tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post9064862467699295483..comments2024-03-28T02:42:21.692-07:00Comments on संजय सोनवणी (Sanjay Sonawani): हिंदु धर्मासमोरील समस्याSanjay Sonawani संजय सोनवणीhttp://www.blogger.com/profile/01209137691971982615noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-28400136149511171912011-06-15T22:19:48.898-07:002011-06-15T22:19:48.898-07:00अगदी योग्य विश्लेषण!
थोडक्यात,
हिंदु धर्माचे
१.ब्...अगदी योग्य विश्लेषण!<br />थोडक्यात,<br />हिंदु धर्माचे <br />१.ब्रम्ह<br />२.ब्राह्मण्य<br />३.वेद<br />हे तीन अविभाज्य भाग आहेत तथापि धर्माचे मुळ स्वरूप आणि बाह्य स्वरूप पुर्णत: अलग आहे किंबहुना विरोधाभासाचे आहे.Srujankranti - सृजनक्रांतीhttps://www.blogger.com/profile/00308492097092552391noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-452298187905146612011-06-05T10:30:57.289-07:002011-06-05T10:30:57.289-07:00हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही हा आपला समज ब...हिंदू धर्माची व्याख्या करता येत नाही हा आपला समज बरोबर नाही. बृहदारण्यकोपनिषदात सांगितल्याप्रमाणेदुःखाची या धर्माचा एकमेव उद्देश सुखाचे वर्धन आणि दुःखाचा निरास हा आहे. प्रत्येक व्यक्तीगणिक सुख-दुःखाची कल्पना वेगळी असल्याने या धर्मात अनेक संप्रदाय निर्माण झाले आहेत. आपले आक्षेप धर्म हा मानवी इतिहासातला एक अनावश्यक अविष्कार हे गृहीत धरल्याने निर्माण झाले आहेतsharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-38495050632791231632011-06-05T10:10:05.219-07:002011-06-05T10:10:05.219-07:00farach chan kunal....farach chan kunal....sandeephttps://www.blogger.com/profile/02803143516380858303noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-52796090960352072752011-06-05T07:04:45.146-07:002011-06-05T07:04:45.146-07:00सर,
माझा अभ्यास आपल्या अभ्यासा पेक्षा खूपच कमी आहे...सर,<br />माझा अभ्यास आपल्या अभ्यासा पेक्षा खूपच कमी आहे. तरी हि मी तुमच्या विवेचनावर माझी कमेंट्स देत आहे.<br />माझा विश्वास आहे कि ज्या झाडाला जास्त फळे लागली असतात ते दगड मारल्यावर पण रसाळ फळच देते.<br />माझा हा दगड पण नक्कीच तुमच्या कडून हे वाचणार्यांना नक्कीच रसाळ फळ देईलच.<br /><br />हिंदू धर्म हा विविध मनोवृत्ती आणि विविध उपासना पद्धतीचा सर्वसमावेशक धर्म असल्याकारणाने त्याला व्याखेत बसवणे अवघड आहे.<br />हिंदू धर्माचे तुमचे विवेचन हे पारशी आणि यहुदी या पुरानातन धर्मांना पण लागू होते.<br />प्रत्येक धर्माचे ३ भाग असतात<br />१. तत्वज्ञान<br />२. पुराण - जेथे तत्वज्ञान हे अधिक सोप्या पद्धतीने सानागण्याचा प्रयास केला जातो.<br />३. कर्मकांड - पूजा विधी, यज्ञ, विविध क्रिया, अनुष्टान ज्या योगे धर्माचे तत्व लोकांना समाजाने अजूनही सोपे जावे.<br /><br />जर आपण बघितले तर हिंदू धर्मावर अनेक संकटे आली. (देशावरील अक्रमन पासून ते इतर धर्मांचा उदय) <br />आणि त्या पासून वाचण्यासाठी तसेच नवीन गोष्टी सामावून घेण्यामुळे त्या मध्ये अनेक विकार आले.<br />त्या पैकीच हा लपून छपून राज्य करण्याचा (ब्राम्हण आणि क्षत्रिय) आणि हटवादी बंधनांचा (ब्राम्हण) अतिरेक त्या मध्ये आला.<br /><br />महाभारत काळात कर्णाला त्याचा जाती मुळे - जन्मामुळे परीक्षेत सामावून घेतले नाहि.<br />पण राजा म्हणून घोषित करताच त्याला तिथे उतरू दिले. <br /><br />तसेच हा धर्म जगभर पसरवावा असा कधीच या धर्माच्या लोकांचा कल न्हवता. हा धर्म कधीच आक्रमकांना जन्माला घालू शकला नाहि ते त्याच्या उच्च मानवी तत्वज्ञानामुळेच.<br />त्यांनी अनेक कर्मकांड तयार केले मग धर्म शुद्धी आणि धर्म स्वीकारण्याचे कर्म कांड का नाहि बनवले.<br />जे चांगले आहे ते सामावून घेण्याचा आणि अति मानवता वादी(स्पृश्य - अस्पृश्य हे नंतर आलेले विकार आहेत असे समजून) असा धर्म त्यात आलेल्या विकारांमुळे असा जर्जर झाला असेल.<br />बौद्ध, जैन किव्हा सिख धर्म हे वेगळे झाले ते त्यांना हा धर्म आवडत न्हवता म्हणून नाहि तर या हिंदू धर्माला समकालीन लोकांनी चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला त्या चौकटीतून निघण्यासाठी.<br /> <br />सर्वात मोठी वाईट गोष्ट जर कोणती असेल तर तर ते दुर्दैव.<br />या धर्माला असा कोणी नेताच मिळाला नाहि जो हा धर्म सोप्या सरळ भाषे मध्ये समजावून सांगेल.<br />सर्वसमावेशक गुणा मुळे जे वाईट आहे ते सुद्धा यात सरळ सरळ येत गेले. ते अडवणारी अशी एकमेव सत्ता किव्हा न्यायनिवाडा करू शकणारा असा नेता मिळाला नाहि.<br /><br />या धर्माची व्याप्ती खूप मोठी असल्या कारणाने सर्वमान्य असा नेता याला मिळू शकला नाहि असे वाटते.<br /><br />सामान्य लोक जे याच्या उच्च किव्हा समजण्यास अवघड अशा तत्वज्ञाना पासून लांब राहिले.<br />जर त्यांना नेता मिळाला असता तर किव्हा त्यांनी इतिहास लेखन हे सुलभ रित्या केले असते तर<br />सामान्य लोकांना नेता नसताना सुद्धा हा धर्म आणि त्याचे तत्वज्ञान कळायला सोपे झाले असते.<br /><br />सोपा, एकच भाषेत, एका विशिष्ठ पद्दतीने लिहिलेला इतिहास आणि सर्वमान्य नेता यांच्या अभावानेच आज हिंदू धर्म जर्जर झाला आहे.Anonymoushttps://www.blogger.com/profile/02321980184698334982noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-1918879112342631769.post-79855450479241497582011-06-05T03:06:17.551-07:002011-06-05T03:06:17.551-07:00संजय साहेब.
एकदम माहिती पुर्ण लेख....
हि जर लेखमा...संजय साहेब. <br />एकदम माहिती पुर्ण लेख....<br />हि जर लेखमालिक असेल तर मग वर भाग-१ , २ ..... अशी हेडींग दया.M. D. Ramtekehttps://www.blogger.com/profile/07305353950867152259noreply@blogger.com