tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post8569839325810709196..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): प्रश्नांच्या गुंतवळ्यात अडकलेला महाराष्ट्र...Sanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger22125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-69794421235741273072013-01-14T07:51:46.597-08:002013-01-14T07:51:46.597-08:00युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव...युगे अठ्ठावीस विटेवरी उभा <br />वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा <br />पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा <br />चरणी वाहे भीमा उद्धरी जागा Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-78348385161183172102013-01-14T07:49:30.120-08:002013-01-14T07:49:30.120-08:00येई गे विठ्ठले माझे माउली ये
माझे माउली ये
निढळा...येई गे विठ्ठले माझे माउली ये <br />माझे माउली ये <br />निढळा वरी कर ठेउनी वाट मी पाहे <br /><br />आलीया गेलीया हाती धाडी निरोप <br />पंढरपुरी आहे माझा मायबाप <br /><br />पिवळा पितांबर जैसा गगनी झळकला <br />गरुडावरी बैसुनी माझा कैवारी आला <br /><br />विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी <br />विष्णुदास नामा जय जय भावे ओवाळी Anonymoushttps://www.blogger.com/profile/06374240676669195723noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-9684969900296923922013-01-14T06:40:21.720-08:002013-01-14T06:40:21.720-08:00सर
आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले...सर <br />आपण श्री विठ्ठलाच्या बाबत असे सारांशाने लिहिले आहे की विठ्ठल हा विष्णुरूप नसून,<br />शिवरूप आहे.साधारणपणे अशा प्रकारचा आपला आशय आहे.<br />आता समज कुणीतरी ब्रिटीश लेखकाने जर सुरुवात केली - <br />छत्रपतींचे खरे वडील अमुक तमुक आहेत आणि सर्व मराठे पेटून उठले ,<br />त्या प्रकाराशी आपण हे आपले वागणे जुळवून बघा.<br /><br />वारकरी संप्रदायाने पांडुरंगाला ज्या रुपात पूजले आहे त्या रूपातच त्यांना तो आमम्द घेऊ दे ! <br />जर दादोजीला शिवाजीचा बाप ठरवणे हे पाप असेल तर,<br />आपण पाप करत आहात .वारकरी तुमच्या कडे दुर्लक्ष तरी करतील किंवा <br />तुम्हाला क्षमा तरी करतील तरीही तुमचे पाप शकले जात नाही.<br />आपण सर्व वाचकांची क्षमा मागितली पाहिजे.<br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-24855039986707056202013-01-14T06:23:11.137-08:002013-01-14T06:23:11.137-08:00बघा जरा विचार करून,'
सगळे बुद्धिस्ट हे भारतीय ...बघा जरा विचार करून,'<br />सगळे बुद्धिस्ट हे भारतीय आहेत असे तुम्हाला वाटते का .<br />आणि ते सुद्धा चूकच आहे.<br />आणि सगळे भारतीय हे मूलतः बुद्धिस्ट आहेत असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर -<br />तर सांगा लवकर लवकर दिल्लीच्या शाही इमामाला,<br />गोव्याच्या कार्डीनलला किंवा कोणत्याही जैन स्वामीला.<br />सांगा अमृतसरच्या सुवर मंदिरात कि सगळे भारतीय मूलतः बुद्धिस्ट आहेत !<br />कसे जोडे खून याल प्रत्येक ठिकाणाहून ते सांगा मला !Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-1585055266822225422013-01-13T07:34:12.853-08:002013-01-13T07:34:12.853-08:00गौतम बुद्धाचे पप्पा कुठल्या धर्माचे होते ?
आणि त्य...गौतम बुद्धाचे पप्पा कुठल्या धर्माचे होते ?<br />आणि त्यांचे पप्पा ?<br />ते मुसलमान होते का जैन का हिंदू का बौद्ध ?<br />का ख्रिस्चन होते ?<br />सांगा हो लवकर ! सांगा ! Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-87716552296936755452013-01-07T06:56:33.215-08:002013-01-07T06:56:33.215-08:00Dear All,
Buddhist religion is from Indian soil. I...Dear All,<br />Buddhist religion is from Indian soil. It has roots in India. We all Indians are buddhist by origin.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-40145142809595884882013-01-06T06:38:30.949-08:002013-01-06T06:38:30.949-08:00हा चक्क आदर्शवाद आहे फक्त.
तथाकथित धर्मासाराखी घात...हा चक्क आदर्शवाद आहे फक्त.<br />तथाकथित धर्मासाराखी घात करणारी दुसरी गोष्ट नाही .<br />धर्म याचा अर्थ काय ते अभ्यासा .-धर्म - एक शिस्त- एक जगण्याचा ठरीव साचेबद्ध मार्ग .<br />कुठेतरी बर्फात किंवा ढगात किंवा डोंगरावर एक किंवा अनेक महामानव दिव्य पुरुष किंवा नारी बसले आहेत - <br />अशा भ्रमात राहून जगणे म्हणजे एक मानसिक आजार आहे.<br /> <br /> <br />विज्ञान हाच खरा धर्म आहे.<br />बाकी सर्व झूट !<br />देव कसा असेल हो या जगात ? इतकी पोरकट गोष्ट मी कधी ऐकली नाही.<br />देव भक्ताच्या मदतीला धावून येतो यासारखे धादांत असत्य आणि हास्यास्पद मत आपण का पसरवत असतो ?<br />सगळ्या धर्मात असे प्रकार आहेत .हिंदू,ख्रिस्चन ,मुसलमान,ज्यू,बौद्ध,असे सगळे धर्म - सगळे अनावश्यक आहेत या जगात !.<br /> <br />चमत्कार वगैरे फालतू गोष्टी आहेत.निदान समाजमनात त्याला काही स्थान असता कामा नये.<br />प्रेम ,आपलेपणा , माया , जिव्हाळा या भावना आणि देव या कल्पनेची उत्पत्ती आणि मनाचा दुबळेपणा <br />या मिश्रणातून आपण धर्म हा अतिशय हिणकस प्रकार जन्माला घातला आहे .<br />जगात देव असूच शकत नाही त्यामुळे त्यावर बोलणे हा व्यर्थ प्रकार आहे.<br />आचरत पणा आहे.<br />तो थांबवणे अतिशय गरजेचे आहे.<br />" तथाकथित धर्म " ही कालबाह्य गोष्ट आहे.त्यामुळे प्रसिद्ध तत्वज्ञ चार्वाकाचा अभ्यास करा .<br />तुमच्याच हिंदू धर्मात सांख्य तत्वज्ञान आहे.ते वाचा .<br />आद्य शंकराचार्य - ते बघा.<br />फक्त एकदाच ! मनापासून .<br />मग बघा - तुमच्यात जमीन अस्मानाचा फरक पडेल - मला खात्री आहे.<br />तुम्ही तत्वज्ञ व्हा पण धार्मिक असू नका अशी माझी विनंती आहे. <br /> <br /> a+b+chttps://www.blogger.com/profile/11756309427668094225noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-78676302182866595992013-01-06T04:17:05.810-08:002013-01-06T04:17:05.810-08:00ashi krutya fukta hinduch kartat ase apnas mhanayc...ashi krutya fukta hinduch kartat ase apnas mhanayche asel tar kay bolnar.<br /><br />atirekyana/gundana jat/dharma nasato ase mhantat<br /><br />dharma kiti uccha ahe te tya dharmatil wait goshtin warun tharat<br />nasate,tar tya dharmat kiti udatt tatwa ahet tya warun tharte.<br /><br />ISWARA KADE JANYACHA FUKT AMCHACH MARG BAROBAR AHE ASE SANGNARYA<br /><br />ITAR DHARMAHUN ,ISWARAKADE JANYACHE ANANT MARG AHET ASE SANGNARA <br /><br />HINDU DHARMA KITI UDATT PATALILA POCHLA HOTA?_KALA-CHYA PRACHAND OGHAT PRATYEK SANSTHA ,ASHUDHA HOTE,TYACHE SHUDDHIKARAN KARUN<br /><br />TILA NAW-CHAITNYA PRAPT KARUN DENE HE KAM SUDHARAK KARAT ASTAT.<br /><br />AJ HINDU DHARMA WAR JEVDI TIKA HOT AHE,TEWADHI JAGATLYA KUTHALYA<br /><br />DHARMAWAR HOT AHE?YACHA ARTHA ASA AHE KA ,KI ITAR DHARMIYA LOKANI<br /><br />KAHICH ATTYACHAR KELE NAHIT?ITAR DHARMA 100%YOGYA CH SANGTAT?<br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-31475405526808737062013-01-05T07:26:10.315-08:002013-01-05T07:26:10.315-08:00अहो अनोनिमास ,
तुमचे विचार उच्च आहेत,निर्मल आहेत,थ...अहो अनोनिमास ,<br />तुमचे विचार उच्च आहेत,निर्मल आहेत,थोर आहेत,सहजशक्य आहेत,<br />पण <br />१६ डिसेम्बरला तर हिंदू धर्माचे तेज दिल्लीत फारच जाणवेल इतके प्रखर होते .<br />डोळे दिपले.मती कुंठीत झाली,रात्रीला हा धर्म सूर्य कसा तळपू लागला असे सर्वाना वाटले.<br />एक बस धावत होती आणि त्यात ४-५ हिंदू बेहोष होऊन जे कृत्य करत होते त्यांनी जगातील इतर धर्मीय चक्राऊन गेले.<br /> <br />त्यानंतर कुणी एका दिव्य मंत्र्याने सांगितले की बायकांनी नीट वागले पाहिजे-नीट राहिले पाहिजे -<br />माझा सांगायचा मुद्दा असा आहे की धर्म काय सांगतो यापेक्षा तुमच्यावर संस्कार काय होतात याला महत्व आहे.<br /> <br />सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचारा बरोबर ज्या अनेक महत्वाच्या गोष्टींचे भान आपण ठेवले पाहिजे त्यामध्ये <br />स्त्री दाक्षिण्य ,सामाजिक शिस्त,स्वच्छता,सभ्यता आणि शिक्षण नि सार्वजनिक आरोग्य याचा अग्रक्रमाने उल्लेख केला पाहिजे.<br />त्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवता का ,देवाला मानता का ,आणि तुमची धार्मिक मूल्ये काय आहेत यांना काहीही किम्मत नाही.<br />तुम्ही उत्तम नागरिक होण्यासाठी धार्मिक असण्याची अजिबात गरज नाही.<br />तसे पहिले तर जगातील सर्व धर्मानी ह्या मुलभूत गोष्टींचा पुरस्कार केला पाहिजे.आपापल्या धार्मिक रोजच्या कार्यक्रमात या मूल्यांची वाढ कशी होईल ते पाहिले पाहिजे .<br />धर्मातील घाण आपणच काढली पाहिजे.सुरवात स्वतः पासून करायला पाहिजे हे मात्र नक्की.!<br />आपले अवगुण देखे <br />विरक्तीबळे ओळखे आपणांसी निंदी दुख्खे <br />त्या नाव मुमुक्षु Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-27188858548924869592013-01-05T05:39:20.892-08:002013-01-05T05:39:20.892-08:00DEAR ALL,
1)PRATYEK DHARMAT KAHI BHAG WAIT ASATO ...DEAR ALL,<br /><br />1)PRATYEK DHARMAT KAHI BHAG WAIT ASATO ,TAR KAHI CHANGLA.<br /><br />2)BAHUSANKHYA LOK DHARMATIL WAIT GOSHTI NA JAWAL KARTAT,<br /> <br /> WA CHANGALYA GOSHTINA LATH MARTAT.<br /><br />3)PUR-STRI(WIFE OTHER THAN SELF) ANI PUR-DHUN YA GOSHTI <br /><br /> JAGATIL PRATYEK DHARMANE NAKARLYA AHET.<br /><br />4)JAGATIL SURWANI FUKTA YA DON GOSHTI N CHA TYAG KELA<br /><br /> TARI, JAG AJ AHE TYA PESHA KITI TARI SUKHI HOIL.<br /><br />5)JAR RUDYAT DAYA ,PREM NASEL TAR JAGAT KUTHALYAHI DHARMAT<br /><br /> GELE TARI PARISTITI BADALNAR NAHI.<br /><br />6)HINDU DHARMACHYA TIKAKARAN-CHE ABHAR MANALE PAHIJET.KI TE<br /><br /> AMCHYA DHARMATIL ANISHTA GOSHTI KADHUN TAKAYLA MADATACH<br /><br /> KARAT AHET.<br />7)NINDA WA TIKA YAMULE ANEK CHANGALE BADAL ,HINDU DHARMAT GHADAT<br /><br /> AHET WA BHAWISHYAT GHADTIL.<br /><br />8)SWATA ISWAR HINDU DHARMACHYA WIRODHAKAN CHYA RUPANE AWATIRNA <br /><br /> ZALA ASUN ,KATHOR TIKA W PARISHAN YACHYA MADATINE HINDU DHARMATIL<br /><br /> JUNI GHAN KADHUN TAKAT AHE.<br /><br />9)YA PURISTITUN BAHER PADUN HINDU DHARMA PUNHA EKADA NAVYA TEJANE<br /><br /> TALPU LAGEL YACHA PRATYEK HINDUNE WISHWAS DHARAWA.<br /><br />Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-58313790013009284522013-01-03T07:22:10.074-08:002013-01-03T07:22:10.074-08:00संजयजी ,
आपण केलेल्या खुलाशाने सर्व संशय मिटले..
ध...संजयजी ,<br />आपण केलेल्या खुलाशाने सर्व संशय मिटले..<br />धन्यवाद !<br />या निमित्ताने मला आपणास एक नम्र विनंती करावीशी वाटते.<br />कुठलाही मूलतत्ववादी हा घातकच ! धार्मिक मूलतत्ववादी तर अजूनच घातक !<br />त्यातच हल्ली सगळेच मतप्रदर्शन करू लागले - विनोदाच्या अंगाने सांगायचे तर <br />पूर्वी पुराणिक पोपटपंची करत असत,समोर ठेवलेल्या तांदूळ आणि पै पैशावर नजर ठेवत त्यांचे बैठक उबवणे चाललेले असे.<br />आता बदल असा झालाय की सगळेच बोलू लागले आहेत !. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ची ती भीतीदायक आणि निर्विकार चेहऱ्याने केलेली मख्ख <br />भाषणे ऐकली की डोक्याला मुंग्या येतात.<br />या सगळ्यांचा परिपाक म्हणजे <br />अशा अनेक संघटनांच्या पत्रकांना आणि निवेदनांना साक्षीदार व्हावे लागते आणि एकप्रकारच उबग येतो.<br />तीच तीच विधाने आणि तेच शब्द !.पूर्वी हिंदू महासभावाले चिरकत असत आता ब्ल्याक कोब्रा किंवा अनिता पाटील - असेच कुणीतरी अशीच पत्रके काढतात.<br />आम्ही लहानपणी नियतकालिके काढत असू, त्यावेळची आठवण होते. आपल्या लेखनाने आपण सगळ्या शहराचे जीवनच बदलणार आहे असे वाटायचे.त्यातच कुणीतरी अभिप्राय पण देत असे -मग जास्तच चेकाळायला होत असे ! <br />दिवाळीत किल्ले करायचो त्यावेळेस रस्ताभर खडूने बाण काढून - येथे प्रेक्षणीय किल्ला आहे असे लिहून येणाऱ्या लोकांची वाट बघत बसायचो !<br />लहानपणी ते ठीक आहे.<br />आता हे मोठमोठे दाढीमिशा वाढवून हिंडणारे ,लाल डोळे आणि तारवटून ओरडत सांगणारे लोक पाहिले की त्यांना सांगावेसे वाटते की <br />दादानो , बाबानो जीवनावर प्रेम करायला शिका आधी. मग हा आरडा ओरडा करूया - मीपण येईन तुमच्या बरोबर-<br />आम्ही लहान असताना शा.अमरशेख भाषणांच्या आधी गात असे ,किती गोड पहाडी आवाज -<br />कोंग्रेसच्या बैलाला मत द्या म्हणता - बैलाला मत कस द्यायचं <br />बैलाला मत देऊन का आम्ही बैलोबा म्हणून ऱ्हांयचं !<br />किंवा <br />कुनिएक मेला सावकार कोल्हा हिसकून घेतोबाई लोण्याचा गोला <br />उपाशी रहाऊ नग आम्ही मरव किती,<br />डोंगरी शेत माझग मी बेनु किती - - असे चालायचं ! गाणारे गाऊन गेले !<br /> <br />आपण सर्व वाचकांना या अशा तथाकथित क्रांतीची भाषा करणाऱ्या लोकांनी , वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या जाडजाड शब्दांचे अर्थ परत अगदी बाळबोध स्वरूपात समजावून सांगण्याची वेळ आली आहे ! ही मराठी अशीच एकदा अर्थ हरवून बसली होती ,ज्ञानोबांची मराठी एकनाथांनी परत शुद्ध केली होती.<br />आपण तेच कार्य परत करायची वेळ आली आहे.<br />सध्या सगळीकडे अर्थहीन शब्दांचा चिखल झाला आहे.त्यात विचारांची कमळे तुम्हीच उमलवू शकता !<br />ही अतिशयोक्ती नाही ! आमच्या सारख्याना खात्री आहे !datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-53439009119662276312013-01-03T04:55:36.696-08:002013-01-03T04:55:36.696-08:00संजय सर ,
मुंबईसह महाराष्ट्र ही एक चांगली घटना घड...संजय सर ,<br />मुंबईसह महाराष्ट्र ही एक चांगली घटना घडली असली तरी त्यातून काही वाईट संकेतही निर्माण झाले !<br />१९६० पूर्वी द्विभाषा राज्य असल्यापासून मुंबईत मराठी लोकांचे स्थान तसे दुय्यमच आहे .<br />ठराविक दशकातून परभाषिक बदलत गेले,पण बाहेरचे लोंढे येतच राहिले .<br /><br />महानगरे हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो,<br /><br />तसेच शेतकरी हासुद्धा एक अतिशय हळवा विषय आहे.टक्केवारी ६५% असल्याने तिकडे दुर्लक्ष होऊ न देणे आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.<br />महाराष्ट्राच्या जन्माचा काळच देशाच्या फाळणी सारखा मुंबई प्रांताच्या फाळणी चा होता.मोरारजी सारख्या हेकट माणसाशी सामना करत, स.का.पाटलांच्या सारख्या माणसला बाजूला ठेवत ,प्रगतीचा मार्ग शोधण्याचे अवघड काम श्री .यशवंतराव चव्हाणांनी केले. <br />ते शहरी नेतृत्वाच्या विरुद्ध एकप्रकारे दंड थोपटून उभे राहिले.विरोधक पण शहरी मध्यम वर्गातील.आणि साहेबाना काम करायचे होते खेड्यापाड्यातील लोकांसाठी.<br />त्यांना या प्रांताला एक अस्मिता द्यायची होती.एक ओळख , एक चेहरा द्यायचा होता. <br /><br />रशियन राज्याक्रांतीवर भाळलेल्या नेहरूंसारख्या नेतृत्वाशी गाठ होती.<br /><br />आणि देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या महानगरात बसून पिडीत, दलित, गरीब शेतकऱ्यांचे कल्याणकारी सरकार चालवायचे होते.सहकाराचा नवीन मंत्र देशाला भुरळ पाडत होता.तो मार्ग आपल्याला कुठे नेईल ते कुणालाच माहीत नव्हते !<br />आर्थिक फायदे थेट खेड्यापाड्यातील जनतेच्या हातात पोहोचवणारी चळवळ राज्य कारभार हाकणाऱ्या पक्षाने चालवायची हा एक जिवंत रसरशीत अनुभव होता.त्यात श्री .यशवंतराव यशस्वी ठरले !.मुंबईतील बनियाना समजून घेत , प्रसंगी वेसण घालत समाजवादी लोकांना आपलेसे करत आणि प्रसंगी कम्युनिस्ट लोकांशी दोन हात करत ,त्यानी राज्यकारभार पुढे नेला.<br />काव्य शास्त्र विनोदाच्या क्षेत्रात सुद्धा दाखल घेण्या इतपत त्यांची उठबस असायची.<br />मात्र ,<br />आपल्या नंतर प्रांताची धुरा काही काळ श्री. कन्नमवार आणि नंतर सलग १२ वर्षे विदर्भातल्या श्री.वसंतराव नाईक यांच्याकडे देण्यात त्यांचे काय गणित असेल ?काय आडाखे असतील ?यावेळी प्रसिद्ध सिद्धांताची आठवण होते - कधीही आपल्या जवळचा , आपल्या भागातला माणूस डोईजड होईल इतका <br />मोठ्ठा होणार नाही याची सतत काळजी घ्यावी- असे काहीसे घडले असेल का ते अभ्यासण्यासारखे आहे !<br />हा काही योगायोग नाही.त्यामागे स्पष्ट धोरण दिसते.- आपल्याच भागातील नेतृत्वाला त्यानी आपल्या मागून वाव का दिला नाही ?<br />पहिली कापूस एकाधिकार योजना कै .मारोतराव कन्नमवार यांनी चालू केली.<br />यशवंतराव यांच्या नंतर फक्त खुर्चीशी इमान राखणारे अनेक मुख्यमंत्री झाले. त्या कलेत सर्वात पारंगत श्री शरद पवार म्हणता येतील .<br />कदाचित,सत्तेशिवाय आपले विचार , योजना पुढे रेटता येत नाहीत अशी त्यानी खुणगाठ बांधली असावी.<br /><br />सध्या विलासरावांच्या आणि अशोक चव्हाणांच्या उघड भ्रष्टाचारी राजवटी नंतर चेहेरेपट्टी सुधारण्यासाठी <br /> दिल्लीवरून नेमल्या गेलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे दोन्ही राज्यकर्त्या पक्षांमध्ये शीतयुद्ध चालू आहे.आणि ते <br />महाराष्ट्राच्या प्रगतीस खीळ घालणारे आहे.पूर्वी कै .लाल बहादूर शास्त्री यांचे रेल्वेमंत्री असतानाचे उदाहरण आदर्श धरले जात असे.<br />आता ते हास्यास्पद धरले जाते ही अधोगती काय दर्शवते ? त्याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी ज्या वेगाने राज्य यंत्रणा एकहाती हलवीत आहेत त्याचे कौतुक करावेसे वाटते !<br />वैचारिक ,मतभेद असतातच,पण त्या खुर्चीकडून जो निर्णयाचा वेग आणि नेमकेपणा अपेक्षित आहे तो महाराष्ट्रात दिसत नाही आणि गुजराथ मध्ये दिसतो.<br />शेवटी लोकांना ,गुंतवणूकदारांना शांतता सभ्यता आणि निर्वेध मुलभूत सुविधा असे जे त्रिकुट अपेक्षित असते ते नसेल तर बाकी भाषणबाजी व्यर्थ जाते.<br />आजकाल तर परकीय गुंतवणूक वाढत जाताना , फक्त लोकांना खुश ठेवणारे सरकार असून चालत नाही.तर ते निकाल - रिझल्ट देणारे पण लागते.<br />त्यात महाराष्ट्राचा क्रमांक फार वरचा नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे.पक्षीय सुंदोपसुंदी जर प्रांताचे आर्थिक आरोग्य बिघडवणार असेल तर त्या पक्षांचा उपयोग काय ?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-49636219321344470832013-01-03T04:11:47.615-08:002013-01-03T04:11:47.615-08:00दत्तात्रेयजी, हिंदू धर्माचे महाद्वेष्टे वामन मेश्र...दत्तात्रेयजी, हिंदू धर्माचे महाद्वेष्टे वामन मेश्राम यांच्या नांवात चक्क "वामन" असू शकतो तर दत्तात्रेय नांव असायला हरकत नसावी. पण यामुळे दत्तात्रेयाचा अवमान होईल त्याचे काय? असो. ही टिप्पण्णी गंमत म्हणुन घ्यावी. मी आज उपरेंच्या निकटतम स्नेह्याला भेटलो. त्यांना या सर्व प्रकरणातील मुर्खपणा दाखवून दिला. किमान ते तरी दूर झाले...म्हणजे माझ्यासमोर फोन करुन सहा तारखेच्या कार्यक्रमात भाषण करणार नाही व सहभागही घेणार नाही हे स्पष्ट सांगितले. धर्मांतर किती लोक करणार? कोणी नाही. माझ्या दृष्टीने तो इस्श्युच नाही. उपरेंची "ओबीसीला पर्याय धर्मांतर" ही पुस्तिका मला उपरेंच्या स्नेह्याने दिली...मलपृष्ठच ब्राह्मण्द्वेष्टे आहे. आतील मजकुर काय असेल याची कल्पना येते. मी हिंदू समाज एकाकारतेच्या दिशेने जावा यासाठी लिहितो...कामही करतो, पण हे लोक सामाजिक तेढ मात्र वाढवू शकतात आणि असे लोक समाजघातक असतात. आपण आपल्यातील दोष मनमोकळेपणे स्वीकारत ते कसे दूर करायचे हे पाहु...पण या मार्गात असे लोक अडथळे बनतात आणि ते अधिक खेदकारक आहे. मला आज काही माझ्या बौद्ध मित्रांचेही फोन आले. ते अर्थात खुशीत होते. मी त्यांना म्हणालो..."मैत्री वेगळी आणि धर्म वेगळा. हिंदु धर्माअगोदर नवबौद्धीयांनी त्यांच्यातील पोटजाती जरी संपवून दाखवल्या तर मी उपरेंना विरोध करणे बंद करुन टाकीन." यावर मौनात्मक उत्तर मिळाले. असो. उपरेंमागे बुद्धिस्ट संघटनांनी बरीच ताकद उभी केली असली तरी अनोनिमस म्हनतात त्याप्रमाणे यामागे आर.एस.एस.चाही हात असल्याची चर्चा आहे. आर.एस.एस. कसल्याही कोलांटौड्या घेवू शकते हा इतिहास मी जवळुन पाहिला आहे. मराठा सेवा संघ आरेसेसशी छुप्या पद्धतीने निगडीत असण्याचा तर्क खरा वाटावा अशा काही घटनांचा मी साक्षीदार आहे. आरेसेसला आर्थिक मदत वाढावी (हिंदू खतरेमें हैं म्हणुन) यासाठी हिंदुत्ववाद्यांनी ही ओबीसी धर्मांतराची बातमी भयप्रद वाटेल अशा पद्धतीने पेरली असा तर्क दिला जातोय. मी आरेसेसला हिंदू मानत नाही हे माझ्या वाचकांना माहितच आहे...पण या प्रकरणात आर.एस.एस. असेल असे मला मात्र मुळीच वाटत नाही. पुरोगामी चळवळीतील म्हणवणा-या मराठा समाजाने बुद्धीझम नाकारल्याने बुद्धिस्टांनी आता ओबीसी टार्गेट करायला सुरुवात केली आणि उपरेंसारखे राजकीय महत्वाकांक्षा असनारे आपसुक त्यांना मिळाले एवढेच सध्या तरी दिसते. सत्य काय ते कळेलच. <br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-59511488012005087612013-01-03T03:03:49.662-08:002013-01-03T03:03:49.662-08:00संजय जी,
शकुन १९६५ यांनी केकेले अवलोकन काही प्रमाण...संजय जी,<br />शकुन १९६५ यांनी केकेले अवलोकन काही प्रमाणात रास्त आहे.<br />आपण तिचे केलेले कौतुक अशा प्रसंगात तिला स्फूर्ती देणारे ठरेल आणि असेच सकस <br />अजून वेळोवेळी नवीन वाचकांकडून वाचायला मिळेल अशी आशा करायला जागा आहे.<br /><br />संजय जी,<br />आणि राजमान्य राजश्री उपरे महाराज ,<br />आपल्या इथे जात पात वगळून लिहिलेले वाचायला खूप आनंद होतो.परिणामी त्या आधीची एक प्रतिक्रिया काहीसा वेगळा आनंद देते.<br />गीतांजलीच्या शेऱ्याला कुणीतरी अनोनिमसने बुद्धाच्या संदर्भात एका वक्तव्यावर श्री.रा.रा.हनुमंत उपरे यांनी केलेल्या टिपणावर,<br /> राहुल ,सिद्धार्थ बरोबर दत्तात्रेय हे नाव सुचवले आहे. ते वाचून असे सुचवावेसे वाटते की <br />त्या धर्मात दत्तात्रेय नाव चालेल का ते श्री.रा.रा.हनुमंत उपरे यांना नम्रपणे विचारले पाहिजे.<br />त्यांचा हिरमोड व्हायला नको. ते या वयात नव्याने बरसे करणार त्याला गालबोट लागायला नको - नाही का ?<br /><br />मी याच नावाने लिहितो आणि मी आहे हिंदू ,तर तेच नाव धर्म बदलूनही चालेल का ते त्यांच्या नजरेस आणले पाहिजे नाही का ?<br />तर श्री.रा.रा.हनुमंत उपरे यांनी कृपया याचा विचार करावा.<br />परत उपरे यांच्या वैयक्तिक निर्णयाचे अभिनंदन.<br /><br />आणि संजय सर म्हणतात ते मात्र उपरे साहेब आपण विसरू नका - हं - तुम्ही सर्व ओबीसींचे रूपकात्मक सुद्धा प्रतिनिधित्व करत नाही ! अजिबात नाही.<br />१०० टक्के नाही ! टक्क्यांच्या भाषेत लगेच समजेल ! <br />तुम्हाला स्वघोषित ओ.बीसी.चे हिरो बनायची इच्छा समजू शकते.<br />कारण २०१६ पूर्वी २०१४ येते,आणि २०१४ ला आपल्याकडे निवडणुका असणार - हो की नाही ?लाखोंच्या संख्येने असे म्हणताना मला सांगावेसे वाटते की <br />लाख म्हणजे १० X १०००० ,आपल्या मागे १० लोक येणे हे पण फार फार अवघड असते असे म.गांधींचे चरित्र सत्याचे प्रयोग वाचताना जाणवते ! <br />असे १० लोक १०००० पटीत आले की एक लाख .तुम्हाला कदाचित धर्म बदलला की सगळेच स्वयम्प्रकाशामुळे - दिव्य ज्ञानाने समजू लागेल हा भाग वेगळा.<br />आमच्या शुभकामना तुमच्या बरोबर आहेतच ! <br />फक्त मागे कितीजण येताहेत तिकडे लक्ष ठेवा - अंधार पडायला लागलाय - उगीच धडपडाल एकटे दुकटे !<br />किती लिहू - जय - चला - सगळ्यांचाच जयजयकार - ते एक बरे असते - कुणी राहायला नको चुकून !<br />वाट बघतोय - १४ ओक्टोबर २०१६ ! बरोबर ना ? घाईची झाली तर त्यापूर्वी !<br />संजयजी,<br />आपण सुरवातीसच सूचना केली आहे की जात पात धर्म इत्यादी टाळावे ,पण दत्तात्रेय नाव ऐकल्यावर मोह आवरला नाही.<br />क्षमस्व ,datta agashehttps://www.blogger.com/profile/00982841598429117539noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-89460722897767889382013-01-02T21:54:48.391-08:002013-01-02T21:54:48.391-08:00सोनवणी सर आपण एक स्वतंत्र लेख लिहून या विषयातील बा...सोनवणी सर आपण एक स्वतंत्र लेख लिहून या विषयातील बारकावे आणि राजकारण आमच्यासारख्या सामान्य लोकांना कृपया समजावून सांगावे ही विनंती. ओबीसींचा बुद्धिभेद करण्याची ही मनुवाद्यांची नवी चाल असावी.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-52238973313815795622013-01-02T19:15:43.190-08:002013-01-02T19:15:43.190-08:00हनुमंत उपरे यांनी "ओबीसी बांधव धर्मांतराच्या ... हनुमंत उपरे यांनी "ओबीसी बांधव धर्मांतराच्या मार्गावर" असे विधान करावे हे निषेधार्ह आहे कारण ते वास्तवही नाही कारण उपरे हे ओबीसींचे सर्वांनी एकमेवाधिकार दिलेले नेतेही नाहीत वा ते स्वत: बौद्ध धर्मीयही नाहीत. अशा स्थितीत सर्व ओबीसी धर्मांतराच्या वाटेवर आहेत असे जाहीर विधान करण्याचा ओबीसींच्या वतीने त्यांना कसलाही अधिकार पोहोचत नाही. शिवाय ओबीसी फक्त हिंदू धर्मातच नाहीत तर अन्य धर्मांतही आहेत याचे भान श्री. उपरे यांनी ठेवलेलेही दिसत नाही. आपापल्या धर्माचा शांततामय मार्गाने प्रसार करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे हे मान्य आहे पण उपरेंनी स्वत: आधी धर्म तर बदलावा आणि मग प्रचार करावा कि नको? बौद्धांच्या वा ओबीसींच्या वतीने बोलायचा अधिकार त्यांना कोणी दिला? बरे, हे प्रचार न करता ओबीसींच्या वतीने सरसकट घोषणा कसे करु शकतात? उद्या मी "सर्व बौद्ध बांधव हिंदू होण्याच्या मार्गावर" अशी घोषणा उपटसुंभाप्रमाने केली तर? उपरे यांचा निषेध यासाठी आवश्यक आहे कि ते फक्त ओबीसींचा बुद्धीभेद करत नाहीहेत तर बौद्ध आणि हिंदुंत तेढ निर्माण करत आहेत. माझा विरोध व निषेध त्यासाठी आहेच पण त्याचवेळीस यामागे धर्मकारणापेक्षा राजकारण आहे यासाठीही आहे. (My comment on FB on Upre issue.)Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-64116800016963650322013-01-02T12:45:50.950-08:002013-01-02T12:45:50.950-08:00दत्तात्रेय हे नाव शोभून दिसेल!दत्तात्रेय हे नाव शोभून दिसेल!Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-76184702079360123192013-01-02T10:10:40.309-08:002013-01-02T10:10:40.309-08:00संजयजी,
लोकसत्तेमध्ये असे लिहिले आहे की
१४ ऑक्टोब...संजयजी,<br />लोकसत्तेमध्ये असे लिहिले आहे की <br />१४ ऑक्टोबर २०१६ ला ओ.बी सी.प्रचंड संख्येने बुद्ध धर्म स्वीकारणार !<br />"बुद्धीवाद आणि विज्ञान वादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजात जागृती घडवून आणण्यासाठी " <br />राज्यभर मोहीम सुरु केल्याची माहिती <br />सत्यशोधक ओ.बी.सी.परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी जाहीर केली आहे.<br />हे वाचल्यावर अतिशय आनंद झाला .<br />कारण इतके जर काही भव्य घडणार असेल तर त्याचे स्वागतच केले पाहिजे !<br />बुद्ध धर्म हा अतिशय चांगला धर्म आहे.आणि त्यांना तिथे अतिशय चांगले साक्षात्कार होऊन जीवनाचा नवा अर्थ समजेल !<br />कदाचित त्यांच्या अनुभवामुळे संपूर्ण भारतातच बौद्ध धर्माची लाट येईल !असा आनंदी आनंद होणार असेल तर आपल्या सर्वाना मुक्तीचा नवा मार्गच सापडेल !<br />मग मा.मुंडे आणि मा.भुजबळ यानापण नवीन वाट सापडून हळू हळू सर्वजण मुक्त होत जातील.<br />त्यामुळे श्री.हनुमंत यांनी आपले बदललेले नाव काय ते ठरवून टाकावे !हनुमंत हे नाव बुर्झ्वा आहे !रामापुढे हात जोडणारा- हे बरोबर नाही.राम उच्च वर्णीय ! त्याच्यापुढे हात जोडणारा ! अशक्य- आम्हाला हे मान्यच नाही.राहुल कस छान नाव आहे !सिद्धार्थ ! -?Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-840478411891635222013-01-02T08:08:04.883-08:002013-01-02T08:08:04.883-08:00shakun1956, उत्तम निरिक्षण व विश्लेशन. धन्यवाद.
shakun1956, उत्तम निरिक्षण व विश्लेशन. धन्यवाद. <br />Sanjay Sonawani संजय सोनवणीhttps://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-2211522477178957012013-01-02T08:01:07.687-08:002013-01-02T08:01:07.687-08:00मला असे वाटते की महाराष्ट्रात औद्योगिक कारणांसाठी ...मला असे वाटते की महाराष्ट्रात औद्योगिक कारणांसाठी रेव्हेन्यू जो मिळतो त्यात मुख्य भरणा हा त्या त्या कंपन्यांची मुख्य कार्यालये ही मुंबईत आहेत <br />आणि त्यामुळेच महाराष्ट्राला त्यांच्याकडून कर रूपाने प्रचंड पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होतो.<br />समजा,<br />महाराष्ट्रातील या कंपन्या इथल्या कंटाळवाण्या आणि असुरक्षित वातावरणाला वैतागून इतर लगतच्या प्रांतात कायमच्या गेल्या तर दोष कुणाचा ?<br /><br />इथल्या सरकारचाच !<br />दुसरी गंभीर बाब -<br />साधारणपणे १९६० पासून आढावा घेतला तर असे दिसते की,<br />२०१३ पर्यंत ५३ वर्षात -<br />वसंतराव नाईक १९६३ ते १९७५ आणि सुधाकरराव नाईक १९९१ ते १९९३ असे विदर्भातील मुख्यमंत्री होते.<br />शंकरराव चव्हाण १९७५ ते १९७७ ,विलासराव देशमुख १९९९ ते २००३,आणि २००४ ते २००८ तसेच अशोक चव्हाण २००८ ते २०१० हे मराठवाडा इथून होते.<br />साधारणपणे कॉंग्रेस राजवटीतील निम्मा अधिक काळ मुख्य मंत्री होता तो मराठवाडा - विदर्भाचाच !<br />सांगायचा मुद्दा असा की मराठवाडा विदर्भ हे दुष्काळी का राहिले याचे उत्तर देण्याची जबाबदारी या मुख्य मंत्र्यांवर येत नाही का ?राज्य सरकारमधील सर्वोच्च पद निम्मा अधिक काल विदर्भ-मराठवाडा येथील नेतृत्वाकडे होते !याची नोंद घेतली गेली पाहिजे .<br /><br />या नेतृत्वाला मुंबईमध्ये खिळवून ,त्यांचे लक्ष आपापल्या क्षेत्रातून वळवून त्यांना मुंबईचे चराऊ कुरण दाखवून देणे आणि आपल्या दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागात <br />सर्व विकास कामे तत्परतेने करून घेणे ही सातारा सांगली कोल्हापूर पुणे इथल्या नेतृत्वाची खेळी होती असा एक प्रवाद मांडला जातो. <br />तो जर अभ्यासला तर एक विचित्र चित्र - एक गंभीर प्रादेशिक नाटय नजरेसमोर येते.<br /><br />ब्याक बे रेक्लमेशन आणि यु एल सी मुळे आपल्या विभागाकडे दुर्लक्ष झाले असेल का या नेत्यांकडून!<br />एके काळी सर्वांच्या भल्यासाठी उत्कृष्ठपणे राबवली गेलेली सहकार चळवळ त्यातील अग्रणी नेत्यांनीच <br />सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीच्या कथेसारखी जीवे मारली- सहकार क्षेत्राची या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी कशी धूळधाण केली <br />त्यावर अजून इथे बोलायची गरज नाही.<br />पक्षीय राजकारणामुळे मराठी लॉबी कधीच कणखर बनू शकली नाही. हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आत्ताच्या बेळगावच्या प्रश्नापर्यंत स्पष्ट दिसते आहे !<br />ह्या अशक्त आणि अदुरदर्शी राजकारणामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.<br />पूर्वीचे विरोधी नेत्तृत्व हे शहरीच असल्यामुळे ग्रामीण प्रश्नांना कधी प्राधान्य मिळाले नाही.१९६० पासून १९७५ पर्यंत विरोधी पक्ष महागाई,सीमा प्रश्न,आणि शहरी वेदना मांडण्यातच मश्गुल होता.एसेम ,नाना गोरे,जॉर्ज,मधु लिमये मधु दंडवते असे पहिल्या फळीचे नेते या शहरी प्रश्नांच्या विळख्यात अडकून बसले.त्यांना क्रांतीचे वेध लागले होते.<br />एक शेतकरी कामगार पक्ष मात्र जिवंतपणा दाखवत होता.<br />वसंत सेनेने एक एक पाउल टाकत, सर्व कामगार चळवळ निकालात काढली.आणि मुंबईची कुतरओढ सुरु झाली.<br />कन्नमवार,पी .के.सावंत,आणि अशोक चव्हाण ,अंतुले,मनोहर जोशी बाबासाहेब भोसले ,निलंगेकर ,अशा खुज्या नेत्यांनी महाराष्ट्राला अजूनच ठेंगणे करून ठेवले !<br />आता कुणीतरी महात्माच या महाराष्ट्राला वाचवू शकेल.<br />कुणीतरी छात्रापाडी अवतरला तरच आपला निभाव लागेल.<br />नाहीतर आपले ६८ टक्के असलेले मराठी बाहुल्य कमी कमी होण्यास वेळ लागणार नाही !<br /><br /> Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-71965083765199302092013-01-02T05:23:42.027-08:002013-01-02T05:23:42.027-08:00KRUPAYA WISHAYASHI SAMBANDHIT NAHI ASYA COMMENTS T...KRUPAYA WISHAYASHI SAMBANDHIT NAHI ASYA COMMENTS TAKU NAYET.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-77693361148567737002013-01-01T21:38:29.728-08:002013-01-01T21:38:29.728-08:00ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर
http://www.loksatta...ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर<br />http://www.loksatta.com/mumbai-news/obc-is-in-way-to-change-the-religion-35367/<br /><br />भारत बौद्धमय करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार!Anonymousnoreply@blogger.com