tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post7591675505828956355..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): परमेश्वर ही संकल्पना.....Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-76745736269192686212017-04-14T10:00:26.878-07:002017-04-14T10:00:26.878-07:00बौद्धांच्या कोणत्या चालीरीती आपण स्वीकारल्या आहेत,...बौद्धांच्या कोणत्या चालीरीती आपण स्वीकारल्या आहेत, हे समजावून सांगितल्यास बरे होईल!<br /><br />अरुण पंत. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-38670131815459260322017-04-09T08:55:39.882-07:002017-04-09T08:55:39.882-07:00वास्तविक देव / ईश्वर / परमेश्वर मानणे हि जगातील सर...वास्तविक देव / ईश्वर / परमेश्वर मानणे हि जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे. दिनेश जे म्हणत आहेत ते १००% बरोबर आहे. खरेतर बौद्ध हा मुळीच धर्म नाही, तर ती एक जीवन जगण्याची कला/पद्धती आहे, म्हणूनच धर्म म्हणण्या ऐवजी त्याला धम्म असे म्हटले जाते. हेच त्याचे इतर धर्मांपासूनचे वेगळेपण आहे, ना स्वर्ग, ना नरक, ना ईश्वर यांवर विश्वास तरीही प्रचंड मानववाद-माणसा बद्दलचा कळवळा, माणसाला दुःख मुक्त करणे हाच मूळ उद्देश. माणूस आणि माणसाचे माणसाशी असलेले या जगातील नाते हाच बौद्ध धम्माचा केंद्रबिंदू आहे. काळाच्या ओघात हा धम्म जरी भारतातून नष्ट झाल्यासारखे चित्र जरी निर्माण झालेले असले तरी भारतीय संस्कृतीवर या धम्माचा अजूनही मोठा पगडा आहे. सध्या भारतातील बहुतांश संप्रदाय (उदा. नाथपंथी, वारकरी, भागवत इ.) हे बौद्ध धम्माच्या चालीरीतीनुसारच चालत आहेत. हा धम्म भारतातून नामशेष झाल्यासारखे जरी वाटत असले तरी प्रत्येक भारतीयांच्या मनात कोणत्यानाकोणत्या रूपाने घर करून राहिलेला आहे, हे विसरून चालणार नाही. एकेकाळी बहुतांश भारत हा बौद्धमयच होता. आपले पूर्वज हे बौद्ध धम्माचेच होते तद्वत अनेक कारणांमुळे (राजाश्रय संपला, तत्वे इतर धर्मियांनी आत्मसात केली, काही धर्मांध राजांकडून भिक्खूचे मुंडके आणून देणाऱ्यास मोठी इनामे ठेवण्यात आली, इस्लामी आक्रमणे, भिक्खूंना इतर देशांमध्ये जाणे भाग पडले इ.) हा धम्म लोप पावला असे वरकरणी दिसत असले तरी तो आपल्या मध्ये कायमस्वरूपी राहणार आहे हे मात्र नक्की.Vikashttps://www.blogger.com/profile/03353617535035962056noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27419849386150353202016-04-02T00:12:27.684-07:002016-04-02T00:12:27.684-07:00in this situation 'black hole' most powerf...in this situation 'black hole' most powerful books :)Sandyhttps://www.blogger.com/profile/17733009069532245738noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-20650100774437714832015-12-22T09:57:56.111-08:002015-12-22T09:57:56.111-08:00दिनेश निकुंभ सर ,
आपण म्हणता तसे ,बौद्ध धर्म हेच ज...दिनेश निकुंभ सर ,<br />आपण म्हणता तसे ,बौद्ध धर्म हेच जर एकमेव उत्तर असेल तर १२५ कोटी लोकसंख्येत धर्मनिहाय लेटेस्ट सेन्सस प्रमाणे फक्त ८६ लाखच बौद्ध कसे ?इतर लोक अजून बौद्ध धर्म का स्वीकारत नाहीत ?<br />आपल्या समारंभात निळा रंग गुलाला ऐवजी का उधळीत नाहीत ?<br />१२४ + कोटी लोकांना बौद्ध धर्म नकोसा वाटतो असे का ?<br />बुद्धकाळात जे बौद्ध झाले त्यांची संख्या गणिताने कितीतरी कोटी असायला हवी होती ,तसेही दिसत नाही,मग त्याकाळच्या बौद्धांनी परत धर्मांतर केले का , ते कुठे गेले ?<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1132815361919553262015-12-21T20:32:25.168-08:002015-12-21T20:32:25.168-08:00Buddhism is the answer of all questionBuddhism is the answer of all questionAnonymoushttps://www.blogger.com/profile/12817296307098668004noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-61304294954296716062015-12-19T00:05:07.819-08:002015-12-19T00:05:07.819-08:00शेवटी काय वाघ म्हटले तरी मारतोच आणि वाघोबा म्हटल त...शेवटी काय वाघ म्हटले तरी मारतोच आणि वाघोबा म्हटल तरी मरण किंवा त्याबाबतची अनिश्चितता अपरिहार्यच आहे (एका वाक्यात टेन्शन म्हणू) शेवटी आस्तिक काय नास्तीक काय जीवनाचे वास्तव तो आपआपल्यापरीने अनुभवतच असतो. पण ईश्वर मानन किंवा न मानणाऱ्यांसाठी केवळ यांत्रिक/तांत्रिक/तार्किक विश्लेषणांबरोबरच deep Humanitarian Values किंवा नैसर्गिक मूल्यांचे िवष्लेशण सतत शोधणे मानवी मनाचे दैनंदिन विचार व्यवहार ज्यात सुख दु:ख जाणीवा एकमेकांची किंमत/विविधांगी विकास /निराशा नकारात्मकता असफल वाटणे या अशा अनेक वैशिष्टयांवर ईश्वर विरहित मात करतांना नैसर्गिक तथ्यांचे वेळोवेळी भान /जाण ठेवणारे प्रशिक्षण त्याची मानवी /नैसर्गिक जीवना वारंवार निर्माण होणाऱ्या संकटातून/समस्यांची/ताणांची पडताळणी व समज घडवणारी धीर देणारी स्वयंअध्ययनाची यंत्रणा शोधावी लागेल किंवा त्याबाबत लोकायत किंवा माझ्यासाठी आता उत्तर शोधण्यासाठी नव्याने जैन किंवा बौध्द धर्माच्या जुन्या नाही प्रागतिक विचारधारेतून विचार /अनुभव घेण्यास काहीही हरकत नाही. जी जाणीवेवर आधारित वरील मुल्यांची वारंवार चिकित्सा करण्यास कुठलाही प्रतिबंध करत नाहीत.जी प्रत्यक्ष ज्ञान करुणा तसेच दु:खा /तणावाबाबतची तटस्थता याबाबतचे भावनिक व्यवस्थापन /किंवा वास्तव स्वीकारण्यास भक्ती वगळता ध्यान, मनाचा जागेपणाबाबत नैसर्गिक मोकळेपणाचा अनुभव घेण्याबाबत मार्गदर्शन करु शकतील.पण मानवी जीवन कुठलेही कृत्रिम धर्म मुक्त/देवमुक्त मोकळा श्वास घेणारे आहे. ते गरजेपुरताच देवाचा वापर करतात. नंतर विसरतात. शेवटी हा मानवी प्रयत्नच आहे. Anonymoushttps://www.blogger.com/profile/04643259250776207290noreply@blogger.com