Thursday, June 26, 2014

‘Quota no cure for backwardness’

‘Quota no cure for backwardness’
Writer and activist Sanjay Sonawani advocates other measures to ameliorate conditions of the poor
Dhaval Kulkarni @dhavalkulkarni
Writer and activist Sanjay Sonawani has come out as one of the strongest voices against reservations to Marathas and Muslims on grounds of social and educational backwardness, Pune-based Sonawani pointed out that a large number of Muslims are already covered under reservations in various categories like the OBCs and there is no provision to grant quotas on religious grounds. Speaking to Dhaval Kulkarni, Sonawani, who said he had received threats over his opposition to Maratha reservations, noted that with reducing share of the government in jobs and education, it was a misnomer to consider reservations as the only panacea for backwardness.

What are the grounds on which reservations for Marathas are being opposed?

Quotas can be granted on grounds of social backwardness when a community is discriminated on grounds of caste and are treated as secondary citizens. Marathas do not fall under this category. Educational backwardness is a relative term. This argument can be extended to claim that people in the US are educationally backward than those in India. Marathas also account for a majority of elected representatives and 15% of government employment in the open (50%) category. So, calling this representation inadequate does not hold water.

What about reservations for Muslims?

No provisions exist in India to grant quotas on religious grounds. Muslim OBCs are already covered in the OBC category. Creating a separate category for Muslims does not fit into our Constitution.

You say this decision will create social strife. How?

The Marathas were granted reservations soon after they began protesting. However, communities like Dhangars, Kolis, Agaris, Ramoshis and Vadars have been agitating for their demands since 1981 to no avail. They are backward and lack political power unlike Marathas. Earlier, the OBCs respected Marathas. However, OBC organisations took to the streets to oppose Maratha reservations and the Maratha leaders criticised them in turn, creating social cleavages. Even if Marathas have not been included in the OBC category, they will eat into the OBCs share of Central government jobs. Maratha leaders actually resent the political rise of the OBCs and want to stop it.

Then, what is the way to ensure the amelioration of the poor Maratha and Muslims?

Give them a separate package and scholarships. Reservations will hardly serve any purpose as government jobs are declining gradually due to privatisation. Instead, impetus must be given to agriculture related businesses like food processing and in ensuring that wastage of farm produce is reduced and used for this. Education is also being privatised and commercialised. In such conditions, how can any community claim that the only way to ensure progress is through reservations? Maratha leaders also control educational institutions. They must admit Maratha students for half fees.

( Story from page 5 - City, dnaofmumbai)

16 comments:

  1. संजय सर,
    काल तुम्हाला स्टार माझाच्या "आरक्षणास्त्र" या कार्यक्रमात पहिले आणि ऐकले. प्रथमतः तुमचे हार्दिक अभिनंदन !!! तुमचे आरक्षणा संदर्भातील विचार ऐकून खूप प्रभावित झालो. खरेतर या लोकांना हे सुद्धा माहित नाही की आरक्षण काही गरिबी हटाव योजना नाही. जे हजारो वर्षांपासून माणुसकी पासून वंचित राहिलेल्या, भरडले गेलेले, प्रचंड पिळवणूक झालेल्या समाजाला किमान समान पातळीवर आणण्या साठीचा एक प्रयत्न आहे एवढेच! मराठा आरक्षण काय किंवा मुस्लिम आरक्षण काय, कायद्याच्या चौकटीत कदापि बसणारे नाही.

    विजय पवार.

    ReplyDelete
  2. Reservations will hardly serve any purpose as government jobs are declining gradually due to privatisation...........
    obc चे पण आरक्षण काढा त्यांना तरी काय फायदा होणार आहे. ........

    ReplyDelete
  3. आप्पा - संजय सर आपले अभिनंदन !
    बाप्पा - आम्ही आधीच आपला स्तर चा कार्यक्रम टेप करून ठेवला आता तो परत परत बघता येतो हे फारच सुंदर आहे आणि आपले विचार जर सर्वाना पटले तर फारच चांगले !
    आप्पा - आपण अशा मुलाखती सतत देऊन जनजागरण केले तर सामाजिक वातावरण निरोगी राहून समाज परिवर्तन होत राहून जनजागृती होईल
    बाप्पा - थोरले पवार सत्तेसाठी काहीही करू शकतात ,आणि धाकात्यानी अब्रू वेशीवर तान्गाल्याने ते चांगलेच अडचणीत आले आहेत म्हणूनच मेटे यांचा मदतीचा हात त्यांना आधार वाटतो आहे
    आप्पा - आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालय यांनी ठरवलेली दिशा हे इतके स्पष्ट आहे तरी हा खेळ पवार का खेळत आहेत तेच समाजात नाही
    बाप्पा - आपली आरक्षणा ऐवजी आर्थिक शिष्यवृत्ती देण्याची कल्पना फारच प्रामाणिक वाटते
    यापुढे वाढते आर्थिक उदातीकरण होत जाउन सरकारी नोकऱ्या कमी होणार हे नक्की त्यामुळे मागास वर्गाला उच्च शिक्षण देत उत्तम दर्जाचे शिक्षण मिळून आपण एक जगात तंत्र्शिक्षित तरुणाईचा पूर आणू शकतो उत्तम इंग्रजी आणि उत्तम तंत्र हि आजची काळाची गरज आहे त्यात जर आरक्षित तरुणाईने हिरीरीने दर्जा राखत योगदान दिले तर आपली जगात पात वाढेल ह्हे नक्की
    आप्पा - आमच्यावर सडकून टीका करणारे वाढत आहेत त्याना आम्ही वाचन देतो की जिथे उणीवा दिसतात त्यावर टीका करणे हा आमचा धर्मच आहे
    बाप्पा - ती टीका आम्ही सहन करतोच आहोत ,संजय सर , आपणासही आम्ही नाईलाजाने टीकेचे लक्ष करत असतो ,पण आपले असले भाषण ऐकले की सर्व संभ्रम दूर होतो , खरोखरच जुग जुग जिओ मेरे लाल !
    आप्पा - - बाप्पा , तुमने तो मेरे ओथोन्की बात छीन ली !संजय सरांची आज फार गरज आहे !

    ReplyDelete
  4. आप्पा - वा वा वा अभिमान वाटावा अशीच बातमी आहे
    बाप्पा - जीवनाच सार्थक झालं ! संजय सोनावणी आहात कुठे ?
    आप्पा - शिवाजी महाराजांचे खंदे वीर आज पावन झाले
    बाप्पा - आता अफझलखान आणि शिवाजी महाराज यांच्या वंशजाना एकत्र रिझर्वेशन मिळणार !
    आप्पा - संभाजी महाराजांचे बलिदान कामास आले - आता सर्व मुसलमान व्हा ! आणि सुखात रहा !
    बाप्पा - आता सर्व लोकांची सुंता करून घ्यायला एकाच हुल्लड उडेल - रांगाच रांगा !
    आप्पा - किती सोप्पं केल आयुष्य या मेटे साहेबांनी !अवघी दुमदुमली पंढरी !
    बाप्पा - आता एक नवीन हूल उठवा !काम न करताच पेन्शन लागू झालेच पाहिजे !
    आप्पा - मग सगळीकडे आनंदी आनंद गडे - जगात दुःख जाईल - जीवन किती सहज सुंदर आहे !
    बाप्पा - लोक उगीचच उदास होतात , दंगे करतात -कसेल त्याची जमीन - आणि अंबानी - अडाणी दारी येई तोच दिवाळी दसरा - देऊन टाका त्याना सगळी जमीन -!
    आप्पा - संजय साहिबा - तुम्हाला समाज जरा कमीच - मेटे साहेबांची गाडी कशी जोरात गेली बघा पुढे
    बाप्पा - तुम्ही नुसतेच - राजा भिकारी माझी टोपी घेतली करत बसला
    आप्पा - नाहीतर राजा मला भ्यायला , माझी टोपी घेतली ओरडत बसला !
    बाप्पा - संजय राव , यु मिसड द बस - सपशेल विकेट गेली !
    आप्पा - आमची सहानुभूती तुमच्या बरोबर आहे !
    बाप्पा - आता मात्र रडीचा डाव खाडी करत काही समाज विघातक प्रवृत्ती कोर्टात जाऊन हा प्रकार हाणून पाडतील त्यावेळेस मेटे साहेबाना एकटे सोडू नका , त्याना तुमची मदत लागेल !
    आप्पा - त्यावेळेस वैदिक अवैदिक असे काहीतरी ओरडत त्यांना सांगा की सरस्वती नदीचा प्रश्न आपण असाच फतवा काढून सोडवू !सरस्वती नदीकाठी खरेतर ९६ कुळी लोकांचीच वसती होती , पण या शेंडी वाल्यांनी ती नदीच गायब केली !
    बाप्पा - ब्रह्मपुत्रा नदी वळवून घ्यायला चीन सरसावेल त्या वेळेस त्याना सांगा - खुश्शाल पाणी वळवून घ्या , म्हणजे या ब्राह्मणांची आन्हिके बंद होऊन त्यांना अद्दल घडेल !

    ReplyDelete
  5. संजय सोनवणी यांचा दणदणीत पराभव !
    आता तरी त्यांनी मेटे साहेबांपुढे शरणागती घ्यावी !
    काका पुतणे सर्वाना भारी ठरले !
    आणि सोनवणी नुसतेच टीव्हीवर भाषणे देत चर्चा करत राहिले !
    आता सर्व मुसलमान आणि मराठा मते काका पुतणे पळवणार !
    संजय राव तुम्ही नुसते होळकरांची दिंडी घेऊन फिरत बसा !
    तुम्ही आता फक्त कोर्टाची वात बघत बसून कड्या घालायचे काम करा , सुप्रीम कोर्ट काय करणार आता ?बसा फक्या मारत आता हसन हुसेन आणि शिवाजी संभाजी एक होऊन या बामनाञ्चा काटा काढणार आणि त्यांचा कायमचा बंदोबस्त करणार !
    संजय , बघा , सुंता करून घेताय का ? नोकरी पक्की !
    घाबरू नका , कोणीही काहीही म्हणणार नाही !-

    ReplyDelete
  6. आप्पा - काय हो बाप्पा ? इतके गुलालाने माखलेले कसे काय ?
    बाप्पा - काय सांगू आप्पा तुला !वैताग आलाय ! जिकडे तिकडे एकाच आवाज !टीव्ही ;लावला तरी तोच चेहरा ,पेपर उघडला तरी तेच , आणि रस्त्यावर पाहिले तरी तेच !
    आप्पा - म्हणजे चराचरात म्हणायचय का तुला ? भगवन्तासारख !
    बाप्पा - जळी स्थळी काष्ठी पाषाणी !ही नजरबंदी आहे !मला एक सांग , लोक इतके वैतागलेले की गाढवं जरी उभी केली असती भाजपने तरी त्यांच्या गळ्यात यशाची माळ टाकली असती लोकांनी इतकी परिस्थिती बिकट !त्या निलेकणी ने "आधार आधार " करत मस्त धंदा केला आणि सर्वांची फजिती केली आणि गेला काँग्रेस मध्ये आणि लोकांनी आपटवला ! ती प्रिया दत्त , संजयचे किती कौतुक ! लोकाना सहन झाले नाही !भारताविरुद्ध बंदुका वापरणाऱ्या लोकांशी याचे संबंध ! लोक कसे सहन करणार ?
    आप्पा - पण म्हणजे हा राग त्या काँग्रेस वर आहे तर ?त्यात संघ किंवा
    मोदींचे काहीच क्रेडीट नाही?
    बाप्पा - तसे नाही , लोकांनी ३ वेळा निवडून दिलेला , दंगली दाबून टाकून विकासाची कास धरणारा नेता हा प्रचार लोकाना आवडला ! एक सांगतो तुला , हे सेक्युलर प्रकरण काही नवीन पिढीच्या गळी उतरत नाही हे सत्य आहे ,आज तरुण पिढी देशांतर करते , फिरून येते , तिकडचा नीट नेटकेपणा बघते ,आणि त्या तरुण लोकाना वाटते की आपल्याकडेच इतका ढिसाळपणा का ?इतके लाड का ?मुसलमान सगळीकडे आहेत , इंग्लंड अमेरिकेत आहेत ,चीन रशियात आहेत तिथे कुणी त्यांचे भरमसाठ आपल्या सारखे लाड करत नाहीत !म गांधी भगतसिंग याना प्यारे असलेले वन्दे मातरम म्हनायलासुद्धा लाज वाटावी ?
    आप्पा - म्हणजे या सेक्युलर पणाची लक्तरे निघाली थोडक्यात !
    बाप्पा - खरे सांगू का ! फाळणी झाली , वाटणी झाली , तुमचे तुम्हाला दिले आणि आतातरी आमच्याकडे तुम्ही शांततेने रहा इतके म्हनायचासुद्धा आपल्याला हक्क नाही हे तरुण पिढीला सहन होत नाहीये !हा संदेश कोन्ग्रेसला समाजालाच नाही !
    आप्पा - म्हणजे तुला मोदी पटला असेच ना ?
    बाप्पा - मी तसे म्हणतच नाही , पण हिंदू असून हिंदुत्व न मानणाऱ्या असंख्य लोकांनी मोदीची लाट निर्माण केली हे मान्यच केले पाहिजे - त्यांना हिंदू अजेंडा नको आहे आणि सेक्युलर तर त्याहून नको आहे !आणि आता एक नवी लाट सुरु होईल प्रसार माध्यमांची - ती म्हणजे , मोदी संघाच्या हातातले खेळणे आहेत !पण एक गोष्ट आपण विसरतो ! आपण स्थिर असतो आणि राजकारणात बजबजपुरी दूर होते त्यावेळेस लगेच अमेरिके सारखी राष्ट्रे मोदीना सुद्धा जवळ करतात ,त्याना आमच्या लोकशाहीच्या निरोगीपणाचा साक्षात्कार होतो !
    आप्पा - आज पर्यंत मोदी आणि मंडळीना शिव्या घालणारे परदेशी त्यांचे गोडवे गावू लागतात !
    बाप्पा - आजपर्यंत एकेक आठवले की ,लालू नितीश मुलायम यांनी स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी मुस्लिमांचे तुष्टीकरण करत किती घाण केली ?यांची राजनीती धड समाजवादी नाही , एकीकडे कोन्ग्रेस विरोध आणि एकीकडे पोकळ समाजवाद याच्या तिढ्यात ते जे अडकले ते शेवटी आझम खान सारख्या लोकांबरोबर वहावत गेले !
    आप्पा - त्याच त्याच बाता मारत काँग्रेसने इतकी वर्षे लायसन राज केले आणि
    प्रचंड भ्रष्टाचार केला - सगळे जग नानावि क्षितिजे शोधत आपल्या उंबरठ्यावर येत व्यापारीकारानाची नवी संधी शोधत आहे आणि कोन्ग्रेस आपल्याच लोकाना हजार प्रकारे छळत दाबून टाकत आहे !
    बाप्पा - सिब्बल चिदम्बरम मनमोहन असोत किंवा सोनिया राहुल प्रियांका असोत , दिखावू प्रगतीमुळे लोक फासत नाहीत , त्यातच मुस्लिम समाजाच्याकडे त्यांच्या मुल्ला मौलाविंकडे जाउन सेक्युलर पानाची चर्चा लोकांच्या जिव्हारी लागली !

    ReplyDelete
    Replies
    1. ढोंगी आप्पा बाप्पा !

      Delete
  7. आप्पा बाप्पा या बोगस नावाने लिहिणाऱ्या माणसाचा जाहीर धिक्कार !!!!!!!!!!!
    संजय सर हा फडतूस माणूस तुमच्या विषयी काहीही लिहितो आणि तुम्ही त्याला प्रसिद्धी देता, हे काही बरोबर नाही.
    समीर घाटगे नावाने लिहिणारा माणूस सुद्धा अतिशय हीन पातळीवर जावून लिहित असतो. कृपया ह्या दोघांच्या लिखाणास प्रसिद्धी देणे ताबडतोब बंद करावे हि नम्रतेची विनंती!

    अर्जुन बडे

    ReplyDelete
  8. राज्य सरकारने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील अर्थकारण आणि राजकारणाच्या नाड्या मराठा समाजाच्या हाती असताना त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल ठरवणे घटनाविरोधी आणि मराठा समाजाचा अपमान करणारे आहे, असा दावा करून हायकोर्टात या याचिकेला आव्हान देण्यात आले आहे.

    पत्रकार केतन तिरोडकर यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असून सोमवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला विरोध करताना तिरोडकर यांनी काही मुद्दे या याचिकेत उपस्थित केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या पदांवर मराठा समाजातील व्यक्ती आहेत. राज्यातील पतंगराव कदम, डी. वाय. पाटील. कमलकिशोर कदम आदी बडे शिक्षण सम्राट याच समाजाचे आहेत. राज्यातले ८५ टक्के साखर कारखाने, ७५ टक्के जमीन याच समाजाच्या मालकीची आहे. १९६२ ते २००४ या काळात निवडून आलेल्या दोन हजार आमदारांपैकी ५५ टक्के आमदार मराठा होते. राज्यातल्या ७५ टक्के सहकारी संस्था मराठा समाजाच्या आहेत. त्यामुळे मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे, हा राज्य सरकारचा दावा दिशाभूल करणारा आहे, असा दावा तिरोडकर यांनी केला.

    मुस्लिम आरक्षणालाही विरोध

    मुस्लिम आरक्षणही घटनाबाह्य असून सध्या दाखल केलेल्या या​चिकेत हे आरक्षण रद्द करण्याची मागणी नसली तरी याबाबत घटनात्मक तरतुदींचा अभ्यास केल्यानंतर आपण कोर्टासमोर ही जोड मागणी करणार आहोत, अशी माहिती तिरोडकर यांनी दिली.

    ReplyDelete
  9. अरे बाप्पा ! मांडलिक प्रश्न हा चांगलाच चर्चेचा ठरलाय रे बाबा ,
    पण अजून एका मुद्द्याचे का बोलत नाहीस रे ?
    अरे आप्पा -१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात कोल्हापुरच्या राजांनी स्वातंत्र्य सैनिकांवर हल्ला करून त्यांची कत्तल केली हा उल्लेख आपण डोळेझाक करून वेगळा ठेवतोय - त्याचे काय ?

    -बाप्पा -आणि तो स्वतः घाटगे सांगतो आहे की
    राजर्षी शाहूंचे राज्य हे प्रोटेक्टेड स्टेट होते - तिथे ब्राह्मणी विचारांचा प्रश्नच कुठे आला ?
    एखाद्या ९६ कुळी माणसाने भगवद्गीता तोंडपाठ केली तर त्याला तुम्ही ब्राह्मणाची औलाद म्हणणार का ?का त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करणार ?

    आप्पा -१८५७ च्या समरात कोल्हापूर हे मांडलिक राजा प्रमाणेच वागले आणि आपल्या देशाच्या सैनिकाना त्यांनी ठार मारले - - हि कोणती देशभक्ती -
    माझी आपणास एक विनंती -
    बाप्पा -आपण इतरांच्या आया बहिणींबद्दल बोलण्यापेक्षा कोल्हापूर ग्याझेटीयर का वाचत नाही -मी सांगतो -रा रा घाटगे साहेबांनी सांगितलेले सर्व त्यात
    "सरकारी मजकूर "म्हणून आहे ! -
    बाप्पा -आप्पा आणि एक लक्षात घ्या - आम्ही काही राजर्षी शाहूंचे वैरी नाही -
    आम्हाला प्रचंड आदर आहे त्यांच्या बद्दल - पण आपण ज्या अर्थी दुसऱ्या लोकांच्या आजी आजोबा पर्यंत पोचत आहात त्या अर्थी आपले भान सुटले आहे - आपल्याला सगळीकडे ब्राह्मण द्वेषामुळे कावीळ झाल्या सारखे ९६ कुळी पण ब्राह्मण वाटू लागले आहेत -
    आप्पा -एखाद्याविषयी आदर असावा - पण आपण इतिहासाचा अर्थ समजावून घेणे पण आवश्यक आहे !
    बाप्पा -संरक्षित राज्य असे मराठीत भाषांतर आहे ना ?- त्याचा अर्थ असा की काही ठराविक अटींवर या राजाचे आणि राज्याचे इतर राज्यांपासून इंग्रजांनी संरक्षण करायचे !
    आणि त्या मोबदल्यात इंग्रजाना मांडलिक राजाने काही सुविधा द्यायच्या - असा करार सर्वच संस्थानांनी केलेला होता तसाच तो कोल्हापूरच्या संस्थानाने केला ! - म्हणजे काय ?- ते इंग्रजांचे मांडलिक झाले -
    आप्पा -पाचवा जॉर्ज आणि किंग एडवर्ड यांच्या वेळेस दरबारात सर्व राजाना इंग्रजाना सलाम करावा लागत होता -
    बाप्पा -मुंबई बंदरावर किंग एडवर्ड -गेट वे ऑफ इंडिया ला उतरला - त्यावेळचे फोटो आणि टाईम्स मध्ये माहिती आपण वाचावी - आजच्या कोणत्याही माणसाला शरम वाटेल अशी ती माहिती आहे !
    आप्पा - या अनानिमास्ला पुरावा म्हनाजेव काय हवे आहे ?
    बाप्पा - सगळे जग इंग्रजांचे झाले होते - त्यांच्या साम्राज्यावरून सूर्य मावळत नव्हता - अशा वेळी भारतात सार्वभौम राजा कसा असेल ?
    गमतीचा भाग - अफगाणिस्थान मात्र त्यांनी कधीच जिंकले नाही - पूर्णपणे - त्यात पण तडजोड करून त्याना शांत केले !
    पण आपले सर्व राजे आणि महाराजे पद भूषवणारे हे म्हणजे खरे सम्राट नसून नात सम्राट होते
    आप्पा -आजकाल लहान मुले जसे खोटे शिक्के लाऊन हिंडतात तसेच हे मांडलिक राजे इंग्रजांनी वाटलेले बिल्ले कौतुकाने मिरवत असत -
    म. गांधींचा साधेपणा कुठे आणि यांची बेगडी राज्ये कुठेत -
    एक उघडाबंब म्हातारा - त्याने या सत्तेला हलवून सोडले - आणि ते परस्पर ज्या वेळेस गेले त्यावेळेस - " आपले कसे होणार " म्हणून हे बिल्लेवाले रडत बसले !
    त्यांचे तनखे इंदिरा गांधीनी बंद करे पर्यंत हे निर्लज्ज राजे असा फुकटचा तनखा खात होते !
    कोल्हापुरच्या र्राजानी का स्वातंत्र्य मिळाल्यावर आपला तनखा सरकारी तीजोरीत जमा करावा असे सांगितले नाही ?वल्लभ भाई पटेल आणि इंदिरा गांधी यांनी यांच्या मुसक्या बांधल्या !-
    भारत सरकारशी लढण्याचे सामर्थ्य नाही म्हणून , मिळेल त्या तनख्यावर हे भारत सरकारचे अंकित झाले !
    जोधपुर जयपूर कोल्हापूर ,अवध,हैद्राबाद असे शेकडो राजे किताब असलेले मंडलिक तिथे सलाम करायला जमले होते - !
    आपण मुळातच कमी वाचता आणि जास्त बोलता -लिहिता असे वाटते !
    आपण आपला अभ्यास वाढवा - म्हणजे आपला राग शांत होईल
    आपण माझ्या आई वडिलाना नावे ठेवलीत किंवा इतरांच्या आई वडिलाना नावे ठेवलीत तर तो आपला मूर्खपणा आहे हे कुणीही सुशिक्षित ठरवू शकेल - त्यामुळे माझा अपमान होत नाही तर तो तुमच्या घराच्या संस्कारांचा अपमान ठरतो !आपण सभ्यपणा सोडणार नाही अशी आशा आहे !खरेतर श्री संजय सोनावणे अशा गोष्टीना प्रतिबंध करतील असे वाटत होते - चर्चा जास्तीत जास्त निरोगी वातावरणात झाली पाहिजे -
    आपणास काही मानसिक आजार नाही ना ?

    ReplyDelete
  10. आंबेडकरी दृष्टिकोनातून मराठा आरक्षण : भाग-१

    -बी. व्ही. जोंधळे

    ज्या धर्म नि समाजव्यवस्थेने अस्पृश्य समाजास सर्व तऱ्हेचे मूलभूत मानवी अधिकार नाकारून त्यांना विकासाची संधीच नाकारली अशा सर्वहारा जातिसमूहास वर आणण्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची तरतूद केली. मात्र मराठा समाजातील एक वर्ग सर्व प्रकारच्या संधी असतानाही मागे राहिला यास मराठा सत्ताधाऱ्यांचा लोकविन्मुख कारभार जबाबदार ठरला. याची भरपाई आरक्षणामुळे नव्हे तर शेतीला पूरक ठरणारे जोड व्यवसाय विकसित करून तसेच शेती किफायतशीर होण्यासाठी योजना आखून होऊ शकेल, हे सुचवणारा लेख..
    काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात मराठा समाजासाठी १६ टक्के आणि मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण ठेवण्याचा घेतलेला निर्णय राजकीय स्वरूपाचा आहे. शरद पवार यांनी म्हणूनच स्वच्छपणे सांगून टाकले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा काही साधुसंतांचा पक्ष नसून आरक्षणामुळे जर आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राजकीय फायदा होत असेल तर तो घेण्यात काहीही गैर नाही. राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत लिंगायत आणि धनगर समाजालाही आरक्षण देण्याच्या संदर्भात म्हणे म्हणूनच चर्चा होणार आहे. तात्पर्य, जाती-धर्मनिरपेक्ष राजकारणाचा गजर करणारे दोन्ही काँग्रेसवाले आता उघडपणे जातिपातीच्या राजकारणाचा आधार घेऊन सत्तारूढ होण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत हे स्पष्ट झाले.
    यशवंतराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना काँग्रेस-रिपब्लिकन युती करून दलित समाजाचे प्रश्न मार्गी लावताना धर्मातरित बौद्ध समाजास राज्यपातळीवरील सवलती बौद्ध म्हणून देण्यास मान्यता दिली होती, पण असे करताना 'नवबौद्धांना राज्यात बौद्ध म्हणून सवलती दिल्यामुळे बौद्ध समाजाची मते काँग्रेसला मिळणार असतील तर तो राजकीय फायदा आम्ही घेणार,' असे यशवंतरावांनी म्हटले नव्हते. यशवंतराव चव्हाण व दादासाहेब गायकवाड यांची

    ReplyDelete
  11. आंबेडकरी दृष्टिकोनातून मराठा आरक्षण : भाग-२

    काँग्रेस-रिपब्लिकन युती ही राजकीय कमी आणि सामाजिक अधिक होती. हे उदाहरण इथे एवढय़ाचसाठी नमूद केले की, सामाजिक परिवर्तनाचे प्रश्न निव्वळ निवडणुका नजरेसमोर ठेवून घेण्यात अर्थ नसतो, पण याचे भान आजच्या काँग्रेसी नेत्यांना तसेच शरद पवारांना राहिलेले दिसत नाही.
    यशवंतराव चव्हाणांनी राज्यनिर्मितीच्या वेळेस असे म्हटले होते की, महाराष्ट्र हे मराठा नव्हे तर मराठी राज्य होईल, पण यशवंतराव चव्हाण त्या काळी दिल्लीत (१९६२) संरक्षणमंत्री म्हणून गेले व तेव्हापासून महाराष्ट्र हे मराठी राज्य न होता मराठा राज्य होत आले. याचा पुरावा म्हणजे विधानसभेत आजही २८८ पैकी १५२ आमदार मराठा समाजाचे आहेत. सत्तेत दलित, आदिवासी, भटक्या-विमुक्त, अल्पसंख्याक समाजास स्थान नाही. सत्तेच्या गुर्मीतून आणि बहुसंख्येच्या दर्पयुक्त अहंकारातून खेडोपाडी दलित समाजावर अत्याचार होत आले. तात्पर्य महाराष्ट्र हे मराठी माणसांचे राज्य न होता मराठा राज्यच झाले आणि तरीही गरीब मराठा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ येते हा राज्यकर्त्यांच्या सामाजिक जाण नसलेल्या नाकर्त्यां राज्यकारभाराचाच विदारक नमुना म्हटले पाहिजे.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक व नोकरीविषयक जे घटनात्मक आरक्षण ठेवले त्याचा निकष सामाजिक, शैक्षणिक मागासलेपणाबरोबरच जात हा ठेवला. आरक्षणासाठी आर्थिक मागासलेपणाची कसोटी त्यांनी नाकारली होती. म्हणजेच ज्या धर्म नि समाजव्यवस्थेने अस्पृश्य समाजास सर्व तऱ्हेचे मूलभूत मानवी अधिकार नाकारून त्यांना विकासाची संधीच नाकारली अशा सर्वहारा जातिसमूहास वर आणण्यासाठी बाबासाहेबांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद केली. रूढी-परंपरेनुसार अस्पृश्यांना शिक्षण घेता येत नव्हते. नोकरी-धंदा करता येत नव्हता. गावकी हा पोट जाळण्याचा एकमेव लाचार भीकमागा धंदा होता. अशा जातिसमूहांना विकासाची संधी मिळावी म्हणून बाबासाहेबांनी मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची तरतूद केली. मुद्दा असा की, समाजव्यवस्थेने मराठा समाजास मराठा म्हणून शिक्षण-धंदा-नोकरी नाकारली काय? गावकुसाबाहेरचे जे नरकतुल्य भोग अस्पृश्यांच्या वाटय़ास आले तसे ते उच्च जातीच्या वाटय़ास आले काय? नाही, तेव्हा मराठा समाजातील एक वर्ग सर्व प्रकारच्या संधी असतानाही मागे राहिला यास मराठा सत्ताधाऱ्यांचा लोकविन्मुख कारभार जबाबदार ठरला. याची भरपाई

    ReplyDelete
  12. आंबेडकरी दृष्टिकोनातून मराठा आरक्षण : भाग-३

    आरक्षणामुळे खरोखरच होणार आहे काय?
    मराठा समाज सत्तेत असला तरी या समाजात दारिद्रय़ वा गरिबी नाही असे म्हणता येत नाही, ती जरूर आहे. मराठा समाजाच्या दारिद्रय़ास मूळ कारण त्याच्या शेती व्यवसायात आहे. वाढत्या कुटुंबामुळे शेतीचे छोटे-छोटे तुकडे होत ती एकर-दोन एकरांवर आली. शेती निसर्गावर अवलंबून असल्यामुळे ती पाऊस-पाण्याच्या लहरीनुसार आतबट्टय़ाचीही ठरत आली. खते-बी-बियाणांच्या किमतीही छोटय़ा शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आणि नापिकीमुळे आत्महत्या करू लागला, पण या दारुण स्थितीवरील उपाय म्हणजे आरक्षण नव्हे, तर शेतीला पूरक ठरणारे जोड व्यवसाय विकसित करणे, शेतकऱ्यांना भरघोस अर्थसाहाय्य देणे, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आधुनिक-प्रगत शेतीचे शिक्षण देणारी महाविद्यालये, विद्यापीठे स्थापन करून शेती अधिकाधिक किफायतशीर कशी होईल याच्या योजना आखणे महत्त्वाचे आहे, पण शासन हे करत नाही, शिवाय जागतिकीकरण, खासगीकरणाच्या काळात सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी तिजोरीत पैसा नसल्यामुळे शासन नव्या नोकऱ्या निर्माण करू शकत नाही. तेव्हा आरक्षणामुळे मराठा समाजाचा फार मोठा विकास होणार आहे हे मानायला आधार तो काय? आणि मराठा समाजाला खरोखरच समजा आरक्षण लागू झाले तर त्याचा लाभ खालच्या स्तरातील मराठा तरुणास होईल याची खात्री काय? मराठा समाजातील प्रस्थापित वर्ग व आरक्षणाचा लाभ उठवून अधिकाधिक गब्बर होताना गरीब मराठा शेतकरी कुटुंबातील तरुण उपेक्षितच राहील ही भीती निराधार कशी म्हणता येईल?
    मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक सामाजिक प्रश्न असाही उपस्थित होतो की, ज्या समाजाकडे सत्ता, जमीनजुमला, सहकारी, शैक्षणिक संस्था आहेत त्या समाजातील गरीब मराठा वर्गाचाही जर विकास झालेला नसेल तर जो दलित समाज हजारो वर्षे शोषित, पीडित, वंचित राहिला त्याचा सर्वागीण विकास तुटपुंजा आरक्षणामुळे झाला, असे म्हणता येईल काय? नाही, तरीही मराठा समाजाच्या काही संघटनांनी १९८२ पासून दलितांच्या राखीव जागांना ठाम विरोध करण्याची भूमिका वठविताना मागासवर्गीयांच्या आरक्षणामुळे मराठा तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. 'दलित हे सरकारचे जावई आहेत', 'दलितांचे फार लाड झाले', 'दलित शेफारले', 'आरक्षणामुळे गुणवत्ता मार खाते म्हणून त्यांचं आरक्षणच बंद करा', अशी तुच्छतादर्शक, द्वेषमूलक भूमिकाच वठविली. या पाश्र्वभूमीवर मराठा समाजास आरक्षण लागू करण्याचा निर्णय जेव्हा शासनाने घेतला तेव्हा दलितांच्या आरक्षणाला कडवा विरोध करताना आपण सामाजिक न्यायविरोधी भूमिकाच वठविली, असे मराठा आरक्षणाच्या समर्थकांना आता तरी वाटते काय? आणि मराठा समाजास आरक्षण मिळणे

    ReplyDelete
  13. आंबेडकरी दृष्टिकोनातून मराठा आरक्षण : भाग-४

    म्हणजे मराठा समाजास सामाजिक न्याय मिळणे होय, असे जेव्हा सांगण्यात येते तेव्हा सामाजिक न्यायाची ही सीमित संकल्पना परिपूर्ण मानावी काय? एखाद्या समाजघटकास आरक्षणाद्वारे आर्थिक लाभ झाला म्हणजे समग्र सामाजिक न्यायाची संकल्पना अस्तित्वात आली असे म्हणता येईल काय? शिरसगाव, ब्राह्मणगाव, खैरलांजी ते खर्डा असे जे अगणित अत्याचार दलित समाजावर झाले ते आपण थांबवू शकलो नाही याची खंत बहुसंख्याक समाजाला वाटते काय? दुर्दैवाने असा अनुभव नाही. उदा. खडर्य़ातील नितीन आगेच्या हत्येसंदर्भात काही जात-वर्चस्ववादी पक्ष- संघटनांच्या कार्यकर्त्यांनी १० मे रोजी जामखेड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन नितीन आगेचा खून जातीयवादातून नव्हे, तर वैयक्तिक भांडणातून झाला, अशी दांभिक भूमिका घेताना दलित नेत्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी दलित-बहुजन-मराठा समाजात विष पेरण्याचे काम केले म्हणून या जातीयवाद्यांना ठेचले पाहिजे, अशी विखारी भाषाही वापरल्याचे प्रसिद्ध झाले आहे. तेव्हा मराठा समाजास आरक्षण मिळणे म्हणजे जर सामाजिक न्याय असेल, नव्हे तो आहेच, तर मराठा समाजातील नेते, कार्यकर्ते- सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा परिघ विस्तारताना दलित समाजाला संरक्षण देण्याची त्यांना ममतेने-समतेने वागविण्याची भूमिका घेणार आहेत की नाही? त्यांनी ती घ्यावी ही अपेक्षा.
    समाजातील प्रत्येक दुबळ्या घटकाचा विकास करणे ही जशी शासनाची जबाबदारी असते तद्वतच प्रत्येक समाजातील सधन वर्गाने सामाजिक ऋण फेडण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असते. मराठा समाजातील गर्भश्रीमंतांच्या हातात ज्या सहकारी व शैक्षणिक संस्था आहेत त्या संस्थांनी मराठा समाजातील तरुणांच्या शैक्षणिक विकासाची जबाबदारीसुद्धा एक सामाजिक भान म्हणून स्वीकारली पाहिजे. मराठा समाजातील शिक्षणमहर्षीनी मराठा समाजातील तसेच दलित, आदिवासी, भटक्या- विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात डोनेशनशिवाय प्रवेश देऊन दीनदुबळ्यांच्या शिक्षणास हातभार लावला पाहिजे, तसेच दलित समाजातील विद्यार्थ्यांना आपल्या संस्थांतून खुल्या प्रवर्गातून नोकऱ्याही दिल्या पाहिजेत. असे काही न करता समाजाच्या उत्कर्षांचा सर्व भार शासनानेच पेलावा, अशी सोयवादी भूमिका घेणे म्हणजे सामाजिक परिवर्तनाची जबाबदारीच नाकारणे होय, असे म्हटले तर गैर ठरेल काय?
    *लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.

    समाप्त.

    ReplyDelete
  14. Great work mr Sonawani
    please explain why the leades of warkaree are behaving like political leaders

    ReplyDelete
  15. संजय सोनावणी ,
    एक शंका म्हणून माहिती विचारावी असे वाटते
    आता अशा किती जाती राहिल्या आहेत ज्यांना आरक्षणात पकडले नाही ?
    जवळ जवळ सर्वाना आरक्षण मिळाले असेल !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...