tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5557343312376091103..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): तणावरहित पैसाSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-41999164589086769762014-05-10T09:10:41.942-07:002014-05-10T09:10:41.942-07:00खुपच छान लिहील आहे सर् तुम्ही ...माणसाच्या मर्यादि...खुपच छान लिहील आहे सर् तुम्ही ...माणसाच्या मर्यादित अपेक्षा +(आणि) समाधान = तणावरहित पैसा , उदाहरनार्थ असा हा लेख,,,,,,,,,, shri2256https://www.blogger.com/profile/10389644947500087301noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33805385033885658942012-10-07T23:07:23.842-07:002012-10-07T23:07:23.842-07:00Sir, I don't completely agree with what has be...Sir, I don't completely agree with what has been suggested in this article. Entrepreneurs do not strive for money. They want to create a product, a brand and money is only a side effect. And as you have experienced yourself sometimes get carried away and take too much risk. But they often bounce back as you have done it. And once you have a great product it's quite but natural to want to sell it to the entire world. <br />Gandhian economics was based on minimalistic principle but in the real world it doesn't work. Many of our Indian industrialists were either influenced or contained with the Indian Market.Which kind of created saturation and was primarily responsible for the so called Hindu rate of Growth. Whereas in the West they strive to conquer the<br />world. <br />Wealth per se is not bad. Lot of great Entrepreneurs are also great Philantropists. We have to be ambitious but also be humane. Gandhian economics sadly makes people apologists for there success.<br />Your thought?Milindhttps://www.blogger.com/profile/02868999955578423197noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-80970170102523565712012-10-07T11:31:13.493-07:002012-10-07T11:31:13.493-07:00संजय सोनवणी,
आपण हल्ली १-२ महिन्यांपासून वेगवेगळे ...संजय सोनवणी,<br />आपण हल्ली १-२ महिन्यांपासून वेगवेगळे विषय ल्कांपुढे आणत आहात.<br />अभिनंदन!<br />ब्लोग लिहिताना आपण एक विशिष्ठ भूमिका ठरवून विषय निवडता का ?<br />कारण जातींचा इतिहास,त्यांचा उगम इत्यादी आपले जिव्हाळ्याचे विषय असावेसे वाटते,<br />आपणास विनंती करावीशी वाटते की <br />आपण खालील विषयांवर पण लिहावे,कारण आपणच सुलभपणे लोकांसमोर काही पूर्वासुरींचे विचार , तत्वज्ञान मांडू शकाल !<br /><br />१) भारत हा खरोखरीच एक देश आहे का ? त्याचे श्रेय कोणाला जाते ? आपली तथाकथित हिंदू संस्कृती , का ब्रिटीश सत्ता<br /> <br />२) निरीश्वर वाद - चार्वाक. आणि लोकायत तत्वज्ञान .आणि सांख्य , द्वैत , अद्वैत तत्वज्ञान <br />चार्वाक याचे तत्वज्ञान - सांख्य -बुद्ध - जैन यांना जवळचे आहे का ?<br />चार्वाक पाप पुण्य मानत नाही , कारण ते मानले की तुमच्या गरीबीचे ,कारण तुमचे पूर्व सुकृत , मग आपोआप पुनर्जन्म आला , स्वर्ग नरक आले .<br />चार्वाक सामाजिक बांधिलकी मानतो का ?<br /><br />३) दशावतार आणि मत्स्य ,कूर्म , वराह इ.अवतार कल्पना कधी जन्माला आली ? ती उत्क्रांतीविषयी आपणास काही सांगते का ?<br /><br />४) बंगाली , पंजाबी , काश्मिरी या इतक्या प्रबाल भाषिक संस्कृती आहेत की त्यांची जर फाळणी झाली / केली नसती तर ,<br /> ते स्वतंत्र देश म्हणून जगासमोर यशस्वीपणे येऊ शकतात,म्हणून ब्रिटीश असतानाच त्यांची फाळणी झाली.किंवा लगेचच्या काळात म्हणूया .<br />भारत आणि पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी अशी फाळणी आवश्यकच होती.नाहीतर स्वतंत्र बंगाल , पंजाब , काश्मीर असे धार्माधीस्तीत नव्हे <br />तर प्रांतीय संस्कृतीच्या आधारावर भारतात ४-५ भारत निर्माण झाले असते -<br /><br />५) भारत हा एक देश नसला तरी नवीन येऊ घातलेल्या जागतिक रचनेत तो तसं असणे हे भांडवलदारांना सोयीचे जाईल ,<br />आणि केवळ म्हणून त्याचा एकसंध पणा टिकवला जाईल , जोपासला जाईल - त्यात प्रत्यक्ष भारतीयांचे किंवा भारतीय संस्कृतीचे काहीच क्रेडीट नसेल !<br />एक एकसंध बाजारपेठ हाच काय तो कौतुकाचा विषय ! <br />असे बरेच विषय हाताळणे गरजेचे आहे. आपल्याकडे पण खूप सखोल विचार होत होते , हे समाजासमोर येणे महत्वाचे आहे. datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-53364248945150534722012-10-07T07:46:20.741-07:002012-10-07T07:46:20.741-07:00तणावरहित पैसा
अनेकांसाठी नवीन विषय आहे.मांडणी प...तणावरहित पैसा <br /> अनेकांसाठी नवीन विषय आहे.मांडणी पण छान आहे.<br />आयन रयांड हि तुम्ही म्हणता तशी पूर्ण भांडवलशाहीची पुरस्कर्ती होती.पैसा हे कर्तुत्वाचे दृश्य मूल्य आहे.हे तिचे मत <br />आहे.आपण बोली भाषेत असे म्हणू शकतो कि पैसा हा साईड इफेक्ट आहे.अट्लास श्रग्ड या कादंबरीतील <br />मिस दाग्नी त्रागार्त,आणि तिचा भाऊ जोन त्रागार्त यांच्यातील वाद आठवला कि असे म्हणावेसे वाटते कि तो मुक्त भांडवलशाही आणि <br />प्रोतेक्षनिझ्म यांच्या मधील वाद होता.जोन गाल्ट चा मार्ग हे त्या प्रोतेक्षनिझ्म ला दिलेले तडाखेबंद उत्तर आहे.<br />सर्व भांडवलदारांनी संपावर जाणे,त्या खोल दरीत नंतर स्वतःचे उद्योग उभारणे हे फार थरारक आणि कधीही न कल्पलेले असे होते.<br /> -अमेरिकन अध्यक्षाचे भाषण बंद पाडून - त्या नंतर जोन गाल्टने दिलेले भाषण -चित्त थरारक असेच होते.तिने स्वतःचे विचारच - <br />तिचे तत्वज्ञानच पात्रांकरवी मांडले आहे.<br />रियरडन हा उत्तम पोलादासाठी धडपडत असतो.आणि मिस त्रागार्त हि मजबूत पल्ल्याची रेल्वे लाईन टाकायचा विचार करत असते.<br />त्यांच्या स्वप्नात - फक्त एक ध्येय आणि त्याच्या पूर्तते साठी केलेले अखंड श्रम असा तो कालखंड अक्षरशः वेड लावून जातो.<br />जोन गाल्ट हे पात्र म्हणजे इतके सुंदर आहे कि नुसत्या आठवणीने माणूस खलास होतो.दुसरे शब्दच नाहीत.<br />असो.<br />बऱ्याच दिवसांनी आपल्या लेखनामुळे त्या सगळ्याची आठवण झाली.आणि मग आयन रयांड ची विडीयो मुलाखत परत पाहिली.<br />" विनोद करणे " या मानवी उपजत गरजेची तिने केलेली त्या मुलाखतीतील निर्भत्सना मात्र डोक्यावरून गेली.<br />असो.<br />जाता जाता विनंती कि आपण वेळात वेळ काढून शी.भालचंद्र नेमाडे यांचे " निवडक मुलाखती " वाचावे. त्यातील सुमेध वडावाला यांनी त्यांची घेतलेली मुलाखत <br />आपल्या चालू विषयाशी संबंधीत आहे.<br />पुढच्या लेखाची उत्कंठेने वात बघणे इतकेच हातात आहे.<br />धन्यवाद.Datta's Thoughtshttps://www.blogger.com/profile/14228527656144649605noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-46569181691931952902012-10-06T19:07:18.846-07:002012-10-06T19:07:18.846-07:00Paisha Sarkhya vishayavar khup chan lihile ahe. pa...Paisha Sarkhya vishayavar khup chan lihile ahe. parantu apanala anakhihi kahi sangayche ahe ase sata vatat rahate, sanjayji paisa ani samajkaran yaatla tumacha adhikar motha ahe teva amhalahi aplya anubhavacha upyog houdya jara anakhi vistrutpane lekh lihit ja.FIRE FIGHTERhttps://www.blogger.com/profile/16767665351834589575noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-48122599682824403472012-10-06T09:43:52.158-07:002012-10-06T09:43:52.158-07:00GREAT ARTICLE SIR... GREAT ARTICLE SIR... nath_revolt@yahoo.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-84669162099076820652012-10-06T09:32:55.531-07:002012-10-06T09:32:55.531-07:00i like it bossi like it bossravindra khorkar 9545456868https://www.blogger.com/profile/17353552952729541200noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58118906821465284572012-10-06T06:11:38.007-07:002012-10-06T06:11:38.007-07:00फारच चांगला लेख. अति पैसा मिळवणे जसे वाईट तसे गरजे...फारच चांगला लेख. अति पैसा मिळवणे जसे वाईट तसे गरजेपुरता पैसा न मिळवणे हेही वाईटच. पण आपल्या येथील धर्म संस्थांनी पैसे मिळवणे वाईट म्हणत प्रचंड प्रमाणात पैसा गोळा करण्याचे काम केले आहे. Chittaranjan Chavanhttps://www.blogger.com/profile/11783867496013159135noreply@blogger.com