tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5415095607299031178..comments2024-02-27T03:45:20.517-08:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): हिंदू धर्मासमोरील समस्या-४.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-75785452920034181962011-06-15T02:37:54.013-07:002011-06-15T02:37:54.013-07:00सर
अतिशय सुंदर लेख आहे....
एकूणच मनुस्मृतीचे उदोउ...सर<br />अतिशय सुंदर लेख आहे....<br /><br />एकूणच मनुस्मृतीचे उदोउदो हे मुसलमानी आक्रमणा नंतर अतिशय मोठ्या प्रमाणात झाले....<br />माझ्या माहिती प्रमाणे इ. स. ८०० नंतर हे प्रमाण वाढले ते स्त्री रक्षणासाठी आणि नंतर ते वाढत जाऊन धर्माच्या प्रत्येक अंगात - शाखेत फोफावले.<br /><br />कलाकार किव्हा दुय्यम कामे करणाऱ्यांना अनेक बंधने पडली. त्यांची कारणे एकतर युद्ध ज्वर पसरवण्यासाठी किव्हा कमी करण्यासाठी , गुप्तहेरगिरी साठी , नगर कल्याणाच्या , राज्याच्या सुरक्षेसाठी , राज्य कर्तव्यांसाठी आणि इतर अनेक नावाने लादले गेले.<br />या मध्ये मुल उद्धेश हा नगर किव्हा राज्य यांचे रक्षण (परकीय आक्रमकान पासून , दुसर्या धर्माच्या प्रसार पासून ) आणि लोक कल्याण असले तरी जेव्हा मोठी राज्ये तयार झाली जशी मोगलाई तसे हेच नियम मनुस्मृती सारखे धर्म ग्रंथ बनून मोठ्या प्रमाणात फोफावले.<br />यात सुरुवातीला जरी ब्राम्हणांचा, वैश्यांचा आणि क्षत्रियांचा (त्या वेळचे - गुणा नुसार) लोक कल्याणाचा उद्धेश असला तरी नंतर तो स्वार्थ झाला आणि कला प्रमाणे नंतर तोच अधिकार बनला .Anonymoushttps://www.blogger.com/profile/02321980184698334982noreply@blogger.com