tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5762123728111387095..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): समलैंगिकता : विकृती कि प्रवृत्ती?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger10125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-7531838774485181522018-09-06T06:06:31.042-07:002018-09-06T06:06:31.042-07:00ज्या संबंधात दोघांकडून मुलंच होऊ शकत नाही ते नैसर्...ज्या संबंधात दोघांकडून मुलंच होऊ शकत नाही ते नैसर्गिक कसंRupeshhttps://www.blogger.com/profile/14727305961262391135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-7712638159477668152018-09-06T06:04:30.370-07:002018-09-06T06:04:30.370-07:00मला नेहमी प्रश्न पडतो पुरुषाने पुरुषाशी पार्श्वभाग...मला नेहमी प्रश्न पडतो पुरुषाने पुरुषाशी पार्श्वभागातून केलेले संबंध नैसर्गिक कसे? 2-4 जणांकडून उत्तर मिळाली पण समाधान नाही झालंRupeshhttps://www.blogger.com/profile/14727305961262391135noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-68634304228437677672017-02-03T11:45:07.863-08:002017-02-03T11:45:07.863-08:00अतिशय, कुपमंडूक वृत्तीने लिहिलेला लेख आहे. लेखकाने...अतिशय, कुपमंडूक वृत्तीने लिहिलेला लेख आहे. लेखकाने हा लेख लिहिताना शुन्य अभ्यास केला आहे. नुसत्या कोरड्या स्वत:शीच केलेल्या विचारांनी समाजवास्तव समजून घेण्याचा इतका केविलवाणा प्रयत्न मी आजपर्यंत पाहिलेला नाहीये...<br />माझे काही प्रश्न आपल्याला आहेत...जर समाजावर लिहिण्याची एवढीच खाज असल्यास ह्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. आणि ते जमणार नसल्यास आश्या विषयावर न लिहिण्याची कृपा करावीत... मी स्वत: गे आहे आणि क्वीर समाजासाठी गेली एक दशक काम करित आहे..वेगवेगळ्या संस्था बरोबर काम करत असताना मला जे समजले त्यातून मला आपल्याला निम्नोक्त प्रश्न विचारावेसे वाटले. <br />१)आपण प्रत्यक्ष किती गे किंवा लेस्बीयन मुला मुलींना किंवा माणसांना ओळखता?<br />२)आपण हा लेख लिहिला ते ह्या विषयाशी काय बांधिलकी ठेवून लिहिला?<br />३)लैंगिकतेवर लिहिताना नेहमी सगळेच नैतिकतेच्या चौकटीत अडकून लिहिले जाते याचे भान आपल्याला का राहिले नाही.<br />४)आपल्याला समलैंगिकता समाजा़च्या विकृतीमधून निर्माण होते असले बेजबाबदार विधान करताना ....थोडासाही विचार करावासा वाटला नाही? आता जबाबदारी घ्या आणि कसे काय आपण विधान केले ह्याचे स्पष्टीकरण द्या? suresh kholehttps://www.blogger.com/profile/06407237774870134978noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74480780511278923662015-06-29T02:42:11.662-07:002015-06-29T02:42:11.662-07:00"तुझा नि माझा एकपणा , कसा कळावा शब्दाना "..."तुझा नि माझा एकपणा , कसा कळावा शब्दाना ",असे अद्वैत म्हणजे नेमके काय असा विचार करत गेले तर असे दिसते की नर मादी हे कधी काळी एकच असतील का ? <br />सर्वच जण समलिंगी झाले तर ? ती शेवटची पिढी ठरत मानवजात संपून जाईल का ? <br />गर्भ धारणे शिवाय मनुष्यजन्म होईल का ? <br />भाडोत्री आईपण ,समलिंगी संसार ,असे विषय हि कशाची सुरवात आहे का कशाचा तरी शेवट आहे? पुरुषांच्या वरचढ पणातून या प्रवृत्तींचा रिअक्शन रुपात जन्म झाला का ?<br />यासाठी अतिशय खोल असे मानस शास्त्रावर आधारीत संशोधन आवश्यक आहे . <br />काहीतरी कसतरी करून विसरून जाण्याची ही गोष्ट नाही . <br />तसेच या प्रवृत्तीचा सर्व्हे झाला पाहिजे - मुंबई सारख्या ठिकाणीच याचा उदोउदो होतो का ?<br />प्रेमातून नजरेस पडणारे स्वातंत्र्य आणि त्यातून प्रेमाच्या विशालतेचा होणारा बोध , सृष्टीच्या निर्मितीच्या गूढात जाताना होणारी जीवनाची उकल आणि क्षणभंगुरता , यातून समलिंगी प्रवृत्तीला खतपाणी मिळते का ? कारण ज्या वेगाने संशोधन होत आहे त्यातून नजरेस पडणारा विश्वाचा पसारा , माणसाची या विश्वातील नेमकी जागा , आणि जन्म मृत्यू यांचे नेमके प्रयोजन अशातून माणसाचा जीवनावरचा विश्वास उडू लागलाय की काय असे कधीकधी वाटू लागते , <br />पण, <br />मार्टीना नवरातिलोव्हा ,किंवा यस प्रायमिनीस्टर मधील चीफ सेक्रेटरीची भूमिका करणारा नट किंवा बर्त्रोंड रसेल सारखी असामान्य कामगिरी करणारी व्यक्तिमत्वे जेंव्हा लेस्बियन किंवा गे आहेत असे समजते त्यावेळेस आपण दिग्मूढ होतो . त्यांच्या असामान्य कर्तृत्वाला त्यांच्या समलिंगी प्रवृत्तीचा हातभार लागला का ? हा प्रश्न अनेक मुलभूत समजाना रद्दबातल करणारा ठरेल हे मात्र निश्चित . त्यासाठी निश्चितच अधिक संशोधन होणे आवश्यक आहे . याबाबतीत संजय सर पुढाकार घेतील असे वाटते !Anonymoushttps://www.blogger.com/profile/17936306878607062580noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40471562018513547612015-06-29T02:08:38.375-07:002015-06-29T02:08:38.375-07:00संजय सोनवणी ,
अभिनंदन ! आपण एक गंभीर आणि महत्वाच...संजय सोनवणी , <br />अभिनंदन ! आपण एक गंभीर आणि महत्वाचा विषय घेतलाय. खरेतर या विषयाला अअनेक पदर असणारच तरीही याचे समर्थन कोणत्या मुद्द्यावर होत आहे ? स्वातंत्र्य म्हणजे काय ? वंशविस्तार हा कोणत्याही जनावराचा कर्तव्यभाव आहे का नाही ?आजकाल स्त्रिया मातृत्व टाळून उसने आईपण घेतात . तेपण विचित्र आहे का ?प्रेम आणि वासना यात किती फरक आहे प्रेमाचा शेवट वासनेत होतो का वासनेचा शेवट प्रेमात होतो ? मातृत्व हा स्त्रीचा नैसर्गिक अधिकार आहे असे सर्वजण मानतात . ते चूक आहे का ? मातृत्व हा अधिकार आहे , का कर्तव्य आहे या मुद्द्यावरून हे मंथन चालू झाले का ? <br />नर मादी असे एकत्र राहणे हा व्यवहार सुद्धा काही हेतू ठरवूनच समाजमान्य झाला - ते हेतू कोणते आणि त्यातून कोणाची सोय झाली ? हापण विचार करावासा वाटतो . आणि असे लक्षात येते की सर्व समाजासाठीचे नियम हे अबलांचे रक्षण व्हावे म्हणूनच असतात . नाहीतर जंगल राज्य होत जाईल .म्हणून समाज धुरिणांनी समाजाचे हित लक्षात घेत हे नियम केले , त्याला पाप पुण्याची जोड दिली . पण जसजसा स्त्री समाज नवीन प्रेरणांनी सुजाण होत गेला तेंव्हा त्याना पुरुषांबरोबर स्पर्धा करावीशी वाटत गेली , त्याचे अंतिम टोक हे समलिंगी लेस्बियन प्रेमात रुपांतरीत झाले . हे चांगले का वाईट ते काळच ठरवील असे म्हणावेसे वाटते . कारण या प्रश्नाचे आपण उत्तर देऊ शकत नाही हेच खरे . त्याची पूर्वपीठीका जाणून घेऊ शकतो , पण समाजाचे खरे हित कशात आहे हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो . पुरुषांमधील समलिंगी प्रवृत्ती ही निसर्गाशी प्रतारणा आहे . असे मात्र वाटते . स्त्रीयांना कुटुंबाचा किंवा गर्भार्पनाचा बोजा वाटणे किंवा मुलाच नको असे वाटणे हे समजू शकते . अमेरिकेत कुटुंबात पुरुष मंडळी कौटुंबिक कामांमध्ये भरपूर हातभार लावतात . आपल्याकडे तसे आजतरी होत नाही . आपल्याकडे ही तफावत दूर गेली पाहिजे . इथपर्यंत समजू शकते . पण स्त्री पुरुषावर किंवा पुरुष स्त्रीकडे आकर्षित न होता दुसराच विचार करतो हे मनास पटत नाही . इथे काहीतरी अनैसर्गिक आहे . असेच वाटते !<br />समाजाची वाढ होणे ही जबाबदारी शेवटी कोणाची ? हा प्रश्न आपणास सतावणे नैसर्गिक आहे . स्त्री स्वातंत्र्य मान्य केले तर ,वंशवृद्धी कशी होणार ?<br />सर्वच पुरुषांनी सन्यास घेतला तर मानव वंश कसा टिकेल हा जसा प्रश्न विचारला गेला होता तसाच हा प्रश्न आहे , सर्व स्त्रिया लेस्बियन बनल्या आणि सर्व पुरुष गे झाले तर मानव वंश कसा टिकेल ?<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27604812145360439812015-06-29T00:55:43.059-07:002015-06-29T00:55:43.059-07:00आप्पा - यावेळेस मात्र संजय विसरला !!!
बाप्पा - काय...आप्पा - यावेळेस मात्र संजय विसरला !!!<br />बाप्पा - काय विसरला संजय ? <br />आप्पा - हमखास मोहोन्जो दारो आणि हडप्पा आल्याशिवाय त्याला चैन पडत नसे . पण या बाबतीत तो अगदी गप्प आहे . <br />बाप्पा - शैव धर्म काय सांगतो ते पण सांगायचे तो विसरला हेपण विशेष !<br />आप्पा - वैदिक धर्माचे पण तो विसरला , जाता जाता अश्वमेध यज्ञाचे बोलून गेलाय ! पण अचूकपणे वैदिक आणि शैव असे मतप्रदर्शन मात्र त्याने टाळले - <br />बाप्पा - आणि हेही संजय सोनावणी यांनी जाहीर केले आहे की एकुणात सम लैगिकता वाईटच . <br />आप्पा - पुनरुत्पादन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे का ? असे अनेक विचार येउन जातात . <br />बाप्पा - खरेतर संजयने रोमन आणि ग्रीक इतिहासाचे दाखले द्यायला हवे होते . <br />आप्पा - खजुराहो शिल्प का तयार झाली आणि त्यामागील भूमिका काय आणि ती कोणत्या वंशाच्या राजांनी करून घेतली असतील त्यांची भाषा काय असे जर संजयने एखाद्या लेखात लिहून सांगितले तर बरे होईल , कारण शिल्पाला जरी भाषा नसली तरी त्यातून जो विचार सांगितला आहे त्याला भाषा असणारच ना ? तो राजा हिंदू होता का ? त्याला त्याच्या राणीने शिल्पे कोरायला सांगितले का एखाद्या पुरोहिताने ?त्या कृतीला धार्मिक बैठक होती का ? असे जर विवरण संजयने मांडले तर ?<br />बाप्पा - शिवाजी महाराजांनी किंवा कोल्हापुरच्या शाहू महाराजांनी लोक शिक्षणासाठी अशी शिल्पे का कोरली नाहीत ? तुळजापूरच्या भिंतींवर आजही अशी शिल्पे कोरून घ्यायला उदयनराजे का पुढे येत नाहीत . केव्हढे समाजकार्य होईल त्यातून नाही का ?<br />आप्पा - निर्मिती चे काम शिवापेक्षा विष्णूकडे आहे असे मानले तर अशी शिल्पे तिरुपती किंवा जगन्न्नाथ पुरी इथे कोरली गेली पाहिजेत !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14802513252894542842015-06-28T21:39:02.679-07:002015-06-28T21:39:02.679-07:00एक उत्तम लेख. आपले विचारवंत अशा विषयावर विचार करण्...एक उत्तम लेख. आपले विचारवंत अशा विषयावर विचार करण्यास फारसे तयार होत नाहीत. कदाचित असे विषय महत्वाचे वाटत नसावेत किंवा अशा विषयावर लिहिण्याची शरम वाटत असावी किंवा असे विषय किळसवाणे वाटत असावेत किंवा तथाकथित संस्कृती रक्षकांचे भय वाटत असावे. आपण हा विषय हाताळलात नव्हे परखड विचार लिहिलेत. अभिनंदन. तुमच्या डॉ चेरेकारांच्या प्रतिक्रीयेवरील प्रतिक्रीयेमधील वाक्य जास्त महत्वाचे वाटते. या विषयावर शास्त्रिय सर्वेक्षण होण्याची गरज आहे. पुन्हा हि विकृती आहे कि नैसर्गिक प्रवृत्ती यावर ठाम मत समाजाला समजण्याची गरज आहे.<br />Sunil Sabaji Keluskarhttps://www.blogger.com/profile/07936668989411620403noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-11968181983692646312012-05-24T18:17:23.477-07:002012-05-24T18:17:23.477-07:00चेरेकर सर, आपण म्हणता त्यात तथ्य असणे शक्य आहे. आप...चेरेकर सर, आपण म्हणता त्यात तथ्य असणे शक्य आहे. आपल्याकडे याबाबत शास्त्रीय सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे असे वाटते. म्हणजे तद्न्य अंदाज बांधता येणे शक्य होईल.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-14001185948172746582012-05-24T17:46:25.600-07:002012-05-24T17:46:25.600-07:00छान.सुंदर लेख आहे.पण माझ्या मते नैसर्गिक,जन्मत: सम...छान.सुंदर लेख आहे.पण माझ्या मते नैसर्गिक,जन्मत: समलिंगी असलेल्यांची संख्या आपण म्हणता त्यापेक्षा अधिक असावी.माझे असे निरीक्षण आहे.माझ्याकडे येणार्या रुग्णांवरून.मधुसूदन चेरेकरhttps://www.blogger.com/profile/06441653423674355006noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45123885372488723492012-05-14T03:14:00.108-07:002012-05-14T03:14:00.108-07:00तुमचा हा लेख अतिशय संतुलित आहे.
माझे हॉटेल व्यवस्...तुमचा हा लेख अतिशय संतुलित आहे. <br />माझे हॉटेल व्यवस्थापन करणारे काही मित्र लहानपणापासून हॉस्टेल वर राहायचे तेव्हा त्यांना सुरवातीला होमसिक वाटले कि त्यांचे जेष्ठ सहकारी त्यांना शौशालयात घेऊन यायचे . आपल्या आत्प्तांपासून दूर गेलेल्या त्या अभागी जीवांची स्वतःच्या विश्वात रमण्याची ही क्लुप्ती त्यांना क्षणभंगुर आनंद द्यायची पण त्यांना आयुष्यभर समलैंगिक बनवून जायची.<br />पंचतारांकीत दुनियेत काम करतांना ,कूच पाने के लिये कूच खोना पडता हे वाक्य मुलींच्या इतके मुलांना लागू पडतांना पहिले आहे.<br />आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे शोषण हे काही नवीन व त्या कल्चर मध्ये अघटीत मानले जात नाही. मात्र पुरुष मोडेल किंवा होतकरू अभिनेत्रे पार कोलमडून गेलेले पहिले आहेत.Panchtarankithttps://www.blogger.com/profile/14281795934242772430noreply@blogger.com