जगणे हे महत्वाचे असते
हे जगणा-याला कधीच समजत नाही
समजणारही नाही
कारण
जगणारा जगत जातो
आपल्या मस्तीत
पण
कोणाचे जगणे महत्वाचे हे
नेहमी आजवर मेलेलेच ठरवत आलेत!
आणि हीच नेमकी जगणा-यांची शोकांतिका आहे!
हे जगणा-याला कधीच समजत नाही
समजणारही नाही
कारण
जगणारा जगत जातो
आपल्या मस्तीत
पण
कोणाचे जगणे महत्वाचे हे
नेहमी आजवर मेलेलेच ठरवत आलेत!
आणि हीच नेमकी जगणा-यांची शोकांतिका आहे!