tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5189462696455017303..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): दासी नामयाची!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger14125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33985736689091807792015-08-01T04:44:33.565-07:002015-08-01T04:44:33.565-07:00जनाबाई :
मराठी संतकवयित्री, परभणी जिल्ह्यातील गंग...जनाबाई :<br /><br />मराठी संतकवयित्री, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे जन्म. माता-पिता करुंड-दमा. आई लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवली आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली, अशीही एक आख्यायिका आहे. पुढे नामदेवास आपले सर्वस्व मानून ‘नामयाची दासी जनी ’ या नावाने ती वावरली, ती शेवटपर्यंत अविवाहीत होती.<br /><br />जनाबाईने सु.साडेतीनशे अभंग लिहीले. तिच्या नावावर हरिश्चंद्राख्यान, प्रल्हादचरित्र, कृष्णजन्म, बाळक्रीडा, थालीपाक, द्रौपदीस्वयंवर वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. विठ्ठलाची ती अतिशय उत्कटतेने व तन्मयतेने भक्ती करीत असल्याचे तिच्या अभंगात दिसून येते. तिची काव्यरचना साधी, रसाळ आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे.<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/08030545466088043724noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-87214790606545097172015-07-27T10:47:32.552-07:002015-07-27T10:47:32.552-07:00आप्पा- आमचीपण मनःपूर्वक श्रद्धांजली ! अश्रू अनावर...आप्पा- आमचीपण मनःपूर्वक श्रद्धांजली ! अश्रू अनावर होत आहेत !<br />बाप्पा - असा माणूस होणे नाही . त्यांची आत्ताच जुनी मुलाखत तिमेस च्यानेलवर पाहिली . आप्पा - अर्नब गोस्वामीला त्यांनी दिलेली उत्तरे मार्मिक होती . भ्रष्टाचार मुक्त भारताचे त्यांचे स्वप्न होते . <br />आप्पा - शिलॉंग च्या आय आय एम मध्ये भाषण करताना त्याना हृदय विकाराचा धक्का बसला . अनेक राष्ट्रपती झाले , काही रबरी शिक्के होते , तर काही प्रतिभाताई पाटील सारखे लज्जास्पद होते . पण , अभिमान वाटावा असा हा एकाच राष्ट्रपती होता . सर्व थरातील सर्व भारतीयाना आदर्श वाटावा असा हा थोर माणूस निवर्तला . <br />बाप्पा - आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस त्यांच्यासारखे चोर आणि भ्रष्ट लोक सत्तेत असताना भारत भारत कसा भ्रष्टाचार मुक्त होईल ? प्रतिभाताई यांनी त्या खुर्चीची लाज ठेवली नाही . आम्हा दोघांचा डॉ कलाम याना सलाम !असे अनेक कलाम आज भारताला हवे आहेत !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-19226258899611135652015-07-27T09:49:38.615-07:002015-07-27T09:49:38.615-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-48896163001168507522015-07-27T09:36:59.177-07:002015-07-27T09:36:59.177-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14372606942434785512015-07-27T09:34:26.379-07:002015-07-27T09:34:26.379-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-70764317776441677272015-07-27T09:08:46.546-07:002015-07-27T09:08:46.546-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27191846833225374812015-07-27T08:40:04.072-07:002015-07-27T08:40:04.072-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-19424011944845966512015-07-27T08:29:37.400-07:002015-07-27T08:29:37.400-07:00Appa-=Bappa, ha lekh mi lihilay. Parab Visheshanka...Appa-=Bappa, ha lekh mi lihilay. Parab Visheshankache sampadak ahet.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-4701452722454574462015-07-27T05:57:36.397-07:002015-07-27T05:57:36.397-07:00एक महत्वाची गोष्ट , विचार म्हणा हवेतर , शेयर करायच...एक महत्वाची गोष्ट , विचार म्हणा हवेतर , शेयर करायचा राहिलाच !<br />आजकाल रिलायन्स आणि इतर कंपन्या इंटरव्यू मध्ये स्पष्ट सांगतात - तुम्हाला हवा तो पगार मिळेल , पण यायचा आणि घरी जायचा टाईम आम्ही ठरवू तो असेल . सालगडी हि कल्पना रिलायन्स पूर्वीही लोकप्रिय होती हे ऐकून आश्चर्य वाटले . <br />खरेतर ही अतिशय चांगली कल्पना आहे , त्यात घरगडी किंवा सालगडी याला अन्नाची निश्चिंती आहे . यात कुठेही काळ्या पाण्याच्या शिक्षेप्रमाणे कष्टाची कल्पना नाही . आजकाल शेतकरी आत्महत्या करत आहेत त्याना सरकारने हि कल्पना सांगावी . कारण यात आपली सुटका करायची पण सोय आहे . असे सालगडी या बद्दल जी माहिती वाचली त्यावरून वाटते . गहाण राहणे ही काही कायमची स्थिती नाही , आपण आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी जर गहाण राहिलो तर त्यासारखा त्याग नाही !<br />अशामुळे मला वाटते की रोजगार हमी योजना सुद्धा मागे पडेल आणि सरकार किंवा जमीनदार यांनी अशा योजना जाणते समोर ठेवल्या तर त्या लोकप्रिय होतील . आजकाल आपण बघतो की शहरातून घरगडी आणि इतर कामाना मनुष्यबळ लागतेच आहे . त्यासाठी कायदा करून सालगडी हि कल्पना राबवावी ज्यामुळे त्या गाड्याचा आणि गरजूंचा , असा दोघांचा, आणि ओघाने , समाजाचाही फायदा होईल . हि योजना नक्षलवादी भागात आणि काश्मीर मध्ये राबवावी म्हणजे आपोआप तिथल्या समस्या संपून दहशतवाद संपेल आणि आमची भारतमाता सर्व संकटातून मुक्त होईल . <br />नमस्ते सदा वत्सले मातृभूमे !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1085189195205484062015-07-27T05:16:17.097-07:002015-07-27T05:16:17.097-07:00श्रीकृष्णाच्या मृत्युला जे कारणीभूत झाले ते कोण ? ...श्रीकृष्णाच्या मृत्युला जे कारणीभूत झाले ते कोण ? त्याच्या पायात बाण घुसला असे सांगितले जाते , पण त्याचा गनिमी काव्याने वध झाला का ? श्रीराम शरयुत समर्पण करता झाला असे म्हणतात , त्याने जीवन संपवले म्हणजे काय ? त्याने आत्महत्या केली का ? तो शेतकरी होता का राजा होता ? श्रीकृष्णाच्या काळाला अलीकडे ओढून , असे सिद्ध करता येईल का की भारताच्या सीमारेषेवर येणाऱ्या क्रूर अफगाण किंवा तार्तार हूण , ज्याना युद्धाचे कोणतेही नियम मान्य नव्हते , त्यांनी दगा फटका करून श्रीकृष्णाची हत्या केली ?<br />बुद्ध शेवटी सडक्या डुकराचे मांस खाउन मेला असे सांगितले जाते त्यात किती तथ्य आहे ?<br />परशुराम हा समुद्रात बुडून मेला का ? नृसिंह म्हणजे सिंहाचे कातडे पांघरणारी किरात लोकांची टोळी होती आणि त्याचा नायक हा नृसिंह होता का ?श्रेइराम आणि श्रीकृष्ण यांनी तत्कालीन सर्व नीती नियम धाब्यावर बसवून आपलेच म्हणणे खरे केले हे कितपत सत्य आहे ?<br />या सर्वाना भक्तियोग माहित होता का ?<br />भक्तीयोगाची सुरुवात कोणी केली ? आणि ती समाजाला हानिकारक ठरली का उपयोगी ठरली ?<br />अहिंसा ही भक्तिमार्गातून निर्माण झाली का ?<br />मुस्लिम अहंकारी राज्सात्तेपुढे शरण जाण्या ऐवजी संतांनी अहिंसक वारकरी पंथ निर्माण करत हिंदुत्व जिवंत ठेवले हे खरे आहे का ?कारण दुफळी , जुनीपुराणी शस्त्रे आणि आळशीपणा यामुळे आपल्यात क्षत्रिय वृत्ती लोप पावली हे सत्य नाही का ?याला गंगेचे पाणी जबाबदार का सरस्वतीचे ?<br />शिवाजीचे राज्य सुद्धा एका पिढीच्या अंतराने शेंडीवाल्यांच्या हातात देण्या इतके मराठी ९६ कुळी क्षत्रिय नपुसक कसे झाले ?<br />हरी नामाचा सतत गजर करणे म्हणजे मूर्खपणा नाही का ? त्यातून काय साध्य होते ?<br />तसे करणे म्हणजे नाकर्तेपणाचे समर्थनच नाही का ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-9912266799820655972015-07-27T04:42:10.050-07:002015-07-27T04:42:10.050-07:00संस्कृत ही राजभाषा असावी असे वाटते आणि बहुजन समाजा...संस्कृत ही राजभाषा असावी असे वाटते आणि बहुजन समाजाच्या भाषा या मागधी , महाराष्ट्री अशा असाव्यात ., कारण आजही आपल्याकडे इंग्रजीचा वापर वाढत चालला असला तरी बहुजन फार फार तर मराठी सोडून हिंदीचा वापर करू शकतात . आज ज्ञानाची भाषा म्हणून इंग्रजीकडे पाहिले जाते हे सत्य आहे . तरीही ती बहुजनांची बोलीभाषा कदीच होऊ शकणार नाही . तीच कथा संस्कृतची असावी असे वाटते , पण उच्च वर्गाने संस्कृत हि लोकप्रिय होण्यासाठी ती समृद्ध करण्याचा प्रयत्न केला असावा आणि त्यासाठी बोलीभाषेतील लोकप्रिय शब्द संस्कृत मध्ये मान्य केले असावेत , असा प्रकार इंग्रजीतही झालेला दिसतो , जसे की करिश्मा , अवतार , घेट्टो , कबिला ,असे एशिया आणि आफ्रिकेतील अनेक शब्द इंग्रजीने आपलेसे केले आहेत . तरीही आजही इंग्रजी ही राजभाषाच राहिली आहे आणि लोकांची भाषा होऊ शकली नाही . <br />मराठीचेही तसेच आहे किंबहुना बहुतेक भाषांचे तसेच आहे . <br />संत जनाबाई यांच्या नावाने लेख लिहिताना हा विषय का आणि कसा निघाला आणि त्याचे प्रयोजन काय ? दस्यू आणि दासी महत्वाचे का आजच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत जनाबाई महत्वाची ? <br />हालेख दासी नामयाची अशा नावाने आहे त्यातला निम्मा भाग हा दस्यू आणि गुलाम यावर वाया घालवला आहे . उद्या शिवाजी महाराज यावर लेख लिहिताना जर महाराजांचे किल्ले आणि त्यांचे एकमेकातील अंतर यावर लिखाण वाया घालवले तर काय होईल ? संजय सरांनी त्याचे भान ठेवले पाहिजे . असो न. लेख उत्तम आहे पण रसभंग करणारा आहे . Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-21078797275278291892015-07-27T02:32:22.691-07:002015-07-27T02:32:22.691-07:00लेखात सातत्य नाही त्यामुळे जनाबाई बद्दल भक्तिभावान...लेखात सातत्य नाही त्यामुळे जनाबाई बद्दल भक्तिभावाने काही वाचायला मिळेल असे वाटले होते त्याबद्दल निराशा झाली . आज एकादशी आहे . आपण संत नामदेव यांच्याबद्दल किंवा संत साहित्य आणि जनाबाई , मुक्ताबाई , सखू , नामदेव एकनाथ,तुकाराम अशा परंपरेबद्दल लिहिले असते तर ?<br />लोकाना संत ज्ञानेश्वर हे नाथ संप्रदायातले अखेरचे नाथ या बद्दल जबरदस्त कुतूहल आहे . नाथ संप्रदायातून ते भक्तिमार्गाकडे कसे वळले तेपण अभ्यास करण्या सारखे आहे . <br />ज्ञानेश्वर आणि चांगदेव यांची भेट आणि त्यातून काय वैचारिक अमृतमंथन झाले तेपण गूढ वाटते .<br />संत ज्ञानेश्वर समाधिस्त झाले आणि लागोपाठ एकेक करून वर्षभरात सर्व भावंडे काळाच्या पडद्याआड गेली . हे सर्व कुतूहल वाढवणारे आहे . संत तुकारामांच्या निर्वाणापर्यंत अशी गूढता सर्व संतांबद्दल दिसते . भक्तिमार्गाची नेमकी सुरवात कधी झाली ? पहिला भक्तिमार्गाचा मार्ग चालणारा संत कोण ?महाराष्ट्र , बंगाल आणि उत्तर प्रदेश , राजस्थान असे सर्वत्र संत मीराबाई , चैतन्य , नरसी मेहता आणि आपल्याकडे असे भक्तिमार्गाचे पीक आल्यासारखे भासते . परंतु , भक्तीचा उल्लेख भगवत्गीता या ग्रंथातही आहे . <br />यस्य देवे परा भक्तिः यथा देवे तथा गुरौ ।<br />तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः ॥ २३ ॥[37]<br /><br />He who has highest Bhakti of Deva (God),<br />just like his Deva, so for his Guru (teacher),<br />To him who is high-minded,<br />these teachings will be illuminating.<br /><br />—Shvetashvatara Upanishad 6.23[38][39]<br />असा उल्लेख उपनिषदात आहे . म्हणजे भक्तिमार्गाची सुरवात कुठून धरायची ?<br />जर आषाढी पासून कार्तिकी एकादशी पर्यंत संजय सरांनी आपल्या मधाळ शैलीत अभ्यासू लिखाणातून भक्तिमार्ग आणि त्याचे सांस्कृतिक योगदान अशी मालिका लिहिली तर ?<br />कारण संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रात पहिले भक्तिमार्गाचे उद्गाते मानावेत का ?<br />पंढरपूरची दिंडी नेमकी कधी सुरु झाली ? अशी बरीच कुतूहले आहेत !Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-90739837642602640392015-07-27T02:07:24.014-07:002015-07-27T02:07:24.014-07:00This comment has been removed by the author.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18071257454610728302015-07-27T02:00:10.222-07:002015-07-27T02:00:10.222-07:00आप्पा -सचिन परब यांचा संपादित लेख अतिशय हृदय स्पर्...आप्पा -सचिन परब यांचा संपादित लेख अतिशय हृदय स्पर्शी आहे <br />बाप्पा -संजयचा लेख नेहमी २०००० वर्षे मागे गेल्याशिवाय रंगतच नाही . आणि वैदिकांच्या नालस्तीशिवाय संपतच नाही . <br />आप्पा - या लेखात वैदिकाना सुखद धक्का मिळाला आहे . त्यामुळे संजयचे अभिनंदन केले पाहिजे . <br />बाप्पा - बैलपोळ्याला जशी बैलाना सुट्टी असते तसे आहे रे आप्पा , आज एकादशी , म्हणून तुम्हाला सुट्टी , एक दिवस मजेत रहा , संजय मोहन्जोदारो पण विसरला आणि वैदिक पण विसरला<br />श्रि. परब यांचा लेख कुठे सुरु होतो तेच समजत नाही . जसाचा तस्सा आहे का ? का त्यात संजयाने आपले तिखट मीठ लावले आहे ?<br />आप्पा - नामयाची जनी म्हणता म्हणता लीलया विषय दस्यू आणि अफगाणिस्थान असा नेण्याची कला गमतीदार आहे . <br />बाप्पा - मला एक कल्पना सुचली , बघा पतात्ये का ! आजकाल इतक्या आत्महत्या होत आहेत शेतकरी वर्गाच्या , त्यानी जर स्वतःला असे गहाण टाकले तर मालक निदान त्याला मारू तरी देणार नाही नाही का ? Anonymousnoreply@blogger.com