tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post4761805262144061753..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): अगा जे घडलेची नाही....Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-78520979345983315982016-01-15T02:25:53.450-08:002016-01-15T02:25:53.450-08:00Nicely put into frame.Nicely put into frame.Pavankumar Sargarhttps://www.blogger.com/profile/03279011200261745061noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-36068043474160325412016-01-14T19:55:20.674-08:002016-01-14T19:55:20.674-08:00sonwni sir ghya ekda sagle panipatkar ringnat ya m...sonwni sir ghya ekda sagle panipatkar ringnat ya mhanav open charchela..........ugi swatahachi pustke khapvaysathi dusryana ka badnam kart amhanav..........Anonymoushttps://www.blogger.com/profile/05951254775875017727noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69213514576744376692016-01-13T19:17:31.890-08:002016-01-13T19:17:31.890-08:00Very important information
Thanks
Sanjiv jiVery important information<br />Thanks<br />Sanjiv jiAnonymoushttps://www.blogger.com/profile/05115187055976946519noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16225279393666501132015-01-13T23:28:16.181-08:002015-01-13T23:28:16.181-08:00आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे. इभ्राहिमखानापाशी अवजड...आपले विवेचन अभ्यासपूर्ण आहे. इभ्राहिमखानापाशी अवजड तोफखाना होता. त्याचेपाशी पुरेसे सैन्यबळ बहुधा नसावे. त्यामुळे त्याची बाजू लंगडी पडली असे वाटते. गोलाची रचना करून मराठे पूर्वेकडे सरकू लागले पण तिकडे यमुना नदी वाट अडवून होती त्यामुळे अबदालीच्या सैन्याशी मुकाबला केल्याखेरीज दक्षिणेकडे जाण्यासाठी वाट मिळणे मुष्किलच होते. मग याबद्दल मराठ्यांचा काय प्लॅन होता याबद्दल काही माहिती आहे काय? मल्हाररावांवर जर भाऊचा विष्वास नव्हता तर होळकरांना पानपतावर ठेवून घेऊन वितुष्टे वाढवण्या ऐवजी मल्हाररावांना त्यांच्या पद्धतीने लढाया करण्यासाठी मोकळे सोडणे व अबदालीची रसद मारणे, त्याच्या सैन्यावर गनिमि हल्ले करून सतावणे योग्य झाले असते. रसद मारण्याचे काम गोविंदपंतावर सोपवले होते पण त्याचे बळ तोकडे होते त्यामुळे त्याचा बळी जाण्याशिवाय दुसरे काही हाती लागले नाही. उपासमार होईपर्यंत उत्तरायणाची वाट पहात बसून राहाण्याचा प्रकार अगम्य आहे. एकूण पराभवाचा कोणी एक धनी नसतो हेच नेहेमी दिसून येते.प्रभाकर फडणीस P.K. Phadnishttps://www.blogger.com/profile/08871811819546376901noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40834098353799387532013-02-27T06:35:37.977-08:002013-02-27T06:35:37.977-08:00संजय सर ,
आपले विवेचन अतिशय संग्राह्य आणि माहितीपू...संजय सर ,<br />आपले विवेचन अतिशय संग्राह्य आणि माहितीपूर्ण तसेच अंतर्मुख करणारे झाले आहे . <br />सोयीस्कर गैरसमज पसरवणारे कोण आहेत ?<br />तेपण सर्वाना समाजाने फारच महत्वाचे आहे. मग ते कोणत्याही जातीचे असो . <br />आपण यावर अवश्य लिहिले पाहिजे. <br />आपल्या अभ्यासुपानाबद्दल आपले मनापासून अभिनंदन !datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-28737562651545851052013-02-20T20:55:19.189-08:002013-02-20T20:55:19.189-08:00इतिहासाची सदृढ मांडणी केल्याबद्दल तुमचे आभार. पानि...इतिहासाची सदृढ मांडणी केल्याबद्दल तुमचे आभार. पानिपत युद्ध्याबाबत अनेक गैरसमज आपण आजवर दूर केलेत. आपली हि इतिहासाची सेवा कौतुकास्पद आहे. आपल्या या लेखनासाठी अनेक शुभेश्च्च्या deomhttps://www.blogger.com/profile/06079971767531015609noreply@blogger.com