tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5900166748837624131..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): रोहिथ वेमुला...एक मूक्त चिंतनSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-52072122114442177952016-01-28T23:03:01.752-08:002016-01-28T23:03:01.752-08:00People need freedom! Freedom to treacherous acts, ...People need freedom! Freedom to treacherous acts, disloyalty, infidelity.........<br /><br />Humanity on the ruin.... Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40544964472266056952016-01-26T03:41:22.438-08:002016-01-26T03:41:22.438-08:00याकुब मेमन की फाँसी रुकवाने हिन्दुस्तान के जिन
चा...याकुब मेमन की फाँसी रुकवाने हिन्दुस्तान के जिन <br />चालीस ने राष्ट्रपति को चिठ्ठी लिखी थी ..उनके नाम..!!<br />01- वृंदा_करात<br />02- प्रकाश_करात<br />03- शत्रुघ्न_सिन्हा<br />04- राम_जेठमलानी<br />05- महेश_भट्ट<br />06- शाहरुख_खान<br />07- अमिर_खान<br />08- सैफ_खान<br />09- नसीरुद्दीन_शाह<br />10- सलमान_खान<br />11- अरविंद_केजरीवाल<br />12- तिस्ता_सितलवाड<br />13- दिग्विजय_सिंग<br />14- लालू_यादव<br />15- नितीश_कुमार<br />16- अबु_आजमी<br />17- प्रशांत_भुषण<br />18- अससुद्दीन_ओवैसी<br />19- अखिलेश_यादव<br />20- आजम_खान<br />21- सचीन_पायलट<br />22- राहुल_राय<br />23- जनरैल_सिंहद<br />24- अलका_लांबा<br />25- आशुतोष<br />26- सागरिका_घोष<br />27- करिना_खान<br />28- सानिया_मिर्जा<br />29- अकबरूद्दिन_ओवैसी<br />30- शाजीया_इल्मी<br />31- अहमद_बुखारी<br />32- अभय_दुबे<br />33- रविश_कुमार<br />34- पुण्य_प्रसुन_बाजपेयी<br />35- ममता_बॅनर्जी<br />36- सिद्धारमैया<br />37-आशीष_खेतान<br />38- अग्निवेश<br />39- संजय सिंह<br />40- शकील_अहमद<br />भारत सरकार से अपील है की अभी-अभी अब - पंजाब में आतंकवादियों द्वारा किये गये हमले से लड़ने के लिए सेना,कमांडों इत्यादि ना भेजे जिन 40 मशहूर हस्तियों ने अपने AC कमरों में बैठकर आतंकी याकूब मेमन पर दया दिखाने की चिट्ठी लिखी है उन सभी महान आत्माओं को वहां भेजा जाए आतंकवादियों को प्यार से समझाने-बुझाने और मनाने के लिए क्योकि आज अगर सेना ने अपनी जान जोखिम में डालकर😈इन्हें गिरफ्तार कर भी लिया तो 10,15 साल बाद मीडिया और कुछ देशद्रोही इन्हें बचाने की मुहिम छेड़ देगें।<br />जय भारत 🙏👍☝<br />Anonymoushttps://www.blogger.com/profile/05833723022677552687noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30325943707684362832016-01-24T21:28:06.266-08:002016-01-24T21:28:06.266-08:00याकूब ची फाशी टळावी यासाठी किती साहित्यिक,पत्रकार,...याकूब ची फाशी टळावी यासाठी किती साहित्यिक,पत्रकार,नेते,अभिनेत्यांनी टाहो फोडला होता हे सर्वाना ज्ञात आहे . त्यांचे बाबतीत काय व्यवहार करण्यात आला ? Anonymoushttps://www.blogger.com/profile/05833723022677552687noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-84078302230321000802016-01-23T19:26:55.028-08:002016-01-23T19:26:55.028-08:00सुप्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी हैदराबाद केंद्रीय विद्...सुप्रसिद्ध कवी अशोक वाजपेयी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडून मिळालेली डी. लिट पदवी परत करणार आहेत. हैदराबाद विद्यापीठातील पीएचडी स्कॉलर असलेल्या रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वाजपेयी यांनी हा निर्णय घेतला आहे.<br /><br /> <br /><br /> <br /><br />अशोक वाजपेयी यांनी दादरी प्रकरणानंतर साहित्य अकादमी पुरस्कारही परत केला होता. त्यानंतर हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाकडूनच त्यांना बहाल केलेली डी लिट पदवी त्यांनी परत करण्याचा निर्णय घेतला आहे.<br /><br /> <br />रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. चौकशी समिती संपूर्ण प्रकरणाचा तपास करुन अहवाल सुपूर्द करणार आहे.<br /><br /> <br /><br /> <br /><br />काय आहे प्रकरण ?<br /><br /> <br /><br /> <br /><br />केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी स्मृती इराणींना एका पत्र लिहून हैदराबाद केंद्रीय विद्यापीठ हे जातीयवादी, उग्रवादी आणि राष्ट्रविरोधी राजकारणाचा अड्डा झाल्याची खोटी माहिती दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. या पत्रानंतरच विद्यापीठ प्रशासनाने पाच विद्यार्थ्यांची हॉस्टेलमधून हकालपट्टी केली. यापैकी रोहित वेमुला या विद्यार्थ्याने रविवारी संध्याकाळी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.<br /><br /> <br /><br /> <br /><br />रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी बंडारु दत्तात्रेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मात्र दत्तात्रेय यांनी त्या पत्राचा आत्महत्या केलेल्या रोहितशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे.<br /><br /> <br />मुंबई बॉम्बस्फोटांचा दोषी याकूब मेमनला फाशी झाली त्यावेळी माकपशी संबंधित विद्यार्थी संघटना एसएफआयच्या काही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर काही दलित विद्यार्थ्यांवर दुसऱ्या एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला. संबंधित विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्यानंतर त्याच्या आईने कोर्टात धाव घेतली. यानंतर या प्रकरणाला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं.<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-78733425240069123092016-01-23T09:33:12.806-08:002016-01-23T09:33:12.806-08:00Atishay surekh chintan! Swatantrya vishayiechi tum...Atishay surekh chintan! Swatantrya vishayiechi tumchi bhumika far far changali aahe. <br />Dhanyawad.<br /><br />Cheers,<br />Niraj.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-56184085567132432462016-01-23T05:23:53.872-08:002016-01-23T05:23:53.872-08:00दुख हे आहे कि आंबेडकरी चळवळ सुरु व्हायच्या आतच संप...दुख हे आहे कि आंबेडकरी चळवळ सुरु व्हायच्या आतच संपुष्टात आणायचा डाव सगळेच करताहेत. अनेक कारणे आहेत. सवर्णांची संख्या अधिक आहे. ते एकत्र आहेत. ते आंबेडकरी चळवळीला एक उपद्रव समजतात व लवकरात लवकर ती संपवून आपली मध्ययुगीन सत्ता स्थापन करण्याचा डाव करतात. आंबेडकरी चळवळ फक्त शिक्षण आणि सरकारी नोकरी क्षेत्रापुरती मदत करणारी आहे. शिक्षणाच्या डिग्र्या घेऊन सरकारी नोकरी करणे हा एकच पर्याय मागासवर्गीयांना शिल्लक असतो पण तोही ह्यांच्या डोळ्यात सलतो. संख्या अधिक, पिढीजात जमिनी, भरपूर भांडवल, मोठा समाज ह्या सवर्णांच्या आव्हानापुढे मागास युवक व्यवसाय करायचा धोका पत्करण्याच्या मानासिकेतेत येउच शकत नाही. तेव्हा चळवळ अधिक व्यापक बनवायची गरज आहे.avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67272979113169816132016-01-23T05:06:01.806-08:002016-01-23T05:06:01.806-08:00विषयाचे अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर! पण बऱ्याच...विषयाचे अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर! पण बऱ्याच व्याख्या पुन्हा एकदा तपासून बघायला हव्यात. पहिले म्हणजे जे संघवादी आपण म्हणतो त्यात अनेक जन तोंडावर संघाला शिव्या देतात आणि त्यांची वेळ आली कि संघाच्या विचारांची री ओढताना दिसतात. त्यांना कसेही करून समाज आपल्या अधिपत्याखाली हवा असतो म्हणजे त्याचे व्यवस्थित शोषण करता येते. बहुजन हे सगळे आंबेडकरवादी आहेत का हाही एक मोठा प्रश्नच आहे. आता फुले आंबेडकरवादी हि राजकीय नावे झाली आहेत. भले अशी घटना ऐकून एखाद्या दलिताच्या छातीत धस्स झालेले असते, पण ते तो लपवून स्वतःला मोठा राजा महाराजा समजतो. आता बहुजन, दलित अभिजन, सवर्ण व मुस्लिम ह्या सगळ्यांना वेगवेगळे करून कडक कायदे करायची वेळ आली आहे. आजकाल कोणीही उठतो आणि फुले आंबेडकरी चळवळीचे कातडे पांघरतो. त्यामुळे चळवळ निष्फळ होत चालली आहे. रोहित वेमुला हा हि एक भरकटलेला आंबेडकरवादी होता का अशी शंका येते. कारण याकुबच्या फाशीचा आणि दलितांचा उद्धार यांचा काडीमात्र संबंध नाही. तरीही त्याने याकुबचा फाशीवर काही बोलले असेल तर त्याचे करते करविते सुद्धा शोधले पाहिजेत. आंबेडकरांचे मुस्लिम विषयक विचार हि तितकेच स्पष्ट होते याचा विचार आपण इथे करणे आवश्यक आहे. दलित चळवळीचा जर कोणी मुस्लिमांच्या फायद्याच्या दृष्टीने वापर करीत असेल. तर त्यालाही सोडून चालणार नाही. avinash pataskarhttps://www.blogger.com/profile/14987374283292281255noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-61333308398871394652016-01-23T00:27:49.570-08:002016-01-23T00:27:49.570-08:00वास्तव चित्रण. पण खेदाने नमूद करावं लागतंय, हे अरण...वास्तव चित्रण. पण खेदाने नमूद करावं लागतंय, हे अरण्यरुदन आहे !sanjay kshirsagarhttps://www.blogger.com/profile/10362759866337342182noreply@blogger.com