tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8053733687451858535..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): कोणाच्या धर्मांधतेचा धोका?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18039243805473940772014-10-24T06:48:54.679-07:002014-10-24T06:48:54.679-07:00एमाअयएमचे वाढणे नि:संशय चुकीचे आहे. परंतू त्यांना ...एमाअयएमचे वाढणे नि:संशय चुकीचे आहे. परंतू त्यांना एकवटण्यासाठी तत्वज्ञान पुरवण्यात संघ जबाबदार ठरला आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. ओवेसीने मुर्खासारखे स्टेटमेंट दिल्यानंतर हिंदुत्ववादी म्हणवणारेही पुरेशा निषेधासाठी उतरले नाहेत हेही वास्तव आहे. मीच आयोजित केलेल्या ओवेसीच्या निषेधाच्या कार्यक्रमात न येणे समजा ठीक आहे पण स्वतंत्रपणेही कोणी उतरले नाही हेही वास्तव आहे. आता चिंता करण्यात काय अर्थ? पुढील पाच वर्षात जेवढा संघ बडेजाव करत जाईल त्याच वेगात एमाआयएम पसरणार हे वास्तव आहे. अनेक बहुजन जाती (हिंदू) एमायएमसोबत जाण्याचा आताच विचार करु लागल्यात. त्यांना एमाअयएम संघापेक्षा कमी जातीयवादी वाटत असतील तर संघाने परत एकदा आपल्या तथाकथित हिंदुत्वावर विचार करावा. या देशात हिंदू (वैदिक) अथवा मुस्लिम जातीयवादी संघटना व पक्षांना थारा नाही हे बजावून सांगायची वेळ असतांना संघवाले अजुनही नवप्राप्त सत्तेच्या मस्तीतून बाहेर येत नाहीत हा त्यांचा दोष आहे. रझाकार वगैरे बाबी आता कालबाह्य झाल्यात, त्या पाठबळावर एमाअयएमला झोडता येणार नाही कारण झोडण्यासाठी तेवढीच कारणे संघासाठीही आहेत. मुस्लिम हा या देशाचा अविभाज्ज्य घटक आहे, हे नाकारणारा कोणीही दिर्घकाळ टिकणार नाही.<br /><br />आणि दिनेशजी, जर बाबरी मशीद पाडली नसती तर गोध्रा झाले असते काय?<br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-20078515936994759772014-10-22T23:46:52.120-07:002014-10-22T23:46:52.120-07:00प्रियवर,
एमआयएम का इतिहास निजाम के रजाकारों का इत...प्रियवर, <br />एमआयएम का इतिहास निजाम के रजाकारों का इतिहास है. हैदराबाद में आजादी के पहले हिन्दुओं का कत्लेआम करनेवाले लोगों का इतिहास है. तब कौन सा हैदराबाद में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ था. हैदराबाद पाकिस्तान में मिलना चाहिए, ना कि हिन्दुस्थान में, यह उनकी मांग थी. इसके लिए उन्होंने बहुसंख्यक हिंदु जनता पर जो अत्याचार किये, उसे इतिहास का प्राथमिक विद्यार्थी भी जानता है. <br /><br />एक और बात मुझे आज तक समझ नहीं आयी. मुस्लिम जब तक अल्पसंख्यक है, तब तक वे आपके साथ रहेंगे. जैसे ही वे बहुमत में आये, आपको उनके साथ रहने की छूट नहीं है. क्या यही पाकिस्तान, बंगलादेश और कश्मीर में नहीं हुआ? क्यों मुस्लिम दूसरे धर्मो के साथ समान शर्तों पर रहने को तैयार नहीं है? आज पाकिस्तान बंगलादेश में आतंकवाद है, वहाँ कौन सा संघ की शाखाएं है या हिंदु कट्टरपंथी है? <br /><br />क्या गोधरा नहीं होता तो गुजरात के दंगे होते? क्या हमें उन दंगों की पृष्टभूमि पर गौर नहीं करना चाहिये? आज गुजरात में दंगे क्यों नहीं हो रहे? क्यों तोगड़िया जैसे लोग खामोश कर दिए गए? क्या इन बातों का विश्लेषण आवश्यक नहीं है? <br /><br />आज भारत में हजारों जातियाँ, दसों धर्म, अनगिनत भाषाएँ हजारों सालों से पनप रही है.. क्या इसके बाद भी हमें धर्मनिरपेक्षता या पन्थ निरपेक्षता पर किसी का भाषण सुनना जरुरी है? और यह देश ऐसा तथाकथित धर्मनिरपेक्ष विचारकों के कारण नहीं है बल्कि यह इस देश की संस्कृति का मूल तत्व रहा है कि ईश्वर को पाने का कोई एक मार्ग नहीं है बल्कि सभी रास्तों से उसे पाया जा सकता है. आज मोदी का उदय कट्टर भारत का उदय ना होकर सर्वसमावेशी भारत का उदय है. दूसरी ओर कश्मीर में क्या हो रहा है देख लीजिए. सिर्फ दीवाली पर क्यों आये, यह बोलकर लोग दंगे कर रहे है. क्या इसके बाद भी कौन उदार और कौन कट्टर है, इसका सबूत आवश्यक है? <br /><br />दिनेश शर्मा <br /><br /> <br /><br /><br />Dinesh Sharmahttps://www.blogger.com/profile/16442934847941648124noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-26603941562323528562014-10-22T10:47:42.109-07:002014-10-22T10:47:42.109-07:00ह्याच विषयावर खासगी दूरदर्शन वाहिन्यावर ब-याच चर्च...ह्याच विषयावर खासगी दूरदर्शन वाहिन्यावर ब-याच चर्चा झाल्या. त्यामध्ये ही MIM चा धोका आवर्जून सांगण्यात आला, पण RSS -BJP हे संपूर्ण लोकशाहीवादी, आणि निधर्मी असल्याचे गृहीत धरूनच चर्चा झाल्या. RSS -BJP यांचा बहुसंख्याक जमातवाद जणू काही राष्ट्रवादी आणि देशभक्तीने भरभरून वाहणारा आहे असे भासवण्यात आले. अल्पसंख्याकांचा जमातवाद देशद्रोही आणि बहुसंख्याकांचा जमातवाद म्हणजे देशप्रेम अशी ही विभागणी होती. वास्तविक दोन्हीही धोके समान आहेत आणि सर्व समूह जीवनाला धोकेदायक आहेत, असे मत कुणी व्यक्त केले नाही.Anonymoushttps://www.blogger.com/profile/16681013810682648759noreply@blogger.com