाजीराव यांचे समर्पक उदाहरण दिले आहे - सलाम आप्पा बाप्पा - हे खरेच सत्य आहे - <br /><br />काहीजण उगाचच पेपर लेनमध्ये इतरांचे आणि स्वतःचे आयुष्य कुरतडत बसतात . <br />कशाला जन्माला येतात असली माणसे काही काळात नाही , अनेकांनी त्यांच्या थोबाडात दिली आहे शाब्दिक रित्या , पण या गाढवाला अक्कल नाही . काय करणार ? मी भारतीय आणि अनेकांनी त्याना सांगूनही ते गप्प बसत नाहीत , आपले दुर्दैव !असे शेजारी म्हणजे देहांत प्रायश्चित्त असे यांचे शेजारी म्हणतात ते काय खोटे नाही , पेपर गल्ली उगाच यांची खिल्ली उडवत नाही -<br />आम्हीही चंद्रगुप्त मौर्य आणि सलग बिम्बिसार आणि अजातशत्रू असे वाचत गेलो . संजयाने सुरवातीला तोच फोटो वापरत सर्व माहिती आयती घेतली आहे . इतिहास संशोधक असे काम करतात हे माहित नव्हते . पी एच डी करणारे असे उद्योग करत स्वतःला हुषार म्हणवून घेतात . Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80321972971541093652015-08-24T20:33:06.155-07:002015-08-24T20:33:06.155-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-86890017760934717362015-08-24T12:40:15.895-07:002015-08-24T12:40:15.895-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18496641317238764802015-08-24T12:31:48.218-07:002015-08-24T12:31:48.218-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-5430069115559016682015-08-24T12:13:56.805-07:002015-08-24T12:13:56.805-07:00अत्यंत फसलेला लेख आहे . विकीपेडिया वरून माहिती जुळ...अत्यंत फसलेला लेख आहे . विकीपेडिया वरून माहिती जुळवली असती तरी चुका लक्षात आल्या असत्या , पण लेखात फोटो पण विकीपेडिया वरून घेतला आणि नंतर तो बदलला - अरेरे किती केविलवाणा लेख झाला आहे . <br />जागतिक प्रसिद्धीची तक्षशिला विद्यापीठाची महती किती महान , तेथे चंद्रगुप्त हे गुराख्याचे पोर कसे शिकायला जाइल ? फारच फिल्मी वाटते बर का संजय सर ! <br />चंद्रगुप्त बिहारचा , तो पंजाबात कसा काय जातो , पोरासाला भेटतो , त्याचा जन्म ३४० इसपूचा आणि मृत्यू इसपु २९८ चा - तो म्हणे इसपु ३२६ ला सिकंदराला भेटतो , राजा पोरसाला भेटतो , त्याचे आयुष्य किती हिशोब केला , तर तो पटत नाही . त्याचे साम्राज्य बलुचिस्तान पासून मगध पर्यंत ?<br />काहीतरी गडबड आहे - कोणी सांगेल का ?<br />संजय सोनावणी सगळे लेख असेच लिहितात का ? <br />या सगळ्या रेफ़रन्स ने यशवंतराव होळकर यांची आठवण का होते ?<br />नेपाळात त्याच्या वडिलांचे छोटेसे राज्य होते आणि ते गेल्याने त्याची लढायची , नंद साम्राज्याला आव्हान देण्याची मनोवृत्ती झाली हे लिहा वाचा यांचे म्हणणे अगदी १०० % पटते , पण तो राजा पोरसाला भेटला असेल असे काही वाटत नाही ! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-2633185289895673802015-08-24T11:57:29.381-07:002015-08-24T11:57:29.381-07:00आप्पा - बर का बाप्पा - हा चंद्रगुप्त अवघे ४२ वर्षे...आप्पा - बर का बाप्पा - हा चंद्रगुप्त अवघे ४२ वर्षे जाऊन ४२ व्या वर्षी आपणहून राजपदावरून निवृत्त झाला हे काही संजयाने आपल्याला सांगितले नाही . आणि चंद्रगुप्त बिहारचा का पंजाबचा ? नंद साम्राज्य असताना वयाच्या १४व्या वर्षी तक्षशिला विद्यापीठात कसा गेला ?<br />बाप्पा - आणि रिटायर झाला ते सुद्धा श्रावण बेळगोळला ! त्याचे राज्य होते बलुचिस्तान पासून बंगाल पर्यंत , आणि काश्मीर पासून दख्खन पर्यंत ! ४२ वर्षात इतके मोठ्ठे साम्राज्य ?मला प्रश्न पडलाय की हा पहिला सम्राट कसा काय ? कारण धृतराष्ट्र , दशरथ रावण भारताला भारत नाव मिळाले तो भरत हे सर्व इतिहासातले नाहीत का ? मग आपण कशामुळे चंद्रगुप्ताला इतिहासातील पहिला सम्राट म्हणतो, त्याच्या आधी सम्राट धनानंद होताच ना ? एक वाईट वाटते , शिवाजी महाराज बाजीराव पेशवा आणि चंद्रगुप्त अगदीच कमी जगले . <br />आप्पा - गम्मत म्हणजे त्याने शेवटी जैन धर्म स्वीकारला आणि श्रावण बेळगोळ येथे व्रतस्थ राहून उपवासाने देह ठेवला . -त्याचा मुलगा बिम्बिसार , यानेही राज्य करत मगध साम्राज्य वाढवले , त्याचा मुलगा अजातशत्रू याने मात्र वडिलाना कैदेत टाकून राज्य बळकावले , आणि त्याचा मुलगा सम्राट अशोक -त्याने बौद्ध धर्म स्वीकारला अशी ही कथा आहे . <br />बाप्पा - जैन म्हणतात की बिम्बिसार ने आत्महत्या केली तर बौद्ध म्हणतात की त्याचा खून करण्यात आला - थोडक्यात काय , हे सर्व शिवाजी महाराज , बाजीराव आणि आजच्या काळातही शोभणारे आहे . लिहा वाचा यांनी खूपच समतोल माहिती दिली आहे .<br />आप्पा - संजय सोनावणी यांनी जे वर्णन केले आहे त्यावरून मगधाचे लोकेशन , आणि चंद्रगुप्त नंद आणि तक्षशिला यांचे लोकेशन आणि त्यानंतरचे मगध साम्राज्य हे बघता , चंद्रगुप्त आणि आलेक्झेन्दार समोरासमोर आले असतील का असा संभ्रम निर्माण होतो , पण लिहा वाचा यांनी सांगितलेले नेपाळ आणि चंद्रगुप्त हे समीकरण जास्त पटते . <br />बाप्पा - संजय चे म्हणणे की चंद्रगुप्त इसपू ३२६ मध्ये तक्षशिला विद्यापीठात शिकत होता . इसपू ३४० चा जन्म आणि मृत्यू इसपू २९८ म्हणजे उणेपुरे फक्त आयुष्य ४२ वर्षे त्यात तो १४ व्या वर्षी तक्षशील येथे शिकत असेल का ? मग त्याचा आणि चाणक्यचा संवाद कधी झाला ?त्याचे लग्न आणि साम्राज्य स्थापना - बिम्बिसराचा जन्म - हा काल काही मान्य होत नाही . <br />आप्पा - अरे बाबा इतका वैतागू नकोस . अरे २ ज्ञानेश्वर असू शकतील असे इतिहासकार म्हणतात , तर २ चंद्रगुप्त का नसतील ? एक पूर्वेचा आणि एक पश्चिमेचा ! चाणक्य आणि कौटिल्य हे वेगवेगळे होते असे म्हटले की एक ब्राह्मण आणि एक बहुजन करता येतो . एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला , आजकाल अशी वाटणी हि काळाची गरज आहे . थोडा इतिहास बदलला म्हणून काय झाले . सगळ्यांनी सरकून सरकून घेतले की सगळ्याना जागा होईल , अगदी संजय सोनावणी याना पण ! <br />बाप्पा - सर्वात आनंदाचा भाग म्हणजे त्याकाळी , धार्मिक स्वातंत्र्य किती होते याचा अचंबा वाटतो . वडील जन्माने हिंदू , पण नंतर जैन , मुलगा बौद्ध नातू तरीही वडिलाना तुरुंगात टाकतो , पणतू सर्व सैन्य राखूनही सम्राट ( अशोक )म्हणवत कालीनाग्चे युद्ध करतो , अहिंसेचे पालन करतो - आणि आपल्या तिरंगी झेंड्यात जाउन बसतो . किती थोर हा आपला भारत ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81290859680054118592015-08-24T11:20:03.363-07:002015-08-24T11:20:03.363-07:00चंद्रगुप्त हा एक पराक्रमी, मुत्सद्दी व परोपकारी रा...चंद्रगुप्त हा एक पराक्रमी, मुत्सद्दी व परोपकारी राजा होता. त्याने अखिल भारत आपल्या अंमलाखाली आणला व मौर्य वंशाची स्थापना केली. ते राज्य पुढे जवळजवळ शंभर वर्षे टिकून होते.<br />Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77918401098384623922015-08-24T11:08:10.739-07:002015-08-24T11:08:10.739-07:00एका धनगर पुत्राने भारताचे विराट स्वप्न पाहिले?????...एका धनगर पुत्राने भारताचे विराट स्वप्न पाहिले?????????????????<br /><br />Shepherd boy-Chandragupta Maurya ????????????????????<br />Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-7003650615939955702015-08-24T10:49:08.045-07:002015-08-24T10:49:08.045-07:00चाणक्य नावाचा ब्राह्मण नंद सम्राटाच्या दानधर्म खात...चाणक्य नावाचा ब्राह्मण नंद सम्राटाच्या दानधर्म खात्यातील दानशाळा नामक लहानशा विभागाचा व्यवस्थापक होता. पण त्याच्या कुटील व कारस्थानी स्वभावामुळे तो सम्राटाला अप्रिय झाला. म्हणून नंद सम्राटाने चाणक्याला बडतर्फ करून हाकलून दिले. त्यामुळे चाणक्य नंद सम्राटाचा भयंकर द्वेष करू लागला. पुढे चाणक्याची चंद्रगुप्ताशी भेट झाली. चंद्रगुप्तालाही नंद सम्राट धनानंद याचा नाश करावयाचा होता. या कामी चाणक्याने चंद्रगुप्ताशी सहकार्य केले.Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-49411346476912303322015-08-24T09:51:11.216-07:002015-08-24T09:51:11.216-07:00चंद्रगुप्ताचे वंशज हे क्षत्रिय असून ख्रि. पू. सहाव...चंद्रगुप्ताचे वंशज हे क्षत्रिय असून ख्रि. पू. सहाव्या शतकात ते नेपाळ तराईमध्ये पिप्पलीवन नामक प्रदेशाचे सत्ताधीश होते. नंतर हा प्रदेश मगध साम्राज्यात विलीन करण्यात आल्या मुळे मौर्य वंशाची वाताहात झाली असावी. डॉ. रायचौधरी वगैरे विद्वान हा पुरावा अत्यंत सत्य मानतात. ग्रीक ग्रंथांवरूनही चंद्रगुप्त क्षत्रिय होता हे सिद्ध होते. वरील विवेचनावरून चंद्रगुप्त मौर्य क्षत्रिय कुलोत्पन्न होता हे निर्विवाद सत्य मानता येईल. चंद्रगुप्ताचे पूर्वज क्षत्रिय असले तरी त्यांच्या राज्याचे अपहरण झाल्यामुळे त्यांना दैन्यावस्था प्राप्त झाली.Anonymoushttps://www.blogger.com/profile/12916247343904606467noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-81608673200015588272015-08-24T03:46:11.642-07:002015-08-24T03:46:11.642-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-73744045805056309432015-08-24T03:36:42.937-07:002015-08-24T03:36:42.937-07:00Chanakya is a myth and it is spread by Brahmins to...Chanakya is a myth and it is spread by Brahmins to indicate their dominance. In the contemporary Greek literature and history there is no mention of Chanakya even indirectly.Mohan Patilhttps://www.blogger.com/profile/14661478154967397235noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-34803780431305423912015-08-24T00:52:24.781-07:002015-08-24T00:52:24.781-07:00Hi, good read...thanks.
Two questions...1) Is chan...Hi, good read...thanks.<br />Two questions...1) Is chankya was historic person or just myth? Is any greek scholar or Emperior Ashoka ever mention anything about him?<br /><br />2) Please put some light on Pendharies...who are they?Zenhttps://www.blogger.com/profile/11355207905988245251noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-68195985037355023352015-08-23T23:11:26.638-07:002015-08-23T23:11:26.638-07:00मौर्य कालखंडाच्या इतिहासाची साधने अत्यल्प असल्याने...मौर्य कालखंडाच्या इतिहासाची साधने अत्यल्प असल्याने मिळणारी संक्षिप्त माहिती समाधानकारक नसली तरी उत्सुकता चाळवणारी मात्र आहे. प्रस्तुत लेखात अनेक नव्या गोष्टी प्रथमचं वाचनात आल्या तर काही ठिकाणी शंका मनात निर्माण झाल्या. <br /><br />(१) धनानंदाचे मूळ नाव चंद्रमास असल्याचा तर्क केला असून त्यासाठी त्याचा ग्रीक उच्चार ‘ क्झ्यंड्रमास ‘ येथे जोडला आहे. परंतु चंद्रगुप्ताचा ग्रीक उच्चार ‘ सेंड्रोकोटस ‘ असा दिला आहे. ग्रीक भाषेत चंद्र हा शब्द दोन वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो का ?<br /><br />(२) चंद्रगुप्ताचा पूर्वेतिहास पुरता स्पष्ट नाही तसाच चाणक्याचा देखील. परंतु हे जरी दुर्लक्षित केले तरी ग्रीक आक्रमणाच्या वेळी या दोघांनी असे नेमके काय केले किंवा यांच्याकडे असे कोणते गुण / कर्तृत्व होते ज्यामुळे पंजाबातील स्थानिक सत्ताधीशांनी त्यांची मदत घेत वा करत ग्रीकांशी लढा पुकारला ?<br /><br />(३) ग्रीकांसोबतचे युद्ध आटोपल्यावर चंद्रगुप्त नंद साम्राज्याकडे वळला. ग्रीकांपाठोपाठ नंद साम्राज्याशी झुंज खेळण्याची धमक ज्याअर्थी चंद्रगुप्त दाखवतो त्याअर्थी ग्रीकांविरोधी लढा पुकारण्याआधीच तो एका राज्याचा वा टोळीचा नायक तर नव्हता ना असा प्रश्न मनात येतो. कारण, हाताशी सुसज्ज व स्वतःच्या भरवशाचे लष्कर असल्याखेरीज कोणीही व्यक्ती अशा मोठ्या मोहिमा लागोपाठ करू शकत नाही असे माझे मत आहे.<br /><br />(४) धनानंदाने चाणक्याच केलेला अपमान व चाणक्याच्या शेंडीची कथा यात तर काहीच दम नाही. बहुतेक दुःशासन – द्रौपदीचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून हे शेंडीपुराण रचण्यात आले असावे. यांमुळे चाणक्याचे महत्त्व अधोरेखित न होता उलट त्याचे व ब्राम्हण समाजाचे ( जर चाणक्य ब्राम्हण असेल तर. कारण शिशुनाग शुद्र व नंद क्षत्रियसंहारक असल्याचे पुराणे सांगतात तर हे देखील अशक्य आहे असे वाटत नाही. ) विकृत उदात्तीकरण मात्र अधिक झाले आहे. ब्राम्हणाच्या मान – अपमानाने राज्यांचा उदय – अस्त झाला हि संकल्पना मान्य करायची झाल्यास हिंदुस्थानातील प्रत्येक विजयी शासकाने ( यात मुस्लिमही अंतर्भूत आहेत ) ब्राम्हणांचा मानसन्मान केल्याने त्यांस यश प्राप्त झाले व त्यांचा उच्छेद केल्याने ते नाशास पावले असेच म्हणावे लागेल.<br /><br />असो, लेख वाचल्यावर मनात उद्भवणाऱ्या शंका व तर्क येथे नमूद केले आहेत. याविषयी अधिकाधिक नव्याने संशोधित केलेली माहिती आपण वाचकांसमोर मांडावी हि विनंती ! <br />sanjay kshirsagarhttps://www.blogger.com/profile/10362759866337342182noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67779539411665638482015-08-23T10:51:20.332-07:002015-08-23T10:51:20.332-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.com