tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8565923395589372975..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): पंतप्रधान मोदी आणि शिक्षणSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger18125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69273544821903015302014-09-24T13:30:43.713-07:002014-09-24T13:30:43.713-07:00bhadyachabhadyachaAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-53690265717566595782014-09-22T10:01:35.244-07:002014-09-22T10:01:35.244-07:00महाखोटारड्या !! गप्प बस बोल भिकाऱ्या..
हरामखोर बाम...महाखोटारड्या !! गप्प बस बोल भिकाऱ्या..<br />हरामखोर बामना!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-74091401369570842322014-09-20T20:36:10.745-07:002014-09-20T20:36:10.745-07:00गप्प बस बोल भिकाऱ्यागप्प बस बोल भिकाऱ्याAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-71885950485600630992014-09-19T07:13:16.664-07:002014-09-19T07:13:16.664-07:00गप्प बस बोल भिकाऱ्या.गप्प बस बोल भिकाऱ्या.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-34752873299099471972014-09-18T18:20:46.017-07:002014-09-18T18:20:46.017-07:00Khupach bhayaanak gairsamaj!Khupach bhayaanak gairsamaj!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-28168454622746926162014-09-18T08:41:52.613-07:002014-09-18T08:41:52.613-07:00What is this? Bhataa!What is this? Bhataa!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-62894238263416296062014-09-18T08:34:51.509-07:002014-09-18T08:34:51.509-07:00आता अविनाश पाटसकर बामनाची सटकली!आता अविनाश पाटसकर बामनाची सटकली!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-16062597098231357142014-09-18T03:06:39.337-07:002014-09-18T03:06:39.337-07:00नरेंद्र मोदींबद्दल बाष्कळ बडबड मी ऐकून घेणारच नाही...नरेंद्र मोदींबद्दल बाष्कळ बडबड मी ऐकून घेणारच नाही.. मोदींमुळे ३३७ सीट्स मिळालेत. कोणा इतरांमुळे नाही.. हे १९४७ पासून राजकारणात आहेत त्यांना कुणी ढुंकून विचारले नाही.. फक्त मोडी आणि मोडी.. त्यामुळे मोडी कुणा दुसर्या तिसर्याच्या विचाराने चालतात ह्याला अर्थ नाही. हु तेळीनु. तुम्हाला आकाशातून परमेश्वर जरी राज्य करयला आला तरी त्याच्या कुचाळक्या करताल. रामाला नाही का अश्या धोब्याne बडबड केली. किती धुवा पण घाणीत जायचे ते जाणारचAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-2199405726905760412014-09-17T18:31:15.192-07:002014-09-17T18:31:15.192-07:00Avinash Pataskar pakaa brahmanach aahe, he aataa l...Avinash Pataskar pakaa brahmanach aahe, he aataa lapun raahilele naahi!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-17329694717405436642014-09-17T10:41:19.181-07:002014-09-17T10:41:19.181-07:00हिटलर जसा ज्यूंचा द्वेष करतात तसे हे बामणांचा करता...हिटलर जसा ज्यूंचा द्वेष करतात तसे हे बामणांचा करतात.. म्हणे पुरोगामी Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-56293652361427352042014-09-17T07:21:54.251-07:002014-09-17T07:21:54.251-07:00पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे सावरकर हे महात्मा ...पोलिसांनी नीट तपास न केल्यामुळे सावरकर हे महात्मा गांधी खून खटल्यातून सुटले.........<br /><br />जीवनलाल कपूर आयोगाने सावरकरांवर ठेवला होता कटाचा ठपकाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-82904763031011652332014-09-17T07:15:12.942-07:002014-09-17T07:15:12.942-07:00महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक द...महात्मा गांधी यांची हत्या करण्याच्या कटात विनायक दामोदर सावरकर हेही एक आरोपी होते. तथापि, न्यायालयाने त्यांची पुराव्यांअभावी मुक्तता केली. न्यायालयाने सावरकरांना सोडले तरी ते खरोखरच निर्दोष होते का? सावरकर सुटण्यास दोन प्रमुख कारणे होती. <br />१. हल्लेखोर अतिरेकी नथुराम गोडसे याने गांधी हत्येच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी याची संपूर्ण जबाबदारी स्वतः स्वीकारली. २. योग्य रितीने झाला नाही. पोलिस केवळ माफीच्या साक्षीदारावर अवलंबून राहिले. <br /><br /><br />वरीलपैकी दुसरया कारणांचा या लेखात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. माफीचा साक्षीदार बनलेला दिगंबर बडगे याच्या निवेदनावरच गांधी हत्येचा संपूर्ण खटला उभा होता. बडगेने पोलिसांना सांगितले की, "महात्मा गांधी यांना मारण्यापूर्वी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईत जाऊन भेटला होता. सावरकरांनी गोडसेला 'यशस्वी होऊन या' असा आशीर्वादही दिला होता." बडगेने दिलेल्या या जबाबातील तथ्ये तपासण्यासाठी कोणताही प्रयत्न पोलिसांनी केला नाही; त्यामुळेच सावरकर या खटल्यातून मुक्त होऊ शकले, असे कपूर कमिशनच्या अहवालातून समोर आलेल्या पुराव्यांवरून दिसते. <br /><br />महात्मा गांधी यांची हत्या होऊन जवळपास १७ वर्षे उलटल्यानंतर १९६५ साली केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती जीवनलाल कपूर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाची स्थापना केली होती. आयोगाने या प्रकरणाचा बारकाईने तपास केला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला. या अहवालातील तथ्ये खळबळजनक आहेत. <br /><br />गांधी खून खटल्यातील माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, १७ जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे सावरकरांना मुंबईतील त्यांच्या घरी भेटायला गेला. त्याच्या सोबत दिगंबर बडगे, नारायण आपटे आणि शंकर किस्तैया हेही होते. बडगे आणि किस्तैया हे सावरकरांच्या घराबाहेरच थांबले. नथुराम गोडसे आणि नारायण आपटे आत गेले. सावरकरांना भेटून बाहेर आल्यानंतर नारायण आपटे याने बडगेला सांगितले की, सावरकरांनी आम्हाला ‘यशस्वी होऊन या' असा आशीर्वाद दिला आहे. <br /><br />बडगेने दिलेली ही माहिती अत्यंत महत्त्वाची होती. तथापि, न्यायालयाने ती पूर्णतः ग्राह्य धरण्यास नकार दिला. पोलिसांनी अन्य कोणत्याही पुराव्यांच्या अथवा साक्षींच्या माध्यमांतून बडगेच्या या साक्षीची खातरजमा केली नाही, असा ठपका न्यायालयाने ठेवला. त्यामुळे सावरकर खटल्यातून सुटले. <br /><br />या खटल्यातील सावरकरांची सुटका तांत्रिक होती. तसेच बडगेने दिलेली माहिती खोटी नसून पूर्णतः खरी होती, हे नंतर कपूर आयोगाच्या चौैकशीतून स्पष्ट झाले. <br /><br />जीवनलाल कपूर आयोगाने या प्रकरणाची चौैकशी करताना दिगंबर बडगे याने सावरकरांच्या विरोधात दिलेल्या साक्षीला विशेष महत्त्व दिले. बडगेच्या साक्षीतील तथ्यांश शोधण्यासाठी आयोगाने इतर स्रोत तपासले. सावरकरांचा अंगरक्षक अप्पा रामचंद्र कासार आणि सचिव गजानन विष्णू दामले यांच्या साक्षी आयोगाने नोंदविल्या. या दोघांनीही बडगेची माहिती खरी असल्याचे आयोगाला सांगितले. कासार याने सांगितले की, ‘‘नथुराम गोडसे आणि नारायण आपटे हे दोघे २३-२४ जानेवारीच्या दरम्यान सावरकरांना भेटले." दामलेने सांगितले की, "जानेवारीच्या मध्यात केव्हा तरी गोडसे आणि आपटे सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांच्या घराच्या आवारात असलेल्या बागेत ते दोघे त्यांच्यासोबत बसले होते."<br /><br />रामचंद्र कासार आणि गजानन विष्णू दामले यांच्या साक्षीला कपूर आयोगाने महत्त्व दिले. आयोगाने आपला निष्कर्ष नोंदविताना म्हटले की, ‘‘सावरकर आणि त्यांच्या गटाने कट रचल्याचे या तथ्यांमधून स्पष्टपणे समोर येथे."<br /><br />यातून एकच वास्तव समोर येते. ते असे की, विनायक दामोदर सावरकर हे भारतीय पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गांधी हत्येच्या खटल्यातून मुक्त होऊ शकले. पोलिसांनी योग्य रितीने तपास केला असता, तर कटात सहभागी असल्याबद्दल सावरकरांना हमखास शिक्षा झाली असती. <br /><br />कपूर आयोगाच्या तपासावर भारतीय प्रसार माध्यमांतून मोठ्या प्रमाणात विचार मंथन झाले आहे. अलिकडेच "द हिंदू" या आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने या संबंधीचा एक लेख प्रसिद्ध केला होता. जिज्ञासू वाचकांना हा लेख खालील लिंकवर वाचता येईल. How Savarkar escaped the gallows शीर्षकाचा हा लेख प्रसिद्ध अभ्यासक ए. जी. नुरानी यांनी लिहिला आहे.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-47787000594171547632014-09-17T01:50:57.270-07:002014-09-17T01:50:57.270-07:00maharashtramadhe sakharsamrat election chya timela...maharashtramadhe sakharsamrat election chya timela rashtravadi ani indira congress che aamdar/khasdar tyanchya sansthache sagle shala, collge, karkhane band thevatat, students ani emploee saglynana elcetion prachar karyayala forcefully pathavatat. Tya time la tumchi datkhili baste ki vacha jate? murkh kuthle? te khapvun gheta ani deshacha pantapradhan bhavi tarun pidishi 2 tas bolto tar tumchya potat dukhte. change u r mentality.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-65621349131356771382014-09-16T22:40:13.164-07:002014-09-16T22:40:13.164-07:00श्री रा रा संजय सोनावणी
श्री रा रा विजय शेंडगे आ...श्री रा रा संजय सोनावणी <br />श्री रा रा विजय शेंडगे आणि श्री रा रा आदित्य पाटील ,<br />आपले मनापासून अभिनंदन - अशासाठी की साकारात्मक बाजू मांडली आहे <br /><br />एक नेहरुचाचा - त्याना मुले आवडत असत - त्याना गुलाब आवडत असत -<br />त्यानंतर आपण श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे अत्यंत सुजाणपणे बघत त्यांच्या शिक्षक दिनाच्या कृतीचे जे वर्णन केले आहे त्याबद्दल आपले आणि मुख्य म्हणजे श्री रा रा संजय सोनावणी यांचे अभिनंदन !<br /><br />आता वात बघायची - कोब्राला शिव्या कधी मिळतात - तुला आम्ही ओळखतो वगैरे - Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-54171817149486531422014-09-16T19:44:13.487-07:002014-09-16T19:44:13.487-07:00संजयजी सुंदर ब्लॉगपोस्ट!
शिक्षकदिनी शालेय विद्यार...संजयजी सुंदर ब्लॉगपोस्ट!<br /><br />शिक्षकदिनी शालेय विद्यार्थ्यांसमोर भाषण देण्यात मोदींचा काही धोरणात्मक भाग असला असे क्षणभर मानले तरीही हा एक स्तुत्य प्रयत्न आहे.<br />शालेय बालकांमध्ये बराच निरागसपणा असतो आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्याशी आपल्या आवडणाऱ्या विषयावर गप्पा मारण्यासाठी वेळ काढू शकतात ही गोष्टच ह्या मुलांच्या मनात सरकार, लोकशाही प्रक्रिया ह्याविषयी एक सकारात्मक मत निर्माण करू शकतात.<br />म्हणायला गेलं तर पूर्वीही जीवनात कष्ट होते, सार्वजनिक जीवनात गुन्हेगारी होती. पण त्याला आजच्या इतकी प्रसिद्धी मिळत नसे. आज अशा नकारात्मक गोष्टींना मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे काहीसं उदासीन वातावरण निर्माण होत आहे. अशा वातावरणापासून मुलाचं लक्ष विचलित करून त्यांचा जीवनातील चांगल्या गोष्टीवरील विश्वास वाढण्याच्या दृष्टीने हे भाषण हातभार लावेल असं मला वाटतंय!<br /><br />Aditya Patilhttps://www.blogger.com/profile/05070609373116268763noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-51824285835888527172014-09-16T19:33:08.019-07:002014-09-16T19:33:08.019-07:00केंद्रात चार महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले पंतप्रधान...केंद्रात चार महिन्यांपूर्वी सत्तेत आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांतील कामगिरीवर कौल व्यक्त करणाऱ्या लोकसभेच्या तीन तसेच आठ राज्यांतील विधानसभेच्या ३२ जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला पराभवाचा हादरा बसला आहे. मोदी यांनी राजीनामा दिलेल्या बडोदा लोकसभेची जागा आपल्याकडे कायम राखणाऱ्या भाजपला विधानसभेच्या २६पैकी केवळ १३ जागाच जिंकणे शक्य झाले असून उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवून देणाऱ्या राज्यांमध्ये भाजपला समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने धूळ चारली आहे.आज, बुधवारी वाढदिवस असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निकालांमुळे अपयशाचा नजराणा मिळाला. तर लोकसभा निवडणुकीचे 'मॅन ऑफ दी मॅच' अमित शाह यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून सलग तिसऱ्यांदा धक्का बसला आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यापूर्वी भाजपने या ३३ मतदारसंघांपैकी २६ जागा जिंकल्या होत्या. त्यातील निम्म्याच म्हणजे केवळ १३ जागा राखण्यात भाजपला यश आले आहे. ९ जुलै रोजी भाजपाध्यक्ष झालेल्या अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये पक्षाच्या पराभवाची हॅटट्रिक पूर्ण झाली आहे. उत्तराखंड आणि बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेशातही फटका बसल्यामुळे लोकसभा निवडणुकीदरम्यान या राज्यात मजबूत झालेला भाजपचा पाया चार महिन्यांतच खिळखिळा झाला आहे. <br /><br />भाजपला १०० टक्के विजयी करून मोदींना वाढदिवसाचा नजराणा द्यावा, या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी केलेल्या भावनिक आवाहनाकडे पाठ फिरवल्याने पक्षाला विधानसभेच्या नऊपैकी केवळ सहाच जिंकता आल्या. तीन जागांवर काँग्रेसने विजय मिळवून गुजरातमध्ये पाय रोवले. तर राजस्थानातही भाजपला चारपैकी केवळ एकच जागा राखता आली. तर लोकसभा निवडणुकीत धूळधाण उडालेल्या काँग्रेसने तीन जागा जिंकत मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांना झटका दिला.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-89552005923037505712014-09-16T12:35:00.373-07:002014-09-16T12:35:00.373-07:00मोदींचा प्रत्येक निर्णय धोरणात्मक असतो असं माझं मत...मोदींचा प्रत्येक निर्णय धोरणात्मक असतो असं माझं मत आहे. Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-13475923422791243422014-09-16T02:16:38.823-07:002014-09-16T02:16:38.823-07:00संजयजी मोदींचा प्रत्येक निर्णय धोरणात्मक असतो असं ...संजयजी मोदींचा प्रत्येक निर्णय धोरणात्मक असतो असं माझं वैयक्तित मत आहे. अध्यादेश आणि नोटीस यातला फरक काय असेल याची आपल्याला जाणीव असेल. मुळात पंतप्रधान कार्यालयातून काढलेला तो अध्यादेश होता कि नोटीस हे मी तरी प्रत्यक्ष पाहिलेले नाही. परंतु कोणत्या गोष्टीचा अध्यादेश काढावा आणि कोणत्या गोष्टीचा काढू नये एवढी समज मोदींना निश्चित असेल. काही असो. आपणास भाषण भावले हे अधिक महत्वाचे. Vijay Shendgehttps://www.blogger.com/profile/11458583070185488864noreply@blogger.com