Saturday, January 11, 2014

कधी कधी...

कधी कधी अभेद्य
पहाडही निराश होतात
हताश होतात
खांदे पाडून संध्याकाळी
उतरत्या उन्हात 
एकाएकी
मूक होऊन जातात
धुकट नेत्रांनी
आपल्याच लोकांनी केलेले 
आपले 
पराभव
निमूटपने पहात राहतात...!

2 comments:

  1. संजयजी,
    आपके आर्टिकल को जितना प्रतिसाद मिळता है उतना आपकी कविता को नाही मिलता
    यह दुखकी बात है
    आपकी कविता आम लोगोंके समझके बाहरकी बात तो नही है

    ReplyDelete

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...