tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post714974512758056807..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): भरकटलेली वारीSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger17125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-34497235517126665552015-07-16T04:51:21.375-07:002015-07-16T04:51:21.375-07:00विठ्ठल मन्दिर धनगर राजा नी बांधले आहे विठ्ठल मन्दिर धनगर राजा नी बांधले आहे Anonymoushttps://www.blogger.com/profile/17238702649559167765noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74314069414928115342015-07-16T04:47:57.629-07:002015-07-16T04:47:57.629-07:00छान. सहमतछान. सहमतAnonymoushttps://www.blogger.com/profile/17238702649559167765noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45818920699098013892013-08-14T09:37:47.368-07:002013-08-14T09:37:47.368-07:00विवेकवादी, बुद्धिवादी बना. काय देव देव करीत बसला आ...विवेकवादी, बुद्धिवादी बना. काय देव देव करीत बसला आहात. सोडा त्या सगळ्या अंधश्रद्धा आणि बना अस्सल मानववादी!Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-73378590164962972252013-07-13T05:04:11.616-07:002013-07-13T05:04:11.616-07:00सोनवणे साहेब,आपल्या पूर्वज नीतिवान होते.प्रत्येक न...सोनवणे साहेब,आपल्या पूर्वज नीतिवान होते.प्रत्येक नव्या विचारला स्वत: समाहित करणे त्यांना येत. होते. लोकांमध्ये परस्पर सद्भाव राखण्यासाठी भिन्न भिन्न विचारवंतांच्या देवतांना ही एकसूत्रात माळण्यासाठी 'विष्णू' नावाच्या देवतेचे दशावतारात सर्वाना स्थान दिले तर त्यात वाईट काय? काही लोक विष्णू हा नागांचा देवता होता व इंद्र विरोधी होता असे ही मानतात. पण आज आपण सर्व देवतांना विष्णू, रूपाने पाहतो. 'सर्व धर्म समभाव' यालाच म्हणतात. वैदिक धर्म तर लोक केंव्हाच विसरून गेले. नवीन नवीन देवता येत राहतील आणि जो पर्यंत आपण त्यांना आपल्यात समाहित करत राहू तो पर्यंत देशात, शांती आणि प्रेम राहील. VIVEK PATAIThttps://www.blogger.com/profile/17976634986455720499noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-56052900479764907092013-07-12T02:53:26.047-07:002013-07-12T02:53:26.047-07:00सोनवणी! तू आणि रामटेके दोघांनी वारीवर वार करायला स...सोनवणी! तू आणि रामटेके दोघांनी वारीवर वार करायला सुरुवात केली तरी नेम कोणी धरला आहे हे न कळण्याइतके वारकरी दुधखुळे नाहीत.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-50396630208390939162013-07-11T07:11:44.204-07:002013-07-11T07:11:44.204-07:00च्यायला! ह्या इलेक्शनमध्ये धनगरांना एकतरी खाते देऊ...च्यायला! ह्या इलेक्शनमध्ये धनगरांना एकतरी खाते देऊन टाका राव! त्याशिवाय ही पौंड्र पौंड्रंक पौंड्रिकेश्वर ची पुंगी थांबणार नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-73089570306471318662013-07-10T12:11:55.813-07:002013-07-10T12:11:55.813-07:00संजय महाराज वारीबद्दल एक सांगायचे आहे
पांडुरंग ह...संजय महाराज वारीबद्दल एक सांगायचे आहे <br /><br />पांडुरंग हा जर शैव असेल तर गरुड ध्वज खांब आहे त्या ठिकाणी एक मोठ्ठा नंदी आणून बसवण्याचे आंदोलन आपण चालू करा - ताबडतोब ! मस्त कल्पना आहे - विचार करा - <br /><br />झेपेल त्या धातूचा करा -किंवा दगडाचा करा -<br /><br />त्या शेजारी वघ्याच पण पुतळा ठेवायचा का ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-26797292256541404022013-07-09T11:16:47.539-07:002013-07-09T11:16:47.539-07:00बाबामहाराज सातारकर , बंडातात्या कराडकर , इंदोरीकर ...बाबामहाराज सातारकर , बंडातात्या कराडकर , इंदोरीकर , रामराव ढोक हे कीर्तनकार सर्वांना परिचित आहेत . यांना त्यांच्या जातीचेच लोक बोलावत असतील हा एक विनोद होईल . इतर लहान मोठ्या कीर्तन कार्यक्रमाची पत्रिका बघितली तरी त्यात वेग वेगळ्या जातीचे कीर्तनकार दिसून येतात . <br />शंकराच्या मंदिरात अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या समाजाला कधी प्रवेश होता ? रक्षणाला ठेवलेल्या लोकांना आत सोडत होते का ?<br /><br />पुराणांचा , वेदांचा विकास कसा झाला ? कोणती देवता कोणत्या काळात निर्माण झाली हे वारकरी संतांना माहित होते का ? <br /><br />संतसूर्य कादंबरीत तुकारामांची प्रेम प्रकरणे रंगवली होती . तुकाराम शिवाजींना तुम्ही रामदास स्वामींकडे जा असा उपदेश करताना दाखवले होते . या कादंबरीला समीक्षकांनी आक्षेप घेतला नाही म्हणजे हे योग्य झाले का ?देवतादर्शनhttps://www.blogger.com/profile/04261777766000804242noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-38647638086156746762013-07-09T11:15:25.360-07:002013-07-09T11:15:25.360-07:00एवढ्या दिंड्या आहेत म्हणजे त्या क्रमाने चालणे योग...एवढ्या दिंड्या आहेत म्हणजे त्या क्रमाने चालणे योग्यच आहे . तुम्हाला तो अनुभव कुठे आला माहित नाही . पण मी बघतोय तेव्हा पासून तरी पालाखीत्ला क्रम ठरलेला असतो . मागचा पुढे जात नहि. पुढचा मागे येत नाही . हे क्रम सुध्दा आधी आलेल्याला पहिला या प्रमाणे मिळाला आहे . त्या त्या दिवसाची कीर्तने आणि इतर कार्यक्रम ठरलेले असतात . त्यात वाद कोणत्या मुक्कामी झालेला आढळला ?<br />आजकाल काही ग्रुप येत आहेत . यांना पालखीच्या जवळ एखाद्या दिंडीत चालायचे असते. मग ते जास्तीचे पैसे देवून बघ्तत. पण यांना इतरांमध्ये मिक्स व्हायचे नसते . वैदिक मंत्र जागर वगैरे कार्यक्रम राबवतात . काहीजण रामदासांचे साहित्य वारकर्यांनी वापरावे म्हणून प्रचाराला येतात <br />सुविधा वाढल्यापासून वारीत लोकांचे प्रमाण जस्तच वाढले असून याचा त्रास मनापासून वारी करणाऱ्यांना होतो . अर्थात सध्या हि स्थिती ट्रेकिंग पासून सर्व ठिकाणी झाली आहे . देवतादर्शनhttps://www.blogger.com/profile/04261777766000804242noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-30436916175763823162013-07-08T09:24:29.248-07:002013-07-08T09:24:29.248-07:00अहो माझी दिंडी आधी का तुझी आधी ह्यावरून भरपूर वाद ...अहो माझी दिंडी आधी का तुझी आधी ह्यावरून भरपूर वाद पाहिलेत. माझे कीर्तन आधी का तुझे. तिथेही मान ठेवला पाहिजेल. काय आहे की आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्या माणसांचा मान ठेवला पाहिजेल असे सांगितले आहे पण जेंव्हा कर्तृत्वापेक्षा फक्त मी मोठा आणि वेगळ्या जातीचा मग तो ब्राह्मण असो वा अजून कोणी असो असे होते तेंव्हा वैताग येतो. दिंडी बरोबर चालणारे खरोखर किती भक्तीभावाने येतात हां प्रश्नच आहे. पण असे म्हटले की राग येतो मग ८ शतकांची यात्रा वगैरे इमोशनल गोष्टी होतात. असो पण तुमचा हां मुद्दा १०१% मान्य आहे की इतक्या लोकांची सोय होत नाही. मलाही ह्या गोष्टीचे आश्चर्यच वाटते पण काय आहे आपल्याकडे एकदा एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती तशीच आहे असे काहीसे मनात ठरावून लोक वागतात. असो ह्यावर उपाय तुम्ही म्हणता तो मान्य आहे की आपणच काहीतरी केले पाहिजेल पण दुसरीकडे असेही मी पहिले आहे की स्वयंसेवक करता आहेत म्हटल्यावर सरकारी लोक आणि कामगार हात काढून घेतात. म्हणजे पैसे घेतील पण काम करणार नाहीत.Chaitanyahttps://www.blogger.com/profile/01897614560183500190noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-17057353644737223822013-07-08T06:09:14.213-07:002013-07-08T06:09:14.213-07:00sanjay ji kilrtankar mhanje class wale ahet aase a...sanjay ji kilrtankar mhanje class wale ahet aase apale mhane ahe mag je tatkhatit samajsudharak karykrmana yetat tewha pahit ghetat kiwa lekhanchya badalyat mobadale milwatat tyana kay mhanwe nusate durun nirikshan karne aani tyata shamil houn nirikshan karane yat farak asato dusare ase jar mukhyamantrichi puja tumhala khatakatee tar mag hech sarw lok ifttar party athwa itar kuthalya karykramana jatat te nahi ho khatkat tumcha mhanan ahe ki dhangarnacha dev hijack kela aho pan vaidikani tyala motha kelana tyach kay ek samjik samrsata aali na ti nako ahe ka tumhala ka shaivani shiv pujva vishnwani vishnu asech chalu dyave ka ? chaintynasaheb bar pandharpur la janar jo varkari asato na to tumchaya ewada vicharwant nasato to bhola bichara dyanoba tukaram mhanat nighalela asato jewha maulichi palkhi pandarpurat yete tewha bhaga sagle kase ekmekaan paya padat asatat sarw maulimay houn jate harshhttps://www.blogger.com/profile/14707095797879412528noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-43753363880688328772013-07-08T04:25:50.963-07:002013-07-08T04:25:50.963-07:00काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्ष वारी क...काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्ष वारी करते. मी पण स्वतः २ वेळा तिच्याबरोबर थोडा गेलो होतो पण तिथले मानपान बघून सर्द झालो आणि नंतर जाणे बंद केले. लहानपणी फार ओढ होती पण जे काही प्रत्यक्ष बघितले त्यामुळे भ्रमनिरास झाला. ;;;;;;;;;;;;;;;;;......... वारीत मान पान कोठे बघितले ?? का तुम्हाला वारीत आल्याबद्दल मानपान दिला नाही ? व्यापकतेने पाहायला पाहिजे. प्रत्येक मुक्कामी लाखो वारकरी मानपानासाठी येतात का ? तुकोबांच्या अभंगाचा आस्वाद घेतला का नाही ? फुगडी पावले नाचवली का नाहीत ? का केवळ लहानपणी मानपानाचे निरीक्षण करायला गेले होते ? तुकोबांचा अभंग आणि वारी नसली असती तर महाराष्ट्राच्या कान्याकोपाऱ्यात केवळ वैदिक संचारच पाहायला मिळाला असता. १० ते २० लाख पायी चालतात ते काय उपाशी राहणार का ? चालता चालता साली कचरा रिकाम्या बाटल्या कोठे टाकणार ? महाराष्ट्र शासनाला ते पण tax भरतात पण शासन काय सोय करते ? तात्पुरत्या काचराकुड्या आहेत का ? यासाठी जो प्रयत्न करेन त्यामुळे निश्चितच स्वच्छता होईल. महापुरुषांनी स्वतः आंदोलनात भाग घेतला स्वतः प्रयत्न केले.... चैतन्य चला आपण संजयजीना घेऊन त्यासाठी प्रयत्न करू. वारकरीकीर्तनकाराची वाट बघण्यात काय अर्थ आहे. दोष दाखवण्या पेक्षा ते घालविण्यासाठी उपाय सुचविले पाहिजे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/00568432963461701401noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-85061022134034983802013-07-08T03:08:43.656-07:002013-07-08T03:08:43.656-07:00स्वत:च्या फायद्यासाठी वैदिक जर अवैदिकांच्या देवतां...स्वत:च्या फायद्यासाठी वैदिक जर अवैदिकांच्या देवतांना स्वीकारत असतील तर अवैदिकांनीही वेदांचा अधिकार मिळवायला हरकत काय आहे? वैदिकांनी जर अवैदिकांच्या हक्कांवर अतिक्रमण केले असेल तर आता अवैदिकांनीही वैदिकांच्या हक्कांवर अतिक्रमण करायला हवे. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74607144239902732502013-07-08T02:35:14.558-07:002013-07-08T02:35:14.558-07:00काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्ष वारी क...काही गोष्टी बरोबर आहेत. माझी काकू अनेक वर्ष वारी करते. मी पण स्वतः २ वेळा तिच्याबरोबर थोडा गेलो होतो. पण तिथले मानपान बघून सर्द झालो आणि नंतर जाणे बंद केले. लहानपणी फार ओढ होती पण जे काही प्रत्यक्ष बघितले त्यामुळे भ्रमनिरास झाला. पण तुमचे वैदिक आणि अवैदिक फारसे पटत नाहीये अजून. म्हणजे तसे असू शकेल पण इतक्या सहजतेने ते झाले आहे ह्याचा अर्थ काहीतरी कुठेतरी आधीच्या गोष्टींचा लोकांना तिटकारा असला पाहिजेल. बाकी अभ्यास नसल्याने जास्त बोलणे बरोबर नाही. Chaitanyahttps://www.blogger.com/profile/01897614560183500190noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-44188893335103092812013-07-08T00:01:38.288-07:002013-07-08T00:01:38.288-07:00संजय सोनवणी,
आपण जाग्यावर बसून वारी बद्दल बोलत आह...संजय सोनवणी, <br />आपण जाग्यावर बसून वारी बद्दल बोलत आहेत प्रत्यक्षात केली आहे काय ?? समतेची शिकवण असल्यामुळे आज सर्व जातीचे लोक त्यात सामील होता. फडकरी , महाराज मंडळी म्हणजे वारी नाही हा वैष्णवांचा सुखाचा मेळा सनातन वाल्यांना रुचणारा नाही म्हणूनतर पुण्यात गणपती पुढे अथर्व शिर्षाची प्रथा वाढत चालली आहे.लोकमान्यांना वारी सारखी प्रती परंपरेची अपेक्षा होती म्हणूनतर त्यांच्या संकल्पनेचे बीज म्हणजे आजचे राजकीय अड्डा असलेला गणपती उत्सव. वारी आणि आपल्याला दिसणारे वारकरी यात भेद आहे . कीर्तनकार प्रवचनकार म्हणविणारी मंडळी स्वतः वारकरी कोठे आहेत ? वारीमधील परिवर्तनाची अपेक्षा तुमच्या सारख्या सुज्ञ माणसांकडून करायला हरकत नाही परंतु तुम्ही पुढाकार घेतलातर ? कंटाळा येणे स्वाभाविक आहे अजून तरी ८०० वर्ष वारीचा कंटाळा वारकऱ्यांना आला नाही.आणि हा कथकथीत आजच्या भोंदू महाराजांमुळे आजचे वारीचे स्वरूप नाही तर तुकोबांच्या अभंगाचे मूर्त स्वरूप आहे. वारकऱ्याबद्दल आपले विधाने बरोबर आहेत परंतु ते वारीच्या परंपरेला लागू होत नाही. निगेटीव्ह पाहण्यापेक्षा चांगल्या गोशीकडे लक्ष लावले पाहिजे तुम्ही उलट अंगानी थोडक्या गोष्टीचा उल्लेख करून परंपराच खंडीत करताहेत . ठीक आहे वारीचे वैदिकीकरण ( राजकारण + अर्थकारण + भोगविलास = वैदिकीकरण ) झाले असेल परंतु मनुष्याने मनुष्याच्या सुखासाठी हा सोहळा वाढवला आहे आपल्या 'अडनावा'शी आपण बांधील असतो हि तर ८०० वर्ष महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेली आहे ती आता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अंगाची अविभाज्य घटक बनली आहे. देवत्व कोठे आढळत नाही परंतु त्याची अनुभूती अशा विशाल भव्य स्वरुपात अनुभव करण्यास हरकत नसावी. सांस्कृतिक अधः पतन वारीमुळे होत असेल तर ते ब्रह्मिण समाजाचे होत आहे कारण येथे पुजाऱ्याविना चाललेली धारा आहे या वारीला पंडिती आश्रय नाही. लोक स्वतःच्या सुखासाठी प्रवास करतात त्यांना कोठे तुमच्यासारखे तत्त्व माहिती असते? देव धर्माच्या नावावर एकत्र झालेल्या जनसमुदयाला, सामाजिक भान देण्याचे महान कार्य, महाराष्ट्रातील संतांनी १३ व्या शतकात करून सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवली. या क्रांतीला वैचारिक वळण ज्ञानेश्वर महाराजांनी लाविले आणि परिपूर्णता तुकाराम महाराजांनी आणली. आजची दिसणारी वारी हि त्या क्रांतीचे फळ आहे. हे फळ व्यक्तीस्वातंत्र्याचे प्रतिक आहे. सामाजिकबांधिलकी जपून वैयक्तिक स्वतंत्रतेची पूर्तता म्हणजे वारी होय.. . अमर दांगटAnonymoushttps://www.blogger.com/profile/00568432963461701401noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23392892631381208482013-07-07T23:36:17.619-07:002013-07-07T23:36:17.619-07:00This comment has been removed by the author.Anonymoushttps://www.blogger.com/profile/00568432963461701401noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-57340634999215055772013-07-07T22:23:31.876-07:002013-07-07T22:23:31.876-07:00मुळात भकतीमार्ग हाच मुळात मानवाच्या प्राथमिक अवस्थ...मुळात भकतीमार्ग हाच मुळात मानवाच्या प्राथमिक अवस्थेतील दु:ख, तणाव, भीती घालवून तत्कालिन अशिक्षीत(अविकसित मन)मानवी जीवन सुरळीत चालविण्याचा एक प्रयत्न आढळून येतो. तो किती योग्य अयोग्य ही गोष्ट वेगळी. पण त्याही पुढे जाऊन मानवाच्या जाणीवा विकसीत करण्याचे जे मार्ग झाले. त्यात हया जुन्या झापडबंद मार्गांच्या अध्वर्यूनी सोनवणीसरांनी म्हटल्याप्रमाणे प्रबोधनाऐवजी अडथळेच आणले आहेत. नव्हे ती त्यांची गरजच होऊन बसली आहे. जैन बौध्द धर्म वगळता सर्वच धर्ममार्गांनी ईश्वर केंद्रीत भक्ती मार्गात सर्वच खंडातील लोकांना अडकवून ठेवले. परिणामी मानवी मन व निसर्ग संबध यांवर संशोधन त्यानुसार आचरण याबाबतच्या जाणीवा विकसित करण्याची वृत्तीच मारुन टाकली. मानवात मुळातच नैसर्गिकतेने मानवतेच्या जाणीवेच्या प्रेरणा पुरेपूर आहेत. परंतू या जाणीवा न्यायबुध्दी समत्व साक्षीभाव इ.चा सोयीनुसारच गैरवापर झालेला आहे. म्हणूनच आता भक्तीमार्गाच्या किती आहारी जायचे हे समजदारांनी ठरवायचे आहे. नव्हे ते मध्यममार्गीनेच समाज हा जातो आहे. एक मात्र नक्की कुठल्याही ग्लोबच्या टोकांवर /कडेला गती कमी असते. तर मध्यभागी परिवर्तनाची काळ यांची गती नेहमीच अधिक आढळते. तसेच या कटटरपंथी मार्गीयांचे होत आहे. परंतू सोनवणी सरांचे एवढे रोखठोक आणि खरे समत्वाने तटस्थपणे विश्लेषण करण्यासाठी अभिनंदन. आमच्या सारख्या बऱ्याच समविचारी लोकांना हे वाचून समाधान वाटते. व नव्या विषयांची आम्ही वाटच पाहत असतो. आपल्या सर्वाच्या पुढच्या पिढयांसाठी ही परिवर्तनाची प्रबोधनाची पहाटच मी मानतो. अभय वांद्रे,मुंबई. Anonymousnoreply@blogger.com