tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8142893011221822225..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग: एक समीक्षाSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger114125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-25184425771856012902019-05-12T22:17:16.957-07:002019-05-12T22:17:16.957-07:00माझं आजवरच निरीक्षण असं आहे कि सावरकर हे सर्व बाबत...माझं आजवरच निरीक्षण असं आहे कि सावरकर हे सर्व बाबतीत महान आणी असामान्य होते (बुद्धीमत्ता ,निग्रही वृत्ती ,त्याग , देशप्रेम , राष्ट्र भक्ती , लेखक , कवी , विचारवंत .....असे बरेच पैलू ). पण मला त्यांची एक उणीव मला फार बोचते....ते म्हणजे त्यांना संघटना बांधणी जमली नाही...चांगले अनुयायी घडवणं जमल नाही.त्यामुळे त्यांचे विचार , त्यांची तत्वे ही खऱ्या अर्थाने समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचले नाहीत.हे जर त्यांच्या हातून झालं असतां इतिहास बदलला असता.....त्यांचे अनुयायी हे एका मर्यादेतले च होते.....कॉंग्रेस पक्षात गांधीनी एखादी योजना आखायची , सरदार पटेल यांनी ती योजना आकाराला येण्यासाठी योग्य ती संघटना उभी करायची ,नेहरूंनी आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन ती समाजाच्या तळागाळा पर्यंत पोहोचवायची असं टीम वर्क सावरकरांच्या वाटेलाआलं नाही....काही अंशी याला त्यांचा स्वभाव कारणी भूत होता....माझे एक स्नेही नेहमी सांगतात अस्सल सोन्याचा कधी दागिना बनू शकत नाही , थोडं तांबे त्यात मिसळाव लागत , तसं सावरकर हे शुद्ध सोनं असल्यामुळे त्याचा दागीना घडू शकला नाही हे या राष्ट्राचं घोर दुर्दैव.... rahulhttps://www.blogger.com/profile/09135917178141997019noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-55752067160185711942015-10-28T02:40:26.240-07:002015-10-28T02:40:26.240-07:00Excellent Post Mr. Dilip Aloni Excellent Post Mr. Dilip Aloni Rohan Pashtehttps://www.blogger.com/profile/17348811407311355050noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74532000190018940612014-08-11T03:06:23.930-07:002014-08-11T03:06:23.930-07:00हिंदू शब्दाचा अर्थ --- हिन + दू = स्वतःच्य हीन वाग...हिंदू शब्दाचा अर्थ --- हिन + दू = स्वतःच्य हीन वागणुकीने दुसऱ्यांना दुषणे देणारा .Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54674532111490784422014-01-14T00:59:58.049-08:002014-01-14T00:59:58.049-08:00बर बुवा ठरले तर. सावरकर एकदम वाईट. काय ते कार्य तु...बर बुवा ठरले तर. सावरकर एकदम वाईट. काय ते कार्य तुमच्या फुले आंबेडकर आणि शाहुनीच केले बाकी सारे जानवेवाले देशद्रोही मंदबुद्धी. हे आपण वारंवार सांगून आपला आणि इतरांचा वेळ का फुकट घालवता. आपल्या ब्लॉग खाली एक tag line टाका. सावरकर, टिळक आणि कोण कोण हे सारे वाईट देशद्रोही मनुवादी वगैरे वगैरे. संघाचा तर समूळ नायनाट केला पाहिजे. असो, तेच तेच तसेच लिहिण्याचा तुम्हाला कंटाळा कसा बुवा येत नाही.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-23277299657209630772013-10-26T12:56:13.636-07:002013-10-26T12:56:13.636-07:00SANJAYJI, WAS READING YOUR BLOG AS IT CAME UP WHIL...SANJAYJI, WAS READING YOUR BLOG AS IT CAME UP WHILE SEARCHING REFERENCES ON SAHA SONERI PANE.SIR, WHEN WE ANALYSE A HISTORICAL FIGURE WE NEED TO TAKE INTO ACCOUNT THE THEN EXISTING SOCIAL AND POLITICAL STRUCTURE,WHEN SAVARKAR TOOK THE SUBJECT OF UNTOUCHABILITY YOU MUST KEEP CERTAIN FACTS IN MIND1] HE AS A BRAHMIN2] IT WAS UNHEARD OF A BRAHMIN SITTING WITH UNTOUCHABLES [ THIS IS THE WORD DR AMBEDKAR USES OFTEN IN HIS WRITING]TO PARTAKE FOOD.3] HE WAS A TRUE RATIONALIST WHO DECLARED THAT COW IS A USEFUL ANIMAL BUT IF NEED ARISES ONE SHOULD NOT HESITATE TO EAT COW MEAT.HE DID THING WHICH WERE FAR AHEAD OF HIS TIME AND TRIED HIS LEVEL BEST TO UNITE ALL HINDUS BY REMOVING CASTE DISCRIMINATION. I HAVE MANY DIFFERENCES OF OPINION WITH MAHATMA PHULE AND DR AMBEDKAR BUT I WILL ALWAYS ADMIRE AND RESPECT THEM FOR THEIR GREAT WORK. THEY ALSO HAD THEIR WEAK POINTS BUT THEN NOBODY IS PERFECT. WE MUST ACCEPT THEM AS HUMAN BEINGS.WHY BE SELECTIVE IN FINDING FAULTS.PEOPLE OPPOSE SAVARKAR THOUGHTS NOT BECAUSE HIS SO CALLED INVOLVEMENT IN GANDHI HATYA BUT BECAUSE EITHER THEY ARE ANTI BRAHMIN OR PSEUDO SECULARISTS AND LIVE IN A GANDHIAN HYPOCRITICAL WORLD.DILIP ALONIdiliphttps://www.blogger.com/profile/18246288723819343358noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-21286197834267453472013-08-07T09:22:27.020-07:002013-08-07T09:22:27.020-07:00NICE!!!!!!!!NICE!!!!!!!!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-49739334195702611572013-08-07T09:21:17.490-07:002013-08-07T09:21:17.490-07:00हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी रत्नागिरीत पाऊल ठेव...हिटलर आणि त्याच्या साथीदारांनी रत्नागिरीत पाऊल ठेवले तेंव्हा बारीक पाऊस पडत होता. सावरकरांच्या घरापर्यंत ही मंडळी भिजत-भिजतच आली होती. त्यामुळे सावरकरांशी चर्चा करत असताना हिटलरला दोन-तीन वेळा शिंका आल्या. त्यावेळी सावरकर म्हणाले,<br /><br />"तुम्हाला शिंकाचा त्रास सारखा होत असेल तर मी एका आयुर्वेदिक काढ्याचा फॉर्म्युला देतो. अगदी प्राचीन आहे"<br /><br />त्यावर हिटलर म्हणाला, "तयार काढा नाही का तुमच्याकडे? आता घेतला तर बरे वाटेल थोडेसे"<br /><br />"नाही, लगेच घायची गरज नाही", सावरकर म्हणाले, "कारण आयुर्वेदिक औषधांचा परिणाम लगेच होत नाही. तुम्ही आता काढा घेतलात तर सहा महिन्यांनी तुमच्या शिंका बंद होतील".<br /><br />या भेटीत सावरकरांनी प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये असलेले मिसाइलचे तंत्रज्ञान ही हिटलरला उलगडून सांगितले. मिसाइल कशा प्रकारे काम करते ते सावरकरांनी हवेत कागदी बाण सोडून दाखवले. त्यानंतर सावरकर सगळ्यांना घेवून अंगणात आले, आणि त्यांच्या समक्ष आकाशात एक बाण सोडला, व हिटलरकडे पहात म्हणाले, "हा बाण थोड्याच वेळात जर्मनीत तुमच्या बंगल्याच्या आवारात पडेल". ते ऐकून सगळ्यांनी आश्चर्याने आपापल्या तोंडात बोटे घातली. गम्मत म्हणजे गोबेल्सचे बोट चुकून त्याच्या नाकात गेले होते.<br /><br />या प्रात्यक्षिकाच्या वेळी सावरकरांनी सांगितले, "मी इंग्लंडला शिक्षण घेत असताना पहिल्यांदा याचे प्रत्याक्षित केले होते. मी एक कागदी बाण अचूक ठिकाणी सोडला होता. अर्थात तो बाण संदेश वहनासाठी होता".<br /><br />सावरकरांनी दिलेल्या तंत्रज्ञानाचा हिटलरला मोठा उपयोग होणार होता. त्यामुळे खूष होवून त्याने सावरकरांना आपले स्वत:चे पिस्तूल भेट दिले. (पुढे हेच पिस्तूल सावरकरांनी नथुरामाला भेट दिले असण्याची शक्यता आहे).<br /><br />हिटलरने सावरकरांना आपल्या बरोबर जर्मनीला यायची विनंती केली. पण सावरकरांनी या गोष्टीस नकार दिला. मी रत्नागिरीत राहूनच देशकार्य करणार आहे असे बाणेदार उत्तर त्यांनी दिले.<br /><br />या जर्मन मंडळींना मराठी येत नसल्याने आणि सावरकरांना जर्मन भाषा येत नसल्याने, संपूर्ण संभाषण संस्कृत भाषेत झाले.<br /><br />ही भेट दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर कांही आठवड्यातच झाली. ही भेट इतकी गुप्त होती की सावरकरांच्या एकाही साथीदाराला या भेटीची माहिती नव्हती, आणि नंतरही देण्यात आली नाही. सावरकरांनीही आपल्या कोणत्याच पुस्तकात आणि भाषणात या भेटीचा उल्लेख केलेला नाही.<br /><br />विशेष म्हणजे एवढ्या लांबून आलेल्या या जर्मन पाहुण्यांना सावरकरांनी जेवण तर राहोच पण साधे पाणी देखील विचारले नाही. या घटनेवरून हे दिसून येते की सावरकर आपली परंपरा आणि रीतीरिवाज यांचे कसोशीने पालन करत. <br /><br />हिटलरला अणुस्फोट आणि मिसाईल यांचे तंत्रज्ञान दिल्यावर सावरकरांना मोठे समाधान वाटले, कारण ते योग्य त्या ठिकाणी, म्हणजे शत्रूच्या शत्रूकडे पोहोचले होते. या तंत्रज्ञानाचा उपयोग हिटलर ब्रिटीशांच्या विरुद्ध करणार आणि त्यामुळे ब्रिटीशांचा साम्राज्यसूर्य मावळणार याची सावरकरांना पूर्ण खात्री झाली. आपण ब्रिटिशांना उल्लू बनवले याचाही त्यांना खूप आनंद झाला होता. <br /><br /> लई झूटोस्की यांनी हिटलर-सावरकर भेटीचा हा दावा दुसरे महायुद्ध संपल्यावर मिळालेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून केला आहे. याचा खरेपणा पडताळण्यासाठी आपणास ब्रिटीश कागदपत्रे काय म्हणतात हे बघावे लागेल.<br />END.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79874440085713474402013-08-07T09:19:53.789-07:002013-08-07T09:19:53.789-07:00हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट
-महावीर सांगलीकर...हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट<br /><br />-महावीर सांगलीकर <br /><br />दुस-या महायुद्धाच्या सुरवातीस रत्नागिरी येथे हिटलर आणि सावरकर यांची गुप्त भेट झाली होती. सावरकर प्रेमी लोकांनाही माहीत नसलेल्या या भेटीचे पुरावे प्रसिद्ध फ्रेंच-रशियन शोध पत्रकार लई झूटोस्की यांनी शोधून काढले आहेत. या विषयावरील त्यांचा एक लेख फ्रेंच भाषेतील एका प्रख्यात नियतकालीकात प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांना या भेटीची सुरस कथा माहीत व्हावी यासाठी त्या फ्रेंच लेखाचा मराठी अनुवाद येथे देत आहे.<br /><br />सावरकर माफी मागून अंदमान मधून सुटल्यावर त्यांना रत्नागिरी येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. तेथे असताना इंग्रजांना दिलेल्या वचनाला जागून ते स्वस्थ बसून राहिले. पण हा त्यांचा डाव होता. इंग्रजांना चकवून त्यांनी जर्मनीचा हुकुमशहा हिटलर याच्याशी गुप्त पत्रव्यवहार केला. एका महत्वाच्या पत्रात सावरकरांनी आपल्याकडे अणुस्फोटाचे आणि मिसाइलचे तंत्रज्ञान असून ते घेण्यासाठी हिटलरला स्वत: रत्नागिरीला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या आमंत्रणाला मान देवून हिटलर U-108 या पाणबुडीतून रत्नागिरीच्या किना-यावर अवतरला. सावरकरांनी आपल्या पत्रामधून केलेल्या सुचनेनुसार हिटलरने चक्क आपली मिशी काढून टाकली होती, डोक्याचे मुंडण केले होते, शेंडी राखली होती आणि धोतर-पंचा नेसला होता. त्यामुळे तो चक्क एखादा कोकणस्थ ब्राम्हण वाटत होता.<br /><br />त्याच्याबरोबर हिमलर, गोबेल्स, रोमेल वगैरे मंडळीही होती. त्यांनीही आपला वेश याच प्रकारचा केला होता. त्यामुळे सावरकरांच्या घरावरती नजर ठेवून असणा-या पोलिसांना कसलाही संशय आला नाही. नेहमी कार्यकर्ते भेटायला येतात तसे हे कोणी तरी असावेत असे पोलिसांना वाटले.<br /><br />सावरकर आणि या जर्मन मंडळीची एका बंद खोलीत गुप्त मीटिंग झाली. त्यावेळी सावरकर यांनी जर्मनांना सांगितले की तुम्ही आणि आम्ही आर्यवंशीय आहोत, त्यामुळे आपण एकमेकाचे भाऊ-भाऊ आहोत. <br /><br />या मीटिंगमध्ये सावरकरांनी वेदातील अणुबॉम्बचे तंत्रज्ञान हिटलरला भेट म्हणून दिले. अणुस्फोटाचे प्रात्यक्षिकही करून दाखवले. त्यांनी फडताळातून एक प्राचीन ग्रंथ काढला आणि एका शब्दाच्या अनुस्वारात लपवून ठेवलेला अणु अलगद बाहेर काढला. त्या अणुचा वैदिक पद्धतीने प्रत्यक्ष स्फोटही करून दाखवला. CONT...........<br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-41372527735398099822013-08-07T08:40:35.293-07:002013-08-07T08:40:35.293-07:00सावरकर भ्रम आणि वास्तव
सावरकर समर्थकांनी एकवेळ व...सावरकर भ्रम आणि वास्तव <br /><br />सावरकर समर्थकांनी एकवेळ वाचावे असे पुस्तक.<br /><br />Authors: शमसुल इस्लाम <br /><br />Publication: सुगावा प्रकाशन<br /><br />Language: मराठी<br /><br />Category: सामाजिक<br /><br />Pages: 104<br />Weight: 125 Gm<br />Binding: Paperback<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-18041435092997348502013-08-06T11:14:37.700-07:002013-08-06T11:14:37.700-07:00सावरकरांचा आत्मा अशांत का?
प्लँचेटसाठी सावरकरांना...सावरकरांचा आत्मा अशांत का?<br /><br />प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? <br />प्लँचेट नावाचा शकून पाहण्याची एक पाश्चात्य पद्धती आहे. जादूटोण्यासारखा हा प्रकार असून तो मध्यरात्री केला जातो. प्लँचेटसाठी एका अशांत आत्म्याची गरज असते. या अशांत आत्म्याला आवाहन करून बोलावले जाते. त्याच्या मार्फत होय/नाही अशा दोन पर्यायांत प्रश्नांची उत्तरे मिळविली जातात. प्लँचेटसाठी संपूर्ण भारतात सावरकरांच्याच आत्म्याला आवाहन केले जाते. सावरकरांचा आत्मा येतो, असे प्लँचेट करणारे छातीठोकपणे सांगतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर सावरकरांचा आत्मा अशांत आहे, हे स्पष्ट होते. येथे प्रश्न असा पडतो की, सावरकरांचा आत्मा अशांत का?<br />सावरकर : फाळणीचे गुन्हेगार<br />या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडेसे इतिहासात डोकवावे लागेल. भारताची फाळणीचे पाप सावरकरांच्या डोक्यावर आहे. तसेच फाळणीमुळे मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक आणि बेघर झालेले, निर्वासित झालेले काही कोटी लोक यांचे तळतळाट सावकरांना लागले आहेत. हे पाप सावरकरांच्या आत्म्याला छळत आहे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळू शकलेली नाही. हिंदूत्वाच्या नावाने आपण एक खोटा सिद्धांत बनविला. त्या आधारे बहुजनांची पिळवणूक करण्याचा परवाना ब्राह्मणांना मिळवून दिला, याची बोचही सावरकरांच्या मनात खोलवर कुठे तरी असावी. पापांची जाणीव माणसाला मृत्यूसमयी होते, असे म्हणतात. या सर्व पापांची जाणीव सावरकरांना मृत्यूसमयी झाली. त्यामुळे त्यांच्या आत्मा अंतराळात भटकत आहे, असे प्लँचेट करणारे लोक मानतात.<br /><br />द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली देशाची फाळणी<br /><br />आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल. पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.<br /> <br /><br />महात्मा गांधी आणि काँग्रेसचा<br />फाळणीला विरोधच होता<br />महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. <br />सावरकरांच्या डोक्यावर <br />कोट्यवधी लोकांचे तळतळाट<br />फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावकर नावाच्या एका भेकड माणसाने केले आहे. <br />प्लँचेटवाले जे सांगतात त्यावर माझा काही विश्वास नाही. पण सावरकरानी काही कोटी लोकांचे तळतळाट घेतले आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. <br /><br />अनिता पाटील, औरंगाबाद<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74059913479096689162012-12-15T02:14:18.207-08:002012-12-15T02:14:18.207-08:00sawarkarna samjnaya etpat akal ya soniwanila nahisawarkarna samjnaya etpat akal ya soniwanila nahiAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-47908067597685272652012-08-03T22:53:53.770-07:002012-08-03T22:53:53.770-07:00संजय सर
प्रामाणिक समिक्षा आवडली
सावरकरांबद्दल मलाह...संजय सर<br />प्रामाणिक समिक्षा आवडली<br />सावरकरांबद्दल मलाही आदर आहे ते एक 'कवि' म्हणून<br />बाकी उर्वरीत सावरकर निरुपयोगी आहेत,<br />हे माझे मत आहे आणि त्यावर मी अत्यंत ठाम आहे<br /><br />आपण सावरकरांना चार ठोकळ्यांमध्ये पाहिलेय ते अत्यंत अचूक असे आहे<br />त्यावेळी हिंदु- महार , अस्पृश्यांचे धर्मांतर होऊ नये <br />आणि ते केवळ तथाकथीत उच्च हिंदुच्याच गुलामगिरीत रहावेत <br />हा सावरकरांचा आग्रह होता, आणि त्यासाठीच त्यांची धडपड चालू होती<br />सावरकरांचे हे वैज्ञानीक विचार ज्यांना फार मोलाचे वाटतात <br />त्यांनी त्याची पारायणे करावित ,कवने गावीत <br />मला त्यांचा हा अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार मान्यच आहे<br /><br />बाकी हिंदु म्हणजे यांव अन त्यांव <br />आणि 'शुद्धता' पाळणार्या गलिच्छ लोकांची मला किव येते !!<br /><br />असोमिलिंदाhttps://www.blogger.com/profile/12262169740060306393noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-45207562962007167082012-07-07T06:54:56.357-07:002012-07-07T06:54:56.357-07:00याच अत्रेंनी सावरकरांवर एक व्यंग चित्रही काढले होत...याच अत्रेंनी सावरकरांवर एक व्यंग चित्रही काढले होते . सावरकरांनी इंग्रजांच्या बाजूने सैन्यात भारती व्हायचे आव्हान केले होते त्यानिमित्ताने . या विषयी बोलताना काही सावरकर प्रेमी व्यक्तींना अत्रे धरसोड वृत्तीचे वाटतात . गांधीजींना महात्मा हि पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली होती . <br />सावरकरांचे कार्य मग ते देश भक्ती आणि त्यासाठी चा सशस्त्र लढा असो किंवा सामाजिक कार्य , दोन्ही ठराविक प्रदेशा बाहेर पोचले नाही . यासाठी ते परिस्थितीला दोष देतात . याच काळातल्या सुभाष चंद्र बोस आणि आंबेडकरांचे कार्य मात्र विस्तृत पातळीवर चालू होते . हेच खरे राष्ट्रीय नेते . <br /><br />अभयAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24899253321508379132012-07-07T06:46:43.539-07:002012-07-07T06:46:43.539-07:00वारकरी संप्रदाय असे करीत असता तर बाबासाहेबांनी तोच...वारकरी संप्रदाय असे करीत असता तर बाबासाहेबांनी तोच स्वीकारला नसता काय ?<br /><br />सोनवणी सर,पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे केंद्र.पण तिथेही अस्पृश्यांना प्रवेश मिळवण्यासाठी १९४९साली साने गुरुजींना उपोषण करावे लागले,त्या पार्श्वभूमीवर या घटनेचा विचार करावा.<br />^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^<br />मग बाबासाहेबांनी आंबेडकरांचे कार्य पाहून धर्मांतराचा निर्णय का रद्द केला नाही असेही विचारता येईल . <br />पंढरपूर वारकरी संप्रदायाचे केंद्र असले तरी तिथे मंदिरात वारकर्यांना काहीही हक्क नव्हता . ते व्यवस्थापन वेगळ्या लोकांकडे होते व अजूनही काही प्रमाणात आहे . <br />पंढरपूर सारख्या मुख्य , पुरातन मंदिरात हार घालता येणे आणि एखाद्या नवीन , खास याच कामासाठी उभारल्या गेलेल्या मंदिरात हार घालता येणे यात काही फरक आहे कि नाही ? सावरकरांनी मोठ्या खुबीने संघर्ष टाळल्याचे दिसतेAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-86654400912685154582012-07-07T06:39:55.161-07:002012-07-07T06:39:55.161-07:00महार समाजात चोखोबांसारखे संत होऊन गेले . त्यामुळे ...महार समाजात चोखोबांसारखे संत होऊन गेले . त्यामुळे त्यांच्या पायावर मस्तक ठेवल्याचे उदाहरण ज्ञात आहे . निदान वारीमध्ये तरी सर्व जन एकमेकांच्या पाया पडत होते . त्यात भंगी असतीलच . (नसण्याला काही ठोस युक्तिवाद दिसत नाही )<br />या काळात आणि सावरकरांच्या काळात खूप फरक आहे . सावरकरांच्या काळात मंदिर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आला होता . त्यामुळे जे वारकर्यांना जमले नाही ते सावरकरांना जमले म्हणणे अयोग्य होईल . उद्या या धर्तीवर ' जे सावित्री बाईंना जमले नाही ते महाविद्यालय काढण्याचे काम आजच्या संस्था चालकांना जमले ' असेही म्हणेल .<br />सावरकरांनी पतित पावन असे वेगळे मंदिर काढण्या ऐवजी साने गुरुजींसारखा मोठ्या मंदिराच्या प्रवेश साठी लढा दिला असता तर बरे झाले असते . असा लढा साने गुरुजींनी दिला तेव्हा त्यात सावरकरांनी भाग घेतला नव्हता . शिवाय वेगळ्या काढलेल्या मंदिराला पतित पावन हे नाव देण्या मागची भूमिका काय होती ? <br />अभयAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-46589794899470561392012-06-22T02:24:20.168-07:002012-06-22T02:24:20.168-07:00Jay Sawarkar.
Jay Brahama.
Jay Hindu.
हे म्हणतांना...Jay Sawarkar.<br />Jay Brahama.<br />Jay Hindu.<br />हे म्हणतांना लोक नेमके "जय शिवाजी" म्हणायला कसे विसरतात हे तो ब्रह्माच जाणे!Jidnyasuhttps://www.blogger.com/profile/16629048416488033295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-75894654757582980122012-06-08T02:31:25.719-07:002012-06-08T02:31:25.719-07:00mad sanjay sonawany. i want you to read "www....mad sanjay sonawany. i want you to read "www.islamisbad.com" and your comments later on.<br />very soon u will start wearing cap with holes in it, no moustach, but beard and ur women folk wearing burka.Anonymoushttps://www.blogger.com/profile/04468319017980530839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69118566324062035682012-06-08T02:29:12.792-07:002012-06-08T02:29:12.792-07:00Sawarkar was great man. I read his " Bharatiy...Sawarkar was great man. I read his " Bharatiy itihasatil saha soneri pane" book. Now it is translated in English too. And it is said that if somebody is thinking to commit suicide for any reason then ask him to read his autobiography "mazi janmthep." That man will never commit suicide.<br /><br />This idiot sonawany, these fools sambhaji brigadiars will never know.The great Chandragupt Maury's guru was Chanakya. He was brahman. ok? <br /><br />All those living in Afaganistan, Pakistan, Bangladesh and India are Hindus were Hindus. They were forcibly converted.<br /><br />Worst religion is Islam. World will see. World is seeing. This idiot sonawany and sambhaji brigade wale will see very soon terror named Islam.<br /><br />visit "www.islamisbad.com"<br /><br />All terrorists are not muslims. All muslims are terrorists. If one who does not follow Mohammad is not muslim. What mohammad named insane, murderer,peadophile man did by himself is not followed then he is not muslim. He was worst terrorist. his followers are same. that is why all muslims are terrorists. <br />sonawany is mad cocroach. sambhaji brigade people will watch there mother, sisters being fucked in open with their own eyes. It is written in there book by muhammad to do so with all his non followers.<br />do not be fool.<br />Jay Sawarkar.<br />Jay Brahama.<br />Jay HinduAnonymoushttps://www.blogger.com/profile/04468319017980530839noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77730321827661858372012-06-05T01:30:18.418-07:002012-06-05T01:30:18.418-07:00या देशात पुरातन काळापासून संस्कृती चालत आलेली आहे....या देशात पुरातन काळापासून संस्कृती चालत आलेली आहे. (आपण ती एक मानत नाही.असो.) गेल्या काही शतकात झालेली आक्रमणे (कोणाची झाली हे सांगायची गरज नाही.ते शेंबड्या पोरालाही कळेल ज्यांनी कॉंग्रेसप्रणीत [राष्ट्रीय सभा नव्हे. हल्लीची काँग्रेस] अभ्यासक्रमातील इतिहास वाचला आहे.) ही परक्यांची होती हेही न समजण्याइतका मी मूर्ख नाही. आणि ती या पुरातन संस्कृती वर झाली.<br />त्यामुळे ज्यावेळी देश , राष्ट्र ही संकल्पना भारतात अस्तित्वात आली जी राजेशाही मार्गाची नव्हती. त्यावेळी त्याकाळच्या मुल संस्कृतीचा विचार केलं गेला. आणि भारतातला जो राष्ट्रीय समाज आहे तो या संस्कृतीचा पाईक आहे त्याला "हिंदू" म्हटलं गेलं. [इतिहास संशोधन करणं हे केव्हाही चांगलं पण जे समोर ढळढळीत दिसतंय त्यावर पावलं उचलायला हवीत.] एक गोष्ट नमूद करावीशी वाटते हिंदुत्व हा ism कधीही नव्हता. हिंदुत्व म्हणजे HINDUNESS. <br /> स्वा. सावरकरांचा हिंदुत्वाचा हाच मुद्दा होता. यावर वर अनेकदा खल केलं गेलेला आहे. पण त्यात त्या-त्या वेळी आपण आंबेडकरांना सुद्धा चूक ठरवले आहे आपण. जर एखाद्या माणसाच्या विरोधात लिहायला गेलं तर फक्त विरोधातच लिहायचं. कितीही काहीही झालं तरी पूर्वग्रहदूषित वृत्ती आड येते. याला तुम्ही आम्ही कोणीही अपवाद नाही. कारण आपण (आदरार्थी सर्वनाम नाही.) सावरकरांसारखी महान माणसे नाही.<br /> ज्याप्रमाणे आपला म्हणण्याचा उद्देश स्वा.सावरकर वाट चुकलेले राष्ट्रभक्त आहेत असं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला गांधीजी म्हणाले ते पटतं का?- " महाराणा प्रताप व "शिवाजी राजे" हे वाट चुकलेले राष्ट्रभक्त आहेत."<br /> आपला संपूर्ण ब्लॉग नजरेखालून घातलाय. पण एकूणच पूर्वग्रहदूषित लेखन होत असल्याचे लक्षात आले आहे.<br />आपला पूर्वग्रहदूषित सामान्य अकल्पनीय आणि अनोळखी माणूस <br />-<br />शुद्ध रक्त राजा.शुद्ध रक्त राजाhttps://www.blogger.com/profile/13609420736214953862noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-5241926467661773882012-06-01T11:03:05.433-07:002012-06-01T11:03:05.433-07:00Well said Jidnyasu ji.Well said Jidnyasu ji.Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-60785431120158315932012-06-01T10:58:50.316-07:002012-06-01T10:58:50.316-07:00नाही अभिजीतजी, माझ्या म्हनण्यात तुमचा मुद्दा दडलेल...नाही अभिजीतजी, माझ्या म्हनण्यात तुमचा मुद्दा दडलेला नाहीहे. खाटीकाचे उदाहरण देवुन तुम्ही मुस्लिम, ज्यु, ख्रिस्ती, फ़्रांसिसी/जर्मनांना "खाटिक" या सदरात आणुन त्यांचा अवमान करत आहात. "तुम्ही हिंदुत्व सोडा तर आमचे मुस्लिमत्व/ख्रिस्तित्व मनुष्यत्वात विलीन होईल" असे अन्य म्हणाले तर मग तुमचे काय उत्तर असेल? हिंदुच तेवढे पुण्यवान आणि बाकी खाटिक ही तुलना योग्य आहे काय?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-78445479908580973202012-06-01T08:16:47.992-07:002012-06-01T08:16:47.992-07:00ज्यांचे हेतू सरळ असतात त्यांना शब्दछल करावा लागत न...ज्यांचे हेतू सरळ असतात त्यांना शब्दछल करावा लागत नाही. शिवाजी महाराजांना देखील 'हिंदवी स्वराज्यच' हवे होते. पण त्यांचे 'हिंदवी स्वराज्य' आणि सावरकरांचे 'हिंदुराष्ट्र' यातील फरक जनतेला नेमका कळतो. म्हणूनच शिवाजी महाराजांच्या कार्याची कोणालाही जाहिरात करावी लागत नाही.Jidnyasuhttps://www.blogger.com/profile/16629048416488033295noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-9176599677264790612012-06-01T03:00:10.402-07:002012-06-01T03:00:10.402-07:00संजयजी,
तुमच्याच म्हणण्यात माझा मुद्दा दडला आहे....संजयजी, <br /><br />तुमच्याच म्हणण्यात माझा मुद्दा दडला आहे. <br /><br />Compare it with: "खाटकाला मी जर सांगितले कि तू गोहत्त्या सोडून दे, म्हणजे तुझ्याबद्दल माझा विरोध आपोआप मावळेल."<br /><br />And you'll know what I'm saying.Abhijeethttps://www.blogger.com/profile/03934536967797075073noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-12853412545160102742012-06-01T00:21:55.199-07:002012-06-01T00:21:55.199-07:00अभिजीतजी, अर्थ तोच आहे. "आधी इतरांनी सोडुन द्...अभिजीतजी, अर्थ तोच आहे. "आधी इतरांनी सोडुन द्यावीत"...पण इतरांनी आपापले "त्व" सोडले तर आपल्याकडे मुळात सोडण्यासारखे काही रहातच नाही. "आपोआप विलीन होईल" हे विधान शब्दच्छल आहे. मनुष्यत्व विरुद्ध हिंदुत्व अशी स्थिती असुच शकत नाही कारण एकही "त्व" शिल्लक राहिला तर मनुष्यत्व कोठुन येणार? पुन्हा त्यात "माझे हिंदुत्व".. ही मेख आहेच!Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-71013075813059135522012-05-31T23:44:53.132-07:002012-05-31T23:44:53.132-07:00****No offence, पण सावरकरंचे हे म्हनणे "सा-या...****No offence, पण सावरकरंचे हे म्हनणे "सा-या जगाने दारु-सिगारेट सोडली तर मीही सोडुन देईल" अशा पद्धतीचे नाही काय? मुळात इतरांनी आपली "त्वे" सोडुन दिली तर इच्छा असो कि नसो हिंदुत्व हे सोडुन द्यावेच लागणार...इतरांनी आधी आपापली "त्वे" सोडुन द्यावीत, मग मी माझे सोडेल ही काही पुर्व-अट असु शकत नाही.****<br /><br />संजयजी, <br />अजिबात नाही...<br />"मी सोडून देईन".. आणि "हिंदुत्व देखील (आपोआप) विलीन होईल" ह्यांमध्ये फरक आहे.Abhijeethttps://www.blogger.com/profile/03934536967797075073noreply@blogger.com