tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8447850364052801927..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): समस्यांतच ज्यांना जगायला आवडते ते काय उत्तरे शोधणार?Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-34925150661345525772013-02-05T23:01:14.487-08:002013-02-05T23:01:14.487-08:00sanjay sar ,
we expect a marathi writting from you...sanjay sar ,<br />we expect a marathi writting from you,<br />there are very few like you who are able to express our feelings in the most appropriate style as that of yours,<br />so please ,<br />please ,<br />go for marathi.<br />it will help you to reach 10 folds - to reach the common people.<br />are you using this platform to impress the illiterate ?<br />they are least interested in Adam ,Helen or for that matter Thacher or The Queen !<br />so god's sake donot make such mistake ?<br />we cannot understand why you are touching the subjects which have no relevance .Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-82316223185050836992013-02-05T04:25:00.647-08:002013-02-05T04:25:00.647-08:00आप्पा - कमाल झाली बाप्पा - हे हो काय विपरीत ? इतक्...आप्पा - कमाल झाली बाप्पा - हे हो काय विपरीत ? इतक्या छत्र्या ? २-३-५-८ -? अहो काय विचार काय आहे ?<br />बाप्पा - जरा हात द्या हो - झेपत नाहीये ! अहो ऐका तर खर -आज बातमी आहे ,दिल्लीत पाउस झाला म्हणे ! म्हटलं दुरुस्त करून ठेवू या ! पावसाचा काय नेम ?<br />आप्पा - बेतान बाप्पा - हं - येऊ दे अलगद खाली.अहो पाउस झाला दिल्लीत आणि तुमची घाई इथे पुण्यात ! <br /> काय राव .उगीच काहीही फिरकी घ्यायची !.पण हे मात्र खर हं - पाऊस काय सांगून येतोय ?<br /><br />बाप्पा - मग काय हो ,सगळ्या जगान ताणायची फिरकी - नी आपण ?<br /> <br />आप्पा - म्हणे आता पुण्यात ग्यास आणि पाणी नळातून मिळणार - कमाल आहे कि नाही .<br /><br />बाप्पा - ग्यासच ठीक आहे हो , पण ते दुसर काय म्हणालात ? पाणी - आणि नळातून ?<br />आप्पा - तरी सांगत होतो ,मुलाना शिकवत राहावे आमच्या काळात नळातून पाणी वाटप होत असे ! त्यांना झाल्ये सवय टांकर बघण्याची .<br />बाप्पा - काळजी करू नका .मी फोटो काढून ठेवलाय माझ्या लहान पणचा - मुठा नदीला पूर आला होता ,आणि पाण्याने धरण फुटते ही बातमी पण मी ठेवून दिली आहे १२ जुलैची !<br /> आणि १९९३ ला मी आमच्या नळाखाली वाहत्या पाण्यात मस्त आंघोळ करतोय त्याचा पण फोटो काढलाय ! .पानशेत पूर नि १९९३ म्हणजे साधारण ३०-३२ वर्षे धमाल होती.<br /> आता आपल्या नदीला पूर म्हटले तर लोक येरवड्याला पाठवतील ! <br />आप्पा - किंवा लोकांच्या भावना दुखावणारे बोलले म्हणून मारतील !<br /> त्यावेळेस सगळच मस्त होत. आम्ही सिंहगडावर देवटाक्यात पोहायला जायचो.आता राम राम - काय अवस्था झाली आहे त्या टाक्यांची .! नुसता उपसा करायचे - ते पण नाही जमत !<br /> हा बघा फोटो .आणि या फोटोत आहे ती आमची ही बर का ! पट्टीची पोहणारी -विश्वास नाही बसत ना ? - - - आत्ताच सोडा हो.!<br />आप्पा - अहो तुम्ही आणि वाहिनी नुसत पोहायाचात - नंतर हे टोपीवाले तर पाणीच पळवू लागले !. <br /> मग मात्र जो येतोय तो या धरणातून पाणी पळवतोय .असे झाले - उस् वाले , कारखानदार ,साखरवले ,पेपर मिल वाले ,सगळेच पांढरी टोपीवाले - एकसारखे .<br />बाप्पा - आपणपण त्यावेळेस काय म्हणायचो ,असु दे आपलीच लोक आहेत - आता बघा .प्रत्येक टेकडी म्हणजे वाळवी लागल्यासारखी झोपडपट्टीने झाकली गेली आहे !<br />आप्पा - मतांचे राजकारण !.पाण्याचे राजकारण त्याच्याशीच जोडलेले.इकडे त्याचं जीवन वाळविसारख पोखरून टाकायचं आणि <br /> त्यांच्या नावानी घराच्या स्कीम करायच्या आणि - पुढे नेहमीचेच राजकारण ! <br />बाप्पा - चला !<br />आप्पा - पाणी येणार नाहीये उद्या ! <br />बाप्पा - मग तुम्ही कुठे निघालात इतक्या घाई घाईने ? <br />आप्पा - आत्ता ८ वाजताहेत सकाळचे - थोडे कपडे घेऊन जाऊ या खडकवासल्याला आणि थोडा साबण - कामात काम ?<br />बाप्पा - कमाल आहे.कुठला आहे ?<br />आप्पा - निरमा - ऑल इन वन .येताय का ?उद्या म्हणाल विचारलं नाही म्हणून !Anonymoushttps://www.blogger.com/profile/11343900985179577893noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-53149448852147998562013-02-05T03:06:22.033-08:002013-02-05T03:06:22.033-08:00संजय सर,
इतकी छान हवा आहे,
वालेन्तैन डे जवळ आलेला ...संजय सर,<br />इतकी छान हवा आहे,<br />वालेन्तैन डे जवळ आलेला आहे.तुम्हाला हे असे डोहाळे का लागावेत ?<br />समाज आनंदी आहे ,<br />तुम्हाला दुःख कुरवाळायची हौस आहे असे दिसते .<br />खिशात पैसे असतील तर दिवस छान जातो.<br />माणसाने काहीतरी विद्या शिकून घ्यावी.त्यासाठी विद्या देणारे जे ब्रह्मः त्याना आपलेसे करावे.<br />त्यांना शरण जावे !<br />अहो बहुजनांना आपलीच पातळी कळत नाहीये ते दुसऱ्यांना काय ज्ञान देणार ?<br />त्यानी आपले लोहारकाम ,सुतारकाम ,धोबीकाम,शिंपीकाम सोडून या शाळामधून गर्दी केली नि सगळा गोंधळ सुरु झाला .<br />देवानी घालून दिलेली लाईन मोडली !<br />पाउस पडेनासा झाला.प्रकोप झाला ,धर्म बुडाला असे अनेकजण म्हणू लागले .<br /><br />पण <br />आम्ही याच्या विरुद्ध आहोत.<br />कोण म्हणतो धर्म बुडाला ?<br />रांगा बघा ,मुंगीला शिरायला जागा नाही .नवसाचे डोलारे बघा ,ती थाटलेली साडी चोळीची दुकाने बघा !<br />शंकराच्या पिंडीवर १०८ बेलपत्री वाहायची आहे .पैसे टाका - बेल उचला - आणि जरा झटपट बर का वहिनी ! मारुतीला रुइची माळ घाला ,शनीला तेल ओता पाव शेर !<br />अहो पाण्याचे तुणतुणे वाजवणे बास करा हो. किती बोअर ! पाण्याच काय उगीचच रोज,से समथिंग न्यू डियर !<br />आता हेच बघा ना !<br />आमची बेबी टी.व्ही.वर डान्स डान्स मध्ये भाग घेत्ये आहे ना !ती पहिली येणार असे सगळे ज्योतिषी म्हणतात.<br />त्यांनी सांगितलाय तिकडे रोज १०० प्रदक्षिणा घालायला,आणि आपल्याला वेळ नसेल ना तर ते करतात सगळ - <br />फक्त ५००० रुपयात ! कित्ती छान ना ?सगळे म्हणतात बेबी कि नाई अगदी आईच्या वळणावर गेली आहे.<br />अहो ते पाण्याच रडगाण बंद करा हो प्लीज !- सगळा रंगाचा बेरंग होतो.<br />अहो ५०० रुपयात एक ट्याप मारा - हवे तितके पाणी !कशाला उगीच रडारड - मस्त जागा !<br /><br />a+b+chttps://www.blogger.com/profile/11756309427668094225noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74423977966023669362013-02-05T02:34:54.393-08:002013-02-05T02:34:54.393-08:00समाज पोखरलेला असेल तर काय करावे ?
सरकारी नोकरवर्ग ...समाज पोखरलेला असेल तर काय करावे ?<br />सरकारी नोकरवर्ग भ्रष्ट आहे.<br />बागाइतदार शेतकरी आपमतलबी आहे.<br />शहरी आणि ग्रामीण ,असा भेद आहे.<br />त्यातच जातीभेद कसा पोसला जाइल असेच सरकारी धोरण आहे.<br />मते आणि मतांचा बाजार,आणि त्यासाठी चालणारी रस्सीखेच,त्यातील एक हत्यार म्हणजे पाणी.<br />जीवनावश्यक वस्तू दुर्मिळ करणे आणि त्याच्या पुरवठ्याचे नियमन आपल्या हातात ठेवणे हे नवीन धोरण आहे !-<br />सरकार सगळ्याचेच खाजगीकरण करत गेले तर एक दिवस असा येईल की समाजातील असा वर्ग ज्याच्याकडे नोटा आहेत तोच जगू शकेल.<br />बाकीच्यांनी गुलामी पत्करायची !<br /> <br />हे दिवस दूर नाहीत .असे होणे अटळ आहे.<br />कारण प्रत्येकाने आपल्या जातीचे भांडवल करून आपली पोळी भाजायची ठरवली तर हा समाज लयाला जाइल .<br />खरेतर तो रसातळाला गेलेलाच आहे !<br />ज्यांच्यात बौद्धिक कसब आहेत ते टिकतील.आणि विदेशागमन करतील.त्यांची इथे राहायची इच्छा मेलेली असेल .मारलेली <br />असेल.इथले उकिरडे फुंकण्यात कोणत्याही देशाला इंटरेस्ट नसेल ,<br />त्यामुळे सगळा देशच एक भलीमोठ्ठी खाण बनेल -त्यात काम करणारे कामगार - डॉ आंबेडकर यांचा अर्धपुतळा डोक्यावर घेऊन काम करतील.<br />निळे हिरवे झेंडे फडकत राहातील.<br />आणि दलित स्तूपाच्या बांधकामांवर मोलमजुरी करतील.हत्तींच्या शिल्पावर आणि भिंतींवर पखाली घेऊन पाणी मारतील !<br />उरलेले पाणी गटारात वाहात राहील.गंगेला मिळत राहील.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-70390674070075706312013-02-05T01:47:17.647-08:002013-02-05T01:47:17.647-08:00संजय सर ,
आपल्या लिखाणामुळे एक समजले की - दिल्ली ...संजय सर ,<br />आपल्या लिखाणामुळे एक समजले की - दिल्ली बहुत दूर है .<br />इतकी गळती आणि भाराभर उसाला पाणी तसेच अनियंत्रित शहरी पाणी पुरवठा,<br />झोपडपट्ट्या आणि त्यांच्या साठी होणारा पाण्याचा दौलतजादा ,<br />आहे त्याच्या पाचपट ते दहापट शहरी पाणीपट्टी वाढवावी.- शहरी लोकाना काहीही फरक पडणार नाही.<br />शहरी लोकांचा राग असतो तो झोपडपट्टीवर ! डॉ.आंबेडकर आणि म.फुल्यांच्या नावाने राहाणाऱ्या फुकट्या हराम खोरांवर !<br />आणि एक बघा ,<br />आत्ता २०-२५ वर्षात इथे काही वाळवंट होणार नाहीये.<br />रात गई बात गयी- हा आजच्या काळाचा मंत्र आहे .<br />इतकी निर्लज्ज ज्या वेळेस समाजाची वृत्ती असते ,<br />त्या देशाची स्थिती दयनीय असते !<br /> <br />ज्या वेळेस अगदी वाळवंट होणे सुरु होईल त्यावेळेस हे सर्व जण शहरे सोडून जातील .<br />वाटल्यास देश सोडून जातील.<br />ते दुसरीकडे स्थाईक होतील.पण आत्ता आहे ते परवडण्याच्या कक्षेत ठेवायचे पहातील.<br />हुशार , समंजस लोकाना इथल्या समाजात स्थान नाही हे त्याना माहित आहे.<br />बुद्धीमान लोक कोडग्यासारखे इथे तग धरून आहेत - का ते माहीत नाही.<br />इथला समाज बदलू इच्छित नाही.<br /> <br />आता जमाना फ़ुकटे पणाचा आहे हेच सत्य ! <br />प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे,आणि त्यासाठी इतरांनी खस्ता खाव्यात असे प्रत्येकाला वाटत आहे !<br />यात अजून १०० वर्षे बदल होणार नाही .<br />आपली संस्कृती ही बुडणारी संस्कृती आहे ! चीन ,आणि इतर देश यांनी बाजी मारली आहे !.Anonymousnoreply@blogger.com