Sunday, January 15, 2017

तत्वज्ञानाचे अपहरण

बहुजन गुलामीचे कारण तत्वज्ञानाचे अपहरण हे ही एक कारण असते. भाश्ढांचा उपयोगही वर्चस्वतावादासाठी केला जातो. या पार्श्वभुमीवर सांख्य तत्वज्ञानाचा उगम नेमका कोणत्या परंपरेने केला होता हे पाहणे महत्वाचे आहे. खालील व्हिडियो अवश्य पहावेत व प्रतिक्रिया नोंदवाव्यात ही विनंती.

Sankhya Darshan is non-Vedic (हिंदी) - Part 1


या “सुंदर” मूर्खपणाचे रहस्य काय?

भारतातील एक न्यायाधीश देशातील तरुणांना झुरळ आणि बांडगुळ म्हणतो आणि त्यावर उपहास म्हणून अमेरिकेतील एक तरुण आभासी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन क...