tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post5921978489381093617..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तवSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger40125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-82902897349732180482018-01-14T04:46:31.882-08:002018-01-14T04:46:31.882-08:00पुरंदरे नी दादोजी ला गुरू कुठेही म्हटले नाही ... ह...पुरंदरे नी दादोजी ला गुरू कुठेही म्हटले नाही ... हा वकिली युक्तिवाद आहे आपला....<br /><br />आ.ह.साळुंखे यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल काय मत आहे? <br /><br />नवीन आवृत्ती मध्ये पूर्वार्ध पृ.215 वर 'पंतांच्या चेल्याने....'<br />असे स्पष्ट म्हटले त्याबद्दल काय म्हणणे आहे आपले...2017angryindianhttps://www.blogger.com/profile/01299734519496097605noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30218571850020976762018-01-14T04:35:39.201-08:002018-01-14T04:35:39.201-08:00जर दादोजी चा संबंध ही नसताना पुरंदरे वारंवार त्याच...जर दादोजी चा संबंध ही नसताना पुरंदरे वारंवार त्याचा उल्लेख करत आहे तर टिका होणे गरजेचे होते तूमची बदलती भूमिका फक्त संभ्रम निर्माण करते....2017angryindianhttps://www.blogger.com/profile/01299734519496097605noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-9206973308360396232017-09-09T01:35:49.215-07:002017-09-09T01:35:49.215-07:00This comment has been removed by the author.Anonymoushttps://www.blogger.com/profile/17237304198712121897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69658892513649355132017-09-09T01:33:01.575-07:002017-09-09T01:33:01.575-07:00This comment has been removed by the author.Anonymoushttps://www.blogger.com/profile/17237304198712121897noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24638979867297833062015-07-09T04:07:00.685-07:002015-07-09T04:07:00.685-07:00Namaskaar. Me Chandan Jadhav. Satara. (09890266967...Namaskaar. Me Chandan Jadhav. Satara. (09890266967) Sonavani sir me tumchya lekhanacha chahata ahe. Dadojinsandarbhaat tumche lekhan wachle ani confusion jhale mhanun tumhala prashn vicharnyacha ha chotasa prayatn. Attaparyantchya itihasachya sahityamadhe sarvaat prabhavi ani tarksangat watlele lekhan mhanje Va. Si. Bendre. Apan dadojinsandarbhat je lekhan kele ahe te jastit jast brahmandwesh manaat thewun kele aslyasarkhe bhasate ahe ithe. ( Garaj nastana lekhanamadhe Brahman shabdacha ullekh adhalato. ) Aso lekh lihitana swatachya mansiktechi thodi zalar asne swabhavikach ahe. Pan Bendre yani dilelya ullekhanusar dadoji kondadev he shivrayanche guru nhavate pan swarajyubharanit dadoji pantancha hatbhaar ha shivrayana nicchitach labhla ahe. Ani jyaveli shivrayana swarajyachi shapath ghenyas dadoji pantanai sahayy kele tevha he samajtach chidlelya adilshahane khandoji ghorpade la dadojiwar chaal karnyas pathavle. Sarvpratham he sudha abhyasanyasarkhe ahe ki shivrayana jevha swarajysthapanesathi mavlyanchi garaj bhasli tevha maval prantamadhe swata jaatine laksh ghalun dadojipantani sarv bandal deshmukh jedhe yana ekatr ananyache kaam kele ahe. Tevha kuthe swarajyachi paayabharani jhali. Keval eka vishishth jatiche aslyakarnane dadojinchi aaj ji saseholpat hot ahe he thik nhave. Tumhich sangitlyapramane itihaas ha itihaasch asto na ki to kunachya bhavnancha poor kiwa ekhadya vishishth jaticha varchasvavaad asto. Kahi chukle asle tar jaroor shankanirasan karave hi vinanti. Dhanywaad.chandan444https://www.blogger.com/profile/02803131008929452829noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-70075883506867662042015-05-12T00:25:33.695-07:002015-05-12T00:25:33.695-07:00यावेळेस माझ्या पाठीशी कोणी का आले नाही? मी कलमनामा...यावेळेस माझ्या पाठीशी कोणी का आले नाही? मी कलमनामात जे आरोप केले ते खरे नाहीत हे तुम्ही कसे सिद्ध कराल? ही सरळ सरळ दुटप्पी भुमिका नव्हे काय? जर मंदिर हवे तर तशी भुमिकाही सेवा संघाने अथवा ब्रिगेडने घेतली असती तरी चालले असते, चर्चा झाली असती. पण तसे झालेले नाही हे वास्तव काय सांगते? खाली आपल्याच प्रश्नासारख्या एका मित्राने विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर: "बच्छावजी, तुमच्यासारखा सुज्ञ बुद्धीवादीही शब्दच्छल करतो तेंव्हा नवल वाटते. ’ हे सर्व वा त्यापैकी काहीजन.." यातील अर्थ समजला नसावा. मी आधीच सांगितले कि मी पुस्तक आताआता पर्यंत वाचलेले नव्हते. पण एवढे आरोप होत आहेत तर आरोपकर्त्यांचे खरे असले पाहिजे हा विश्वास. पण त्याहीपेक्षा त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. अर्धी-मुर्धी विधने उचलुन सोयिस्कर मांडणी करायची हे ब्रिगेडींना नवीन नाही हे आजही सिद्ध होते. २०१० च्या लेखात मीही दादोजींना नोकर म्हटले होते. २०१२ च्या लेखात नोकरही नव्हते हे सिद्ध केले. २०१५ च्या लेखात दादोजीबद्दलचे माझे स्वतंत्र मत नोंदवले आहे. जेम्स लेनशी मी पत्रव्यवहारही केला होता हे मी नमुद केले आहे. मेहंदळेंना बहुदा दादोजीबाबत उत्तर देणारा महाराष्ट्रात मी एकमेव होतो. गोतियेने शिवमंदिर बांधायचा घाट घातला त्यालाही मी इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांतुन विरोध करणारा एकमेवच होतो. याचा मला गर्व नाही. तुमच्याकडुन वा कोणाकडुनही कधी शाबासकीची काडीमात्रही अपेक्षा नाही व नव्हती. मी माझे कर्तव्य व तेही वेळीच बजावले. एवढे सारे असुन तुम्ही जे हेत्वारोप आणि सोफिस्टिकेटेडचे अर्थ काढत नथीतुन तीर मारायचा प्रयत्न करत आहात हे काही नवलाचे नाही. किंबहुना आंधळ्या झालेल्या लोकांना फक्त सोयीचे दिसते. खरे सांगायचे तर यामुळे शिवाजीमहाराजांवरचे लेखन या सर्व वृत्तीमुळे कमी होत जाईल याची खात्री बाळगा. कारण कोण कोणता शब्द अथवा वाक्य घेऊन महिलांच्या आड दडून वार करील याचा नेम राहिलेला नाही. पुरंदरेंवर टीका करतांना त्यांची विधनेही बदलायची हिंम्मत दाखवतात हे मला वाचल्यावर समजले. माझ्या नजरेतुन कोण उतरले असेल? सत्याचा लढा लढताय ना...तर किमान दुस-यांची विधाने तरी आहे तशी उद्घृत करा ना! पण ती पद्धत वापरायची नाही. कोण कशाला लिहिल? हेत्वारोप करुन घ्यायला? शिव्या-धमक्या खायला? माझीही या विषयाव्रील ही शेवटची प्रतिक्रिया. तेही जाधव सरांसारख्या मला आदरणीय असलेल्या व्यक्तीने ही पोस्ट लिहिली म्हणून. मी मराठा अथवा दलित असतो तर सारे गप्प बसले असते हेही विनोद अनाव्रत आणि मदन पाटील यांच्या पुस्तकावरेल आजवरील मौनातुन दिसते. चालु द्यात. शुभेच्छा. जाती सोडलेल्या माणसाला जातीत ढकलणारी ही दुष्ट माणसे....काय म्हणावे त्यांना? मला आता राग नाही. खिन्नता आहे फक्त. आभार."<br /><br />माझे विचार फक्त पुरावेच बदलु शकतात. मला बाकी कोणत्या जाती/धर्माशी घेणे-देणे नाही. मुळात शिवकाळ हा माझ्या अभ्यासाचाही विषय नाही, पण गरज पडली म्हणून करावा लागला तेवढाच. माझा विषय पुरातन संस्कृती हा आहे व त्यावर मी पुस्तके लिहिलेली आहेत. <br /><br />एक मराठा सेवा संघाचे पदाधिकारी म्हनून आपण शांतपणे विचार कराल यावर मी विश्वास ठेवतो. अविनाश दुधे यांनी प्रकाशित केलेला मराठा सेवा संघावरील दिवाळी विशेशांक आपण वाचला असेल अशी आशा आहे. त्यात माझाही मसेसंघावर लेख आहे. अवश्य वाचा. <br />संजय सोनवणीSanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-33250761973200086682015-05-12T00:25:09.754-07:002015-05-12T00:25:09.754-07:00प्रिय सचीनजी,
मी आधीच म्हटल्याप्रमाणे सभ्य भष वाप...प्रिय सचीनजी, <br />मी आधीच म्हटल्याप्रमाणे सभ्य भष वापरल्याबद्दल पुन्हा आभार. खरे म्हणजे आपण जे प्रश्न उपस्थित केलेत ते अनेकांनी केलेत. त्यावर उत्तरेही दिली आहेत. तरीही तुमच्यासाठीही उत्तरे देतो: १) उपहास हा भाग आपल्याला समजत नाही अनेकदा. पुरंदरेबद्दल विकीवर जी माहिती दिलीय ती कोणी पुरंदरे भक्तानेच. आपण इतिहास संशोधक नाही तर केवळ शाहीर असा दावा पुरंदरेंनी अनेकदा केला आहे. आता ग. ह. खरेम्सारख्या इतिहासकाराच्या मार्गदर्शनाखाली भारत इतिहास संशोधन मंडळात काम केले असे जत्र येथे म्हटले जात असेल तर दावा खोटा कोणाचा ठरतो? मी उपहास केला आहे हे लक्षात सहज यायला हवे. "ही माहिती खरी असेल तर..." अशी माझी सुरुवात आहे. २) मला पुरंदरेंबद्दल आपुलकी असण्याचा संबंध नाही. त्यांन मी कधी प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही. ना कधी फोनवरुनही बोलणे झाले. आयबीएन लोकमत व अन्य च्यनेल्सनी मलाही चर्चेला बोलावले होते. पण मी मुळ पुस्तक वाचलेलेच नसल्याने नकार दिला. आयबीएनवरील चर्चा झाल्यावर मला अनेक पत्रकारांनी फोन करुन माझ्या प्रतिक्रिया विचारल्या. त्यांनाही मी प्रतिक्रिया दिली नाही. पुस्तक मिळवले व वाचले व जे आक्षेप आहेत ते खरे आहेत कि नाही हे पडताळून पाहिले. आक्षेपांवरचे माझे मत तुम्ही वाचलेलेच असल्याने द्विरुक्ते करत नाही. ३) दादोजी कोंडदेव, २०१०. हा लेख लिहिला त्याला जेम्स लेनची संतप्त पार्श्वभुमी होती. या लेखातील , "त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे".हे वाक्य वाचा. त्यावेळेस हे १३ अथवा यापैकी काही संशयित होते. पण नेमका कोण हे तेंव्हाही निश्चित झाले नाही अथवा २०१५ मद्धेही निश्चित झालेले नाही. माझे हेही विधान बरोबरच आहे. पण आजवर आम्ही नेमका दोषी शोधु शकलेलो नाही हा आमचाच दोष नव्हे काय? २०११ साली मी लेनशी पत्रव्यवहारही केला. त्याने "मी अनेकदा ही माहिती ऐकली." असे मोघम उत्तर देवुन त्याने कोणाचेही नांव घेतले नाही. मग आरोपी निश्चित होत नसतांना वारंवार तेच ते आरोप करणे सुज्ञपणात बसत नाही. <br />३) २०१२. मेहंदळेंच्या मुलाखतीतील आक्षेपार्व विधानांना विरोध करणारा लेख लिहिणारा मी एकमेव होतो. तोवर दादोजी शहाजीराजांचा चाकरही नव्हता हे स्पष्ट करणारे पुरावे हाती आले. हे मी त्यात लिहिले. कौस्तुभ कस्तुरेचाही प्रतिवाद केला. नवीन पुरावे आले कि आधीचे मत बदलावे ही संशोधकीय शिस्त आहे. केवळ आरोपांची राळ उडवुन देणे आणि पुरावेही न बघणे यात शहाणपणा नाही. ४) पुस्तक वाचल्यानंतर आणि आक्षेप पडताळल्यावर लेखकाच्या तोंडी स्वत:चे शब्द घुसवणे, वाक्ये हवी तशी तोडून हवा तो अर्थ काडणे, पुढचे मागचे संदर्भ न देता एखादेच विधान वेठीला धरणे एवढेच प्रकार झालेले आहेत हे दिसले. ते कोणावरही अन्याय करणारे आहे. ही काही चळवळ होऊ शकत नाही. हे जे मला वाटणे याला "विचार बदलले, किंवा पुरंदरे प्रेम वाढले" वगैरे ते अनेक हेत्वारोप माझ्यावर गेल्या काही दिवसांत झाले आहेत. आरोप सोपे असतात, पण आरोपांना विचारांची बैठक नको काय? कोणीही मला आरोपकर्त्यांनी जे पुरंदरेंचे शब्द बदलले यावर स्पष्टीकरण दिले नाही. म्हणजे "आम्ही काय वाटेल ते आरोप करु, तुम्ही मधे पडायचे नाही अन्यथा तुम्ही भटाळले" असाच जर होरा असेल तर या देशात संशोधन/लेखन अशक्य होऊन जाईल. ५) गोतियेने शिवमंदिर बांधायला काढले त्याला विरोध करणारा मी एकमेव होतो. खालील लिंकवरील तिन्ही लेख आवर्जुन वाचा.<br />http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post.html<br />http://sanjaysonawani.blogspot.in/2011/11/blog-post_26.html<br />http://sanjaysonawani.blogspot.in/2013/06/blog-post_3.html<br /><br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-46933698723291325232015-05-11T11:20:12.421-07:002015-05-11T11:20:12.421-07:00सोनवणी सर, सप्रेम नमस्कार!
मी अमरावती वरून सचिन चौ...सोनवणी सर, सप्रेम नमस्कार!<br />मी अमरावती वरून सचिन चौधरी.<br />सर्वप्रथम अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की मी मराठा सेवा संघ या संघटनेशी संलग्न आहे.<br />सध्या पुरंदरे प्रकरणा संबधी सुरू असलेल्या वादाबाबत आपण ६ मे रोजी "राजा शिवछत्रपती आणि आक्षेप!" हा लेख लिहून पुरंदरे यांचेवर होत असलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आपण एक वैचारिक लेखक असल्याने आपणास सर्व प्रकारचे लिखाण करण्याचा निश्चितच अधिकार आहे. या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत "असे असेल तर बाबासाहेब पुरंदरे केवळ शिवशाहीर नसुन इतिहास संशोधकही आहेत असेच म्हणावे लागेल" असे गौरवास्पद उद्गार सुद्धा लिहीलेले आहे. पुरंदरे यांचेबाबत आपणास असलेल्या या आपुलकीबाबत माझ्यासकट कुणालाही आक्षेप असण्याचा अजिबात अधिकार नाही.<br /> परंतु आपल्या Sunday, October 10, 2010 च्या ब्लॉग मधील "दादोजी कोंडदेव: भ्रम आणि वास्तव" या लेखातील तिस-या परिच्छेदात आपण लिहिता की "आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे."<br /> आता मात्र तुमच्या या दोन भूमिकॉमधील तफावत मला खूप प्रयत्न करूनही समजवुन घेता आली नाही.<br /> आपल्या ६ मे च्या शेवटच्या परिच्छेदात आपण पुरंदरे यांचे बाबत एक सुंदर वाक्य लिहिलेले आहे, "पुस्तक लिहिल्यानंतर पुढील काळात त्यांच्या (पुरंदरेंच्या) विचारांत/निष्ठेत बदल झाला असेल तर त्यावरची चर्चा वेगळी बाब आहे."<br />सर आपणास नम्रपणे विचारू इच्छितो की आपल्या १०-१०-२०१० च्या लेखा नंतर आज ६ मे च्या लेखाच्या कालावधी दरम्यान आपल्या विचारांत/निष्ठेत तर बदल नाही ना झाला? कारण बदलामुळेच भरभराट होते हा हल्ली आधुनिक डार्विनचा नवसिद्धांत आहे.<br />कृपया गैरसमज नसावा. आपल्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. सचिन चौधरी.<br />९४२२८६९३०९sachin chaudharihttps://www.blogger.com/profile/01682314187856028866noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16798426369337301402013-12-14T08:18:41.065-08:002013-12-14T08:18:41.065-08:00अभिजित पाटील तुम्ही माझ्या शंकेचे निरसन केल्याबद्द...अभिजित पाटील तुम्ही माझ्या शंकेचे निरसन केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही दिलेला दुवापण पाहिला.<br />यावरुन संजय सरांनी जे वर सिद्ध केले आहे तेच खरे आहे हे अगदी सहजपणे कळून येते. <br /><br /><br />"एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध हरामखोरपणा आहे."<br /><br />तुमच्या या मताशी अगदी सहमत आहेसागर भंडारेhttps://www.blogger.com/profile/00483530697513331228noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-84784338098717652482013-05-28T02:32:48.201-07:002013-05-28T02:32:48.201-07:00ब्राह्मण द्वेष केला तर आपण चांगले इतिहासकार बनतो,व...ब्राह्मण द्वेष केला तर आपण चांगले इतिहासकार बनतो,विचारक बनतो असे गेले १ शतक चालू आहे ,<br />मुळात तुम्ही एक पण पुरावा न देत हवेत गोळीबार केला आहे ,<br /><br /><br />manojnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-67006019327511879142012-12-27T00:00:40.280-08:002012-12-27T00:00:40.280-08:00aani sanjayji sarva khot lihitat aani purava nit d...aani sanjayji sarva khot lihitat aani purava nit det nahit...rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-51997042036522689912012-10-24T22:15:50.926-07:002012-10-24T22:15:50.926-07:00"ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु ..."ब्राहमणी टेकु असल्याखेरीज कोणी श्रेष्ठ होवु शकत नाही" या जातीय अहकारातूनच बरेचसे लिखाण झाले. आपल्यासमोर आला तो फक्त कल्पनेतील, रचलेल्या कथांचा इतिहास. बाकी इतर प्रगत देशात इतिहास सखोल मांडला जात असताना महाराष्ट्राच्या भागी हे भोग यावे हे दुर्देव.<br /><br />यातून येणाऱ्या पिढीवर काय परिणाम होतोय याचा कोण विचारच करत नाही.deomhttps://www.blogger.com/profile/06079971767531015609noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-78375886174190132202012-09-29T02:43:59.336-07:002012-09-29T02:43:59.336-07:00दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बरा...दादोजी कोंडदेव हे प्रथम मलठन या आपल्या गावातुन बराच काळ दौंड प्रांताचा कारभार पहात असत. मलठनला त्यांचा वाडा आजही आहे. १६३६ साली शाहाजी राजांनी दादोजींना आपल्या सेवेत घेउन पहिली कामगिरी दिली ती शिवापुर विकसीत करण्याची. १६३७ साली पुण्यात लाल महाल बांधण्याची कामगीरीही त्यांच्यावर सोपवली गेली. (संदर्भ- जेधे शकावली)<br />Dear Sanjayju which jedhe shakavali you are useing. kindly give details or stop writing nonsense.<br />पुरअवे मुद्दाम धुसर करणे, दडपणे आणि असत्य ठासुन रेटणे याला काही केल्या इतिहासकार म्हणता येणार नाही. this applies to you also.rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-72626368648226071972012-09-24T03:25:33.861-07:002012-09-24T03:25:33.861-07:00in my view the Dadoji Kondadev was AADILSHAI SERVA...in my view the Dadoji Kondadev was AADILSHAI SERVANT AND SHAHAJI RAJE TOLD HIM TO LOOK TO HIS SUBHA. HOWEVER IT IS VERY WRONG TO SAY THAT HE WAS THE TEACHER(GURU) OF BAL SHIVAJI RAJE. DADOJI HAS GIVEN SOME JUDGEMENTS WHICH ARE ON RECORDS SO HE MIGHT BE SAID TO TEACH THE BALSHIVAJI RAJE . AT THAT TIME NO FORMAL SCHOOLS AND COLLEGES WERE EXISTED.STILL IT IS 100% WRONG TO SAY THAT THE DADOJI WAS GURU OF SHIVAJI RAJE.rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16275335141115904402012-09-24T03:15:12.166-07:002012-09-24T03:15:12.166-07:00आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासका...आता या पार्श्वभुमीवर लेन हा किती महामुर्ख इतिहासकार (?) असेल आणि त्याला विक्रुत माहिती पुरवणारे बाबासाहेब पुरंदरे ते गजानन मेहेंदळे असे १३ हे सर्व वा त्यापैकी काहीजन किती मनोविक्रुत असतील आणि यापैकी कोणीही "शिवप्रेमी" म्हणुन घेण्याच्या लायकीचे कसे नाहीत हे आपले मस्तक आपल्याच धडावर आहे असे समजतात त्या सर्वांनी लक्षात घ्यावे. <br />please verify your own statement. what information these above referred persons provided to that bastard James Lane? can u please give proofs about your above piece of writing or you write only suitable to your own thinking? manovikrut kon aahe he jara aapan tapasun bagha. Oxford press la sarvapratham nishedhache patra koni pathvale he mahiti karun ghya tasech oxford press ne mafi magitali he hi jara vikrut likhantun vel milala tar vachun bagha. otherwise Sambhaji brigrade and you become same .rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-61179731495029646402012-09-24T03:07:25.127-07:002012-09-24T03:07:25.127-07:00सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी स...सन १६४५. एक जिजावुंनी दिलेला निवाडा जो दादोजींशी संबधीत आहे. हकीकत अशी (संदर्भ: शिवकालीन निवाडे) रंगनाथ गनेश सोनटक्के हे कस्बे जिन्ती, परगना श्रिगोन्दे येथील कुलकर्नी वतन पहात असत. ते जमा महसुल घेवुन महसुलाचा हिशोब द्यायला दादोजी कोंडदेव यांच्याकडे कोंडाना मुक्कामी आले. आधीचे हिशोब आणि आताचे हिशोब जुळत नसल्याने दादोजींशी सोनटक्के यांचे भांडन झाले पण तदनंतर दादोजींनी त्यांना भोजन प्रित्यर्थे आपल्या निवासी निमंत्रीत केले. रात्री भोजनानंतर (भोजनात वीष घातले असल्याने) त्यांचा दादोजींच्याच निवासस्थानी म्रुत्यु झाला. तदनंतर रंगनाथ यांचे पुत्र विसाजी रंगनाथ सोनटक्के यांनाही दादोजींनी धमक्या दिल्या. यामुळे प्रक्षुब्ध होवुन भानाबाई विसाजी सोनटक्के या जिजावुन्च्या दरबारी आल्या व तक्रार गुदरली. जीजावुंनी तपास करुन दादोजी हे दोषी आहेत याची खात्री करुन घेतली आणि भानाबाईंना भरपाइ म्हणुन बाभ्हुळ्गाव येथे बिघे १२० चावर १८० अशी जमीन स्वता: सनद करुन दिली आणि दादोजींना बोलावुन फैलावर घेतले. <br />Dear Sanjayji whenever you are referring or quoting from the historical books , please provide the details about the publication, editor and page nos. otherwise all your efforts are in vain and no use. rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27705490711043549702012-09-24T03:03:23.177-07:002012-09-24T03:03:23.177-07:00शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ सा... शिरुर तालुक्यातील मलठण हे त्यांचे मुळ गाव. १६३६ साली कोंड्देव शहाजी राजांच्या सेवेत आले आणि ७ मार्च १६४७ रोजी त्यांचे वीष घीवुन आत्महत्त्या केल्याने निधन झाले. (संदर्भ: जेधे शकावली आणि तारीख-इ-शिवाजी)--- which JEDHE SHAKAVALI(I have 3 versions of that) are you referring? it's your bad habit to conceal the details. KINDLY PROVIDE EXACT DETALS ABOUT THE PAGE NO AND PUBLICATION AND THE EDITOR OF THE SAME. SAME THIND ABOUT THE TARIKH-E-SHIVAJI. SO PROVIDE DETAILS OTHERWISE YOU ARE SOURCE OF MISINFORMATION, NOTHING ELSE.rahulhttps://www.blogger.com/profile/06004556478857352838noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-37943735678309010532012-09-23T04:32:35.889-07:002012-09-23T04:32:35.889-07:00Nice Analysis Sir...Nice Analysis Sir...Pavankumar Sargarhttps://www.blogger.com/profile/03279011200261745061noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74638355695317527732012-09-22T05:27:03.881-07:002012-09-22T05:27:03.881-07:00लेख खुप छान आहे .लेख खुप छान आहे .Vitthal Khothttps://www.blogger.com/profile/15605771941932027714noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-28256386184293578852012-06-13T12:32:17.905-07:002012-06-13T12:32:17.905-07:00हा पांडुरंग बलकवडॆ संदर्भ घेताना महत्वचे मुद्दे गा...हा पांडुरंग बलकवडॆ संदर्भ घेताना महत्वचे मुद्दे गाळतो.<br />इथे पहा..<br />http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post_4034.html<br /><br />आणि जो ७ जानेवारी २०११ ला लेख आला होता बलकवडेंचा त्यासंबंधी......<br />पांडुरंग बलकवडे यांनी ७ जानेवारी २०११ च्या लोकप्रभा या साप्ताहीकात (याच साप्ताहीकात ४ महीन्यापुर्वी म्हणजेच ओक्टोंबर २०१० मध्ये डॉ.जयसिंगराव पवार यांनी प्रदीर्घ लेखातून आपलं म्हणनं मांडलं होतं)३० वर्षापुर्वीचं डॉ.पवारांचं मत पुन्हा एकदा आपल्या समर्थनासाठी मांडलेलं आहे.<br /> एखादा संशोधक माझं पुर्वीचं मत चुकीचं होतं आत ते मी बदलत आहे असं सांगितलं असुनही त्यांचं जुनं मत वापरनं हा शुद्ध हरामखोरपणा आहे. <br /><br />इथे पाहा<br />http://marathikattaa.blogspot.in/2012/06/blog-post.htmlश्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-21427341336896710062012-03-11T22:34:29.806-07:002012-03-11T22:34:29.806-07:00ThanksThanksSanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-429170450230511452012-03-09T20:48:08.825-08:002012-03-09T20:48:08.825-08:00आपल्या ब्लॉग वरचे लेख खुप छान आहेत .आपल्या ब्लॉग वरचे लेख खुप छान आहेत .श्री.अभिजीत पाटीलhttps://www.blogger.com/profile/05242000022674888739noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-11181391393561276692011-10-30T13:17:22.345-07:002011-10-30T13:17:22.345-07:00anik ek GURU mhanje nakki kai he suddha samajawaa....anik ek GURU mhanje nakki kai he suddha samajawaa... Ramdas swammin baddal hi tumache mat kalale tar anand waatel..<br /><br />ekandar rosh asa aahe ki brahmanaanche naav itihaasatun pusanyachaa ek praytna chalalaa aahe to nischitach khed janak aahe.. <br /><br />kityek uttam brahman sardaar, kaarbhari, sevak, vakil maharajanshi paaik raahile tyabaabat koni kaa bolat naahi.. ki .. tyanchaa number yenaar aahe ajun kat shijat aahe ase samajaayache kaa??parag s mokashihttps://www.blogger.com/profile/15221330494110644928noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18546064661277582092011-10-30T13:11:15.978-07:002011-10-30T13:11:15.978-07:00sonawani saaheb... brahman haa ullekh khatakato.. ...sonawani saaheb... brahman haa ullekh khatakato.. <br />kaaran majhya mate pratyek jaatit changale waait lok asataatach... <br />2 re mhanje waril loksattachi link hi waachali... ani ataa donhi paksha kade bakkal puraave aahet.. doghe hi mhanat aahet aamhi barobar.. satya konaache jaanaave??parag s mokashihttps://www.blogger.com/profile/15221330494110644928noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-39880264488209710602011-07-11T03:07:46.899-07:002011-07-11T03:07:46.899-07:00सोनवणी सर... तुमचे विचार अगदी मनापासून पटले. पुराव...सोनवणी सर... तुमचे विचार अगदी मनापासून पटले. पुराव्यांसकट तुम्ही जे मांडता त्याला तोड नाही. अलिकडेच लोकसत्तात पांडुरंग बलकवडे यांचा एक लेख वाचनात आला. हा त्याचा दुवा - <br /><br />http://www.loksatta.com/lokprabha/20110107/etihas.htm<br /><br />यांनीदेखील पुराव्यांची यादी दिलेली आहे. यावर तुम्ही थोडा प्रकाश टाकू शकलात तर आभारी राहीन सोनवणीसाहेब. पुराव्यासकट २ वेगळे परस्परविरोधी विचार मान्य होणे अशक्यच आहे. तेव्हा सामान्यजनांना जे खरे आहे त्याकडे नेण्यासाठी मदत करावी ही आग्रहाची विनंती <br /><br />व्यक्तीशः मला असे वाटते की भ्याडपणे जीवनाला पाठ दाखवून विष प्राशन करुन आत्महत्या करणारी व्यक्ती शिवाजी महाराजांसारख्या युगप्रवर्तक व्यक्तीची गुरु असूच शकत नाहीसागर भंडारेhttps://www.blogger.com/profile/01613815722321131470noreply@blogger.com