Wednesday, August 15, 2012

आता तरी बदलायचे कि नाही?


 ·  · 

68 comments:

  1. अतिशय निंदनीय घटना आहे,........मध्यंतरीही एका माळी समाजातील मुलाने मराठा समाजातील मुलीशी विवाह केल्या नंतर त्या मुलीला ठार मारण्यात आले होते. गोकाक प्रकरनात मुलगा हा धनगर समाजाचा (जॉ कि कर्नाटक मध्ये कुरबुर या नावाने ओळखला जातो) आणि त्याने एका मराठा मुलीशी विवाह केला म्हणून जातीचा खोटा आभिमान बाळगणाऱ्या जातीयवाद्यानी या प्रेमी जोडप्याचा खून केला...अश्या खुनी, जातीचा खोटा आभिमान बाळगणाऱ्या जातीयवाद्यायाचा निषेद करावा तितका कमीच...............

    ReplyDelete
    Replies
    1. मराठा द्वेषाने पछाडलेल्या माझ्या प्राणप्रिय मित्रा , अशी एखादी अपवादात्मक घटना घडलीही असेल कारण या अपवादानेच नियम सिध्द होतात असे तुमचे सोनवणी मास्तर म्हणतात. माझ्या मैत्रिणीच्या जी की माळी जातीतीलच आहे आत्याच्या मुलाचे मराठा मुलीवर प्रेम होते आणि तिचेही त्याच्यावर होते. परंतु त्यांनी आपापल्या घरी हे सांगितल्या नंतर दोन्हीही घरचे लोक यांच्या लग्नाला तयार झाले. आणि अत्यंत धूम धडाक्यात त्यांचे लग्नही लाऊन दिले. मग मला सांग- " धनगर जातीत जन्माला आलेली १९ वर्षांची मनीषा धनगर. १२ शिकलेली आणि पुढे शिकायची इच्छा बाळगून असलेली; पण तिची ही इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण तिचं अस्तित्वच संपवून टाकण्यात आलंय. तिची हत्या करण्यात आलीय. रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला खरा; पण कोणीच त्यावर दावा केला नाही. बेवारस स्थितीत तिचं दफन करण्यात आलं. महिन्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सांगणारं पत्र पोलिसांना मिळालं. तिचा मृतदेह उकरून काढण्यात आला. पोलीस चौकशी झाली आणि एक धक्कादायक सत्य बाहेर पडलं. तिची हत्या तिच्याच वडिलांनी, काकांनी आणि आजीने केली होती. कारण होतं आपल्यापेक्षा वेगळ्या जातीतल्या, कुणबी मराठय़ाच्या मुलाशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाचं.." अशा प्रकारे एका निष्पाप धनगर समाजातील मुलीने कुणबी मराठा मुलाशी विवाह केला तर तिला ठार मारण्यात आले. मग जातीचा खोटा अभिमान बाळगणार्या जातीयवादी धनगर समाजाचा निषेध करावा तितका कमीच नव्हे काय?

      Delete
    2. Ashya prakarchya ghatna atishay nindniy aahet. pan maharashtrat honour killing sarkhya ghatna ghadtat tenva bahutekvela maratha samajatil mulga kinva mulgi asate. tyachya magache karan kay?

      Delete
  2. ऑनर किलिंगच्या नावाखाली अशा किती तरुणी बळी जाणार आहेत?
    आणि किती काळ? धनगर जातीत जन्माला आलेली १९ वर्षांची मनीषा धनगर. १२ शिकलेली आणि पुढे शिकायची इच्छा बाळगून असलेली; पण तिची ही इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण तिचं अस्तित्वच संपवून टाकण्यात आलंय. तिची हत्या करण्यात आलीय. रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला खरा; पण कोणीच त्यावर दावा केला नाही. बेवारस स्थितीत तिचं दफन करण्यात आलं. महिन्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सांगणारं पत्र पोलिसांना मिळालं. तिचा मृतदेह उकरून काढण्यात आला. पोलीस चौकशी झाली आणि एक धक्कादायक सत्य बाहेर पडलं. तिची हत्या तिच्याच वडिलांनी, काकांनी आणि आजीने केली होती. कारण होतं आपल्यापेक्षा वेगळ्या जातीतल्या, कुणबी मराठय़ाच्या मुलाशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाचं..

    कृपया खालील लिंकवरील बातमी पहावी...
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=227548:2012-05-18-17-02-45&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

    ReplyDelete
  3. हत्या मारून टाकणे ह्या अश्मयुगातील शिक्षा हे लोक आजही २०१२ साली सख्ख्या मुलांसाठी वापरतात ह्यपेक्षा दुर्दैव कोणते.
    मी अभिमानाने सांगतो की माझी ब्राम्हण जात ह्या बाबतीत अतिशय सुसंस्कृत असून असले अडाणी प्रकार करताना कधीही दिसणार नाही.
    विलास खरातने पण आंतरजातीय विवाहाबद्दल असलीच गरळ ओकून दलित अथवा ओबीसी बांधवांशी लग्न करणाऱ्या ब्राम्हण स्त्रियांना भाकड गाया म्हणून संभावना केली आहे. आणि आंबेडकरांची त्यांच्या ब्राम्हण पत्नीने ब्राम्हण डॉक्टरच्या सहाय्याने हत्या केली असला काहीसा हास्यास्पद आरोप खरात करतो. कित्येकदा वाटते की ह्याला आणि मेश्रामलाच जाती पोटजातीतला भेद नष्ट व्हायला नकोय कारण जर जातीजातीत भांडणे नसतील तर ह्या दोघांच्या घरची चूल कशी पेटणार?

    ReplyDelete
    Replies
    1. हे बगा जातीचा अभिमान. अरे गाढवा बहुजन समाजात अंतरजातीय विवाह झालेच पाहिजेत कारण सगळे बहुजन एकच आहेत. त्यांचे एकमेकांशी सांस्कृतिक अनुबंध आहेत. पण ब्राह्मण समाजातील मुली बहुजन समाजातील आणि विशेषतः दलित तरुणांशीच विवाह का करतात याचे कारण निराळे आहे. तुमच्या जातीतील पोरी सर्वसामान्य बहुजानाशी विवाह नाही करत रे कोहम तर मोठ-मोठ्या पदावर असणार्या आणि रग्गड पैसे कमावणार्या बहुजान्शीच त्या लग्न करतात. ही सामाजिक अभिसरण नाही तर शुद्ध शुद्ध व्यवहारवाद आहे. हुंडाही वाचतो आणि चंगल्या पगाराचा माणूस फुकट गटवतही येतो. इकडे आपल्या जातींच्या पोरींचा अभिमान बाळगण्याचे नाटक करायचे आणि माधुरी दीक्षित व श्रीराम नेनेचे फोटो प्रसारित करून हिचाच आदर्श घ्या आणि ब्राह्मण जातीतील पोरांशीच लग्न करा असे आवाहन ही करायचे. तुमच्या प्रत्येक बहुभाषिक बामन संमेलनात "बामणाच्या पोरींनी अंतर जातीय विवाह करू नये असला ठराव बहुमताने पास करून घेतला जातो." तेव्हा तुझ्या जातीतील पोरींचा अभिमान तुझ्या संमेलनात जाऊन बाळग. बामणांनी नाही तुझा कुमार केतकर केला तर मला विचार.

      आणि हो वाईट वाटून घेऊ नकोस. दिनकरराव जवळकरांनी लिहून ठेवलय की बामन पोरी बहुजन पोरांशी लगट का करतात ? कारण "बामन पुरूष म्हणजे मिशीवाल्या बायका." आता जरा पोरींचा आणि जातीचा अभिमान बाजूला ठेव आणि बामन पुरुषांना अश्वगंधाचा काढा दे. कोहम...कोहम...कोहम...

      Delete
    2. सत्यशोधक दिनकरराव जवळकर

      महात्मा ज्योतीराव फुले यांची सत्यशोधक चळवळ पुढे नेण्याचे मोठे काम दिनकरराव जवळकर यांनी केले. ते म्हातोबाची आळंदी ‍ता.हवेली या गावचे शेतकरी होते.त्यांच्या शेवटचा शेतीचा तुकडा सन १९२५ सालीच गुजर सावकाराच्या भक्ष्यस्थानी पडला.

      छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना कैवारी वृत्तपत्र काढून दिले ते त्याचे संपादकही होते. ब्राम्हणेत्तर चळवळीचे ते महाराष्टातील धडाडीचे समाजसुधारक नेते होते. पुण्यात त्यांनी छत्रपती मेळे काढून लोकमान्य टिळक यांना विरोध केला होता.

      वैचारीक साहित्य

      त्यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक (इ.स.१९२५ ) लिहिले. सवाल १ ला, सवाल २रा, मर्द हो नाके कापुन घ्या, १९५० सालची ब्राह्मण परिषद , शेतकर्‍याचे हिंदुस्थान, क्रांतीचे रणशिंग

      देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक बद्दल ल. ब. भोपटकर वकील यांनी जिल्हाधिका-याकडे फिर्याद केली. प्रकाशक केशवराव जेधे आणि प्रस्तावना-लेखक बागडे वकील या तिघांना ताबडतोब पकड- वॉरंटाने कैद करून त्यांची येरवडा जेलमध्ये झटपट रवानगीही झाली.तिघाही आरोपींना शिक्षा झाल्या. त्यावर अपील झाले. अपील चालवण्यासाठी डॉ. आंबेडकर धावून आले. त्यांनी आरोपींची बाजू लढवली आणि तिघाजणांची निर्दोषी सुटका केली

      Delete
    3. कोहम एका बाजूला अस्मायुगाचे उदाहरण देवून तुझी माणूस हि जात विसरून तू ब्राम्हण आहेस ह्याचा तुला मोठेपणा वाटतो का ??;; शिवालिक चे तर मी मनापासून आभार मानेन कि मला जे म्हणायचे होते ते त्याने अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट केल;;;;त्यामुळे मी काही जास्त स्पस्तीकरण देणार नाही ...
      कश्या प्रकारच्या भाकड कथा सांगून तुम्ही समाजाची सूत्रे हातात घेतीलीत आणि कश्या प्रकारे त्याचा स्वतासाठी फायदा करून घेतलात हे सूद्न्य लोकांना चांगलच कळतंय ;;;;नशिब तुला ठावूक तरी आहे कि तुझा उगम अश्मयुगीन मानवापासून झाला;;;

      Delete
    4. To the @$$#le Shivalik Verma,
      Looks like you are jealous that brahmin girls marry Dalits or rich guys, because your mother and sisters married a road side, good for nothing beggars or perhaps they didnt get married at all :)
      It looks like you think these bahujans(?) who marry these girls are idiots who dont understand whom they should marry, oh yes that includes Babasahed Ambedkar as well.
      Whatever you mention about Madhuri Dixit and Sriram Nene is ridiculous BS and only an imbecile like you can come up with something like that. It looks like one of the many hallucinations you seem to have. Please see a good psychiatrist soon and please do not try to find a 96 kuli Maratha psychiatrist, you will not find one. So you will have to go to a brahmin/dalit or any other caste psychiatrist only.

      Please give the reference to which "bahubhashik baman sammelan" you are taking about, if at all this is true, and not imagination of your sick mind. And also you are the one who seems to be defending maratha casteism by saying other bahujans should have inter caste marrriages first. If that is the case dont try to take leadership of others. How can you point to others doing that, which they are anyways not doing.
      The last part again seems to be something you have experienced at home. Do a check how many Maratha girls ran away with muslim boys you will be surprised, some so desperate they even went to pakistan. Or perhaps you remembered your father or your mother is sleeping with a dalit/muslim/Brahmin. I understand its difficult to come out of these shocks, so a person tends to blame others...any ways I hope you do see a good psychiatrist
      And don't be afraid I am not coming here to torment you again as I have a lot of useful stuff to do (which includes your pretty sister/wife :). So no worries on that front just drink and sleep in the gutter

      Delete
    5. धन्यवाद. आपल्या भाषेवरून एकूणच मराठे दलित मुस्लिम यांच्याबद्दलच्या आपल्या भावना पोचल्या आहेत. तुमच्या महान संस्कृतीचे दर्शन इतक्या विस्तारपूर्वक घडवल्याबद्दल मनापासून आभार. तुमची जात कितपत सुधारली आहे याचा अंदाज सर्वांना यावरून येईलच.
      आणि घोड्या मराठी ब्लॉगवर मराठीतून लिहायला शिक. इंग्रजीचा बडेजाव तुझ्या संमेलनात दाखव. इथे नाटक केलंस तर *ट्यावर मारण्यात येईल.

      Delete
    6. ROFL(means ha ha ha ha ha in your language :))!!! Are you really so cerebrally challenged?

      How the heck did you come to the conclusion that I think low/bad about any castes? Or do you think YOU ARE the SOLE representative of all castes you mention.

      It was you who said brahmin girls marry successfull dalits only, which implies that the people who marry these girls are so dim-witted that the dont undestand their intentions. And you are THE only wise one who knows these tricks. I just pointed out Babasahed Ambedkar too married a brahmin woman. So by your own logic he was dumb and did not know how to choose his life partner, so it is YOU who thinks low of Dalits.
      If only you'd use your brains a little more you could honestly call yourself a half-wit.

      Again you used abusive language against brahmins. I just showed you the mirror by returning the favour. Do you think it is only you who has the right to abuse and insult other castes and no one should retaliate. You live in fool's world. Which apparently you do, anyways. Do you think you hold the monoploy here too, like the ministers cabinet and all other money gobbling avenues in Maharastra?

      Or do you have a huge inferiority complex when you face Brahmins, you must be one of those who secretly lament the fact that you are not a brahmin or a Dalit, because neither are you capable of acheiving anythinh on your own and neither have you been opressed for ages to claim any benefits. Isnt it you air headed bum licking looser?

      Man you really need to seek help from a psychiatrist.

      And about using Marathi. I dont give it a shit what you want me to do. Who the hell are you to tell me how to post my messages?
      Eventhough this blog is marahti there is no restriction about only using marathi.
      About the kicking thing, I have to remind you internet is not the state of Maharastra where you and goons like you can beat up old unarmed people or break historical monuments just because you dont like them with the protection and connivance of the state government which is filled with your people. That may be called bravery in your world of lunatics but in the real world it is called cowardice. So please reserve these words for your (in your language ) "sammelan (of good for nothing goons)" perhaps you will get a pat on the back and be louded as a braveheart :) there.
      Its funny how you refer to some sammelan again and again as if all brahmins of India participate in it.

      And just for the benefit of others who might mistake my writing in English for arrogance, Unfortunaletly I am not that good in writing Marathi as I was born and brought up outside Maharastra. So even though we speak Marathi at home and I can read and understand it pretty well. I cant actually write that well. So sorry about that.

      Delete
    7. Your ancestors monopolized religion for thousands of years and even now your caste is trying to monopolize it and YOU ARE TALKING TO ME ABOUT MONOPOLY? For thousands of years your caste wrote despicable things about the lower castes. IT WAS AMBEDKAR WHO BURNED THE MANUSMRITI and freed the lower castes from YOUR STRANGLEHOLD. Its you and your arrogant caste who actually needs to see a psychiatrist.

      Its funny how YOU refer to the Maharashtra Gov. as if all marathas benifit from it.

      I don't give a SHIT ABOUT YOU and your brahmin supremacist view. And don't worry about the actual beating. I can smash your brahminical utopia with only words.

      Its YOU who is having inferiority complex. It seems that you are done with your Sister and Wife and thats why you are looking at others OR maybe your Sister and wife don't entertain you anymore. Thanks for showing your endogamic culture. POOR BABY!

      Delete
    8. You really are funny, unintentionally though. You have no idea how much I am loving playing with your tiny little bird brain.
      I do not think you have the comprehension to even understand what this discussion is all about. Just read your first post in this thread and then read all the posts by me and you from there on and try to relate each one if at all you are capable of it. Have you even understood what I have posted. I had raised questions about your infinitely stupid claim that brahmin girls marry only rich and successfull dalits which also implies that all the dalits that married brahmin girls are stupid enough not to be able to pick a proper partner.
      I am as free as you to write anything about you your women, as you write about brahmins.

      All you have got to say is the same thing again and again.... blah blah blah blah brahmin...blah blah blah blah brahminism.... It seems like your brain has started to hurt trying to comprehend.

      All your talk about manusmriti, Ambedkar and what happened in the past which is absolutely unrelated is a cheap and pathetic attempt at getting the sympathy Dalit/OBC's who happen to visit this site.

      Do not be under the impression that just because you write something about manusmriti or Ambedkar, anybody will blindly follow you. Your caste was as much or rather more responsible for all the attrocities that happened in the past and it still carries them today.
      Unlike brahmins who by your own admission are liberal enough to give their women the freedom to marry Dalits or any other castes not only today but even 60-70 years back.
      Look at your own posts in reply to this article. They smack of casteism and arrogance of the highest order.

      No one is proud about what happened in the past. Neither can anyone change it. About religion, what monopoly are you talking about? Most of the big temple trusts are dominated by non brahmins now a days. If you are referring to performing rituals. No one has forced any one to do so. If anyone does they are free to refuse and say no. Even I dont follow any rituals. I think they are stupid would advice people not to follow them.It is just a question of one's belief.

      Your effort to copy and paste my sentences and replace few words here and there is laughable at the most.
      You compare Maharastra gov to some sammelan in some corner of the world. Obviously you have no idea about what you say.

      "I don't give a SHIT ABOUT YOU and your brahmin supremacist view."
      Again you read something that is not written anywhere, its a sorry effort to twist something to play to the gallery. Anyways I am not bothered about the gallery as people with an open mind and no prejudices would see the posts as they are and the other air headed bum lickers will always be the same and try to find some hidden agenda.

      "And don't worry about the actual beating."
      No I dont even care about it. You people are only capable of attacking middle or old aged people, with the help of 70 armed goons. And preposterously call them bravehearts. Crappy.

      "I can smash your brahminical utopia with only words."
      Hollow words again. Well you can create all kinds of utopias in your thick head and keep smashing them. Who am I to stop you. But do keep some time for smashing historical monuments, artifacts and old, weak men and women or else you will be called a coward/agent of brahmins and thrown out of your Bgrade org.
      You might be known as a scholar or something, in the sorry excuse for an organisation that you belong to. But in fact you are nothing but a brain dead rectum head thats all.
      That's all I would like to say....unless you have any substantial replies other than your usual, repetitive hogwash.
      And yes do consult your "core team" of retards and come back.

      Delete
    9. You yourself are repeating the same points over and over again and you accuse me of repetitive hogwash? And if you really care about dalits then rather than dreaming about playing with my brain why don't you go and help them out?

      I am talking about present times not about past. Its been more than 1000 years now since the time of Adya shankaracharya. If you are really progressive then why don't you oppose the 1000 years reservation for brahmins for the post of Shankaracharya? Why not let a Dalit hold that post for a while?

      All the leaders of Maharashtra gov. are elected democratically. They have to fight elections for that. And they get elected simply because people vote for them. Unlike YOUR religion where YOUR caste rules because they are upper caste by birth!

      If it was just imaginary utopia then you would have ignored my posts rather than repeating pointless crap. The fact that you feel compelled to reply to my posts only proves that what you are defending is real.

      So when you don't have logical answers all you can do is to call other people retards and brain dead? Now thats REALLY funny! Its time for you to take some of your own medicine.

      Obviously anything that exposes your sins would never be considered substantial by you. But we don't need your approval to express our thoughts. Off course you cannot stop me and millions of others who are sick and tired of your self-obsessed ideology that changes colors like Chameleon for your advantage.

      Delete
  4. आता तरी बदलायचे कि नाही?
    -----हाच खरा प्रश्न आहे....आता तरी बदलणार आहात की नाही...स्वतःपुरते कसे ही असा,कुणाला काही फरक पडत नाही...पण,ऑनरकिलिंगसारख्या अत्यंत संवेदनशील सांमाजिक विषयावरती आपल्यासारख्या लेखकाने किमान समतोल लिहिनं अपेक्षित असताना...तुमचा मराठाद्वेष व संभाजी ब्रिगेडद्वेष अक्षराअक्षरात दिसून यावा....तुमचं हेच लिखान वाचून तुमचे वाचक कार्यकर्ते घडत आहेत,ते कसे घडतील याचे भान ठेवा...नाहीतर लेखणी खाली ठेवा....बदलायचं असेल तर बदला आणि हाच विषय घेऊन परत लेख लिहा...आणि बदल पहा...नाहीतर चालू दे,जे चाललंय ते....असाच एक मस्तपैकी लेख होऊन जाऊ दे....काय गुरू बरोबर ना.....!

    ReplyDelete
    Replies
    1. Anmik mitra ..Ashya prakarchya ghatna atishay nindniy aahet. pan maharashtrat honour killing sarkhya ghatna ghadtat tenva bahutekvela maratha samajatil mulga kinva mulgi asate. tyachya magache karan kay?

      Delete
    2. जातीच्या पलीकडे जावून प्रेमासाठी जीव ओवाळून टाकण्याची धमक मराठ्यांमध्येच आहे.अनामिक सोनवणीसाहेब

      Delete
  5. ्खरे पाहिले तर जात्याभिमान जन्मजातच अंगात भिनवल्या जातो.इथे तर मनुस्मुतीला नावं ठेवायचे आणि स्वत: मात्र मनुस्मृती च्याच नियमांचे पालन करायचे.मनुस्मृती प्रक्षिप्त होण्या अधि त्यात सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे"जन्मने जायते शूद्र संस्कारैर द्विज उच्यते" .जन्मजात माणूस शूद्रच असतो पण संस्काराने त्याला बाहमणत्व प्राप्त होते.्सध्याच्या जाती त्यांच्या वर्णा प्रमाणे तर काम करतच नाहित पण उगाच जात्याभिमान बाळगतात.ना ब्राहमण स्वत:ला ब्राहमण म्हणावे तसं वागत नाहित ना मराठे क्षत्रियाचे काम करतात.सगळे सध्या फ़क्त वैश्य वर्णाचे काम करतात.अशी वस्तुस्थिती असुनही खोटा जातीय अभिमान बाळगणे हे ह्या देशाचे दुदैव......

    ReplyDelete
    Replies
    1. 'जन्मने जायते शूद्र संस्कारैर द्विज उच्यते'

      माणसाला जन्मत:च शूद्र ठरवणाऱ्या ह्या धर्माला बाबासाहेबांनी लाथ मारली तेच चांगले केले. माणूस म्हणून माणसाची प्रतिष्ठा जपण्याऐवजी त्याला शूद्र ठरवण्यातच इथल्या धर्ममार्तन्डांची हजारो वर्षे खर्ची पडली. जिथे चंद्रगुप्त मौर्य पासून ते थेट शाहू महाराजांपर्यंत राज्यकर्त्यांनाच शूद्र ठरवले जाते तिथे सर्वसामान्य जनतेची अवस्था काय असेल? जोपर्यंत हा समाज बाबासाहेबांनी दाखवून दिलेल्या धर्मांतराच्या वाटेवरून चालायला तयार होत नाही तोपर्यंत असेच होत राहणार.

      Delete
  6. मराठा सेवा संघाने, संभाजी ब्रिगेडने पुढाकार घेवून मराठा समाजातील मुलींची लग्ने दलित, ओ.बी.सी. मुलांशी लावण्यासाठी, दलित-ओ.बी.सी. मुलींना मराठ्यांच्या घरात सुना म्हणून आणण्यासाठी चळवळ उभी केली पाहिजे, त्यासाठी एक वेगळा कक्ष काढला पाहिजे. पण असे होणार नाही, कारण यांचे बहुजनांविषयी प्रेम हे फक्त राजकारणापुरतेच आहे. म्हणून तर पुरोगामीपणाचा आव आणणारे हे लोक आपल्या जातीय मानसिकतेतून अजून बाहेर आले नाहीत. खुद्द खेडेकर साहेबांनी आपल्या मुलीचे लग्न मराठा समाजातच लावले, तेही ९६ कुळी मराठ्यातच, यावरूनच काय ते कळते.

    ReplyDelete
    Replies
    1. हेच काम अशा प्रकारच्या विषयावर द्वेष भावनेने ओतप्रोत लेख लिहिणार्या लबाड कार्यकर्त्यांच्या कडून इतर जातीत करून घ्या.सगळेच बहुजनवादाचा पुळका आणून लिहिता.इतर दलित-ओ.बी.सी. जातीत ते अगोदर घडवा.मराठा सेवा संघाने, संभाजी ब्रिगेड म्हणजे संपूर्ण मराठा समाज नव्हे.

      Delete
    2. याचा अर्थ तुमचा आंतरजातीय विवाहांना विरोध आहे. मनुस्मृती ब्राम्हण पाळत नाहीत तर मराठे पाळतात हेच खरे.

      Delete
    3. माझा आंतरजातीय विवाहांना पूर्ण पाठिंबा आहे.मराठा सोडून शेकडो जाती आहेत.त्याविषयी न लिहिता विषयाचा काहीही अभ्यास न करता प्रत्येक लेखातून मराठ्याविषयी गरळ ओकणे याशिवाय काहीही लिहिलं जात नाही.संभाजी ब्रिगेडशी असणारे वैर त्यांच्यापुरतेच ठेवा.इतर अनेक विषय आहेत.त्यावर लिहा.मराठा सोडून इतर जातीत काय वाजत गाजत आंतरजातीय विवाह होतात काय..सर्वांनी जातीच्या बाहेर लग्ने चालू करण्याचा परिपाठ केला आहे का...मनुस्मृती कोण कोण पाळतंय..सर्वच पाळत नाहीत का..एकदाचे यांना आ.ह.साळुंखे यांच्यापेक्षा श्रेष्ठ विचारवंत म्हणून मान्यता द्या.विषय संपून जाईल..

      Delete
    4. सहमत. अगदी १०० % सहमत की मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुजनांविषयीचे प्रेम हे फक्त राजकारणापुरतेच आहे. त्यातही प्रा.देवरे आणि नरके यांनी या संघटनांवर जात्योन्नतीवादाचा शिक्का मारला आहे. सोनवणी आणि रामटेके यांना तर मराठा जात जगातली सर्वात बदमाश,बेगडी,लुच्ची,राजकारणी,मनुस्मृती समर्थक वगैरे वगैरे वाटत आहे. पण महारास्त्राचे भाग्य की या मातीत सोनवणी-नरके-देवरे-रामटेके यांच्या सारखे पुरोगामी विचारवंत आणि एवढ्याच तोलामोलाचे राजकारणपटू भुजबळ, जाणकार वगैरे अजून शिल्लक आहेत. मग एकदा सेवा संघाला जातीयवादी सिध्द केल्यानंतर त्यांच्याकडून अंतर जातीय विवाहाची कल्पना करणे शेखचील्लीच्या स्वप्नासारखे आहे. मग आता या उर्वरित सर्व पुरोगामी मंडळींनी या कार्यात पुढाकार घ्यावा आणि माळी-धनगर मुली दलितांना द्याव्यात आणि त्यांच्या मुली सुना म्हणून कराव्यात. याला आमचा जोरदार पाठींबा राहील. वाया गेलेल्यांना वाया जाऊ द्या, तुम्ही शहाणी सुरती मंडळी अजून शिल्लक आहात ना? मग करा सुरुवात आपापल्या जातीपासून.....



      आणि हो ते मराठ्यांच्या ९६ कुळा बद्दल ऐकले होते ते धनगरांनी आता नवीनच १०८ कुळी धनगर जातीचा शोध लावला आहे. त्याचे काय तेवढे बघा.

      Delete
    5. ''सहमत. अगदी १०० % सहमत की मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुजनांविषयीचे प्रेम हे फक्त राजकारणापुरतेच आहे.''

      ..... धन्यवाद shivalik verma आपणच कबूल केल्याबादल.

      Delete
    6. shivalik verma,वादापुरते आपली बाजू मांडण्यासाठी सहमत झाल्याचे कळत नाही या अर्धवटांना....

      Delete
  7. तुमचा लेख मनापासून आवडला, ऑनर किलिंग हा प्रकाराच निंदनीय आहे, पण त्या साठी कोणा एका जातीला दोष देता येणार नाही, हा दोष सर्व समाजात कमी अधिक प्रमाणात पसरला आहे, जातींची उतरंड अशी मजेशीर आहे. माणसाच्या जन्मापासून जात त्याला चिकटते की जन्म-शिक्षण-नोकरी-लग्न-प्रपंच-अंतिम संस्कार कुठेही त्याला ही जात सोडत नाही, आणि कोणी असा प्रयत्न केल्यास ऑनर किलिंग, सामाजिक बहिष्कार अशा स्वरुपाच्या शिक्षा ठरलेल्या आहेत, जातीपातीचे संस्कार दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहेत हे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ही प्रतिक्रिया सोनवनिनेच दिलेली आहे वाटते......

      Delete
    2. प्रतिक्रिया कोण देत ह्याला महत्व न देता आपण त्या प्रतिक्रियेच गांभीर्य लक्षात घ्यावे हे महत्वाचे ;;; आणि तसेच आप-आपली मत रेटवण्यापेक्षा आपली हेकडी रुत्ती बाजूला ठेवून माणूस जातीच्या हिताचा विचार करावा हे जास्त चांगल होईल;;;कारण तुमच्या चांगले वाईट विचारांचा प्रभाव नवीन होत्कारुंवर पडत असतो हे लक्षात घ्यावे हि विनंती ...

      Delete
  8. कॉमेंट डिलिट करू शकाल...करता आलंच तर ब्रेन वॉशिंग करून घ्या....बसा लिहित.....बालिश बहु बायकांत बडबडला...

    ReplyDelete
  9. विषयाचा रोख व गांभिर्य समजावुन न घेता, अंतर्मुख न होता केवळ जातीयवादी पद्धतीनेच लेखनाकडे पाहत व्यक्तिगत द्वेषातुन फालतु टीका करना-या प्रतिक्रिया, ज्या मी कधीही उडवत नसे, त्या आता मात्र उडवल्या जातील याची कृपया नोंद घ्यावी. महाराष्ट्रात दुर्दैवाने Honor killing च्या घटना होण्याचे प्रमाण स्वत:ला क्षत्रीय समजणा-यांत सर्वाधिक आहे हे वास्तव नाकारता येत नाही. आता स्वत:ला क्षत्रीय समजनारे कोण याचा ज्याने-त्याने विचार करावा. मराठाच नव्हे काही अन्य जातीही स्वत:ला क्षत्रीय समजतात. मनुस्मृतीचा हा विजय आहे. त्यामुळे आलेला एक उन्माद आणि गुर्मी असे निघृण आणि निर्दय कृत्य करायला प्रेरीत करते. त्या-त्या जातींच्या पुरोगामी म्हणवणा-या संघटना याबाबत कधीही आवाज उठवत नाहीत अथवा समाज प्रबोधन करत नाहीत. अशा संघटनांचे काही नेते स्वत: आपली मुलगी खालच्या जातीतील मुलाच्या प्रेमात पडली तर मुलाला संपवण्याच्या सुपा-या कशा देवू लागतात हे मी स्वत: अनुभवले आहे त्यामुळे माझी चिंता व संताप समजावुन घेणे गरजेचे आहे. संभाजी ब्रिगेडशीचा वाद हा फक्त वाघ्यापुरता मर्यादित आहे. त्याची जोड या लेखाला देतांना प्रतिक्रियादात्यांनी अक्कलेचे दिवाळे काढु नये. मला मराठा द्वेष्ट ठरवतांना माझी अत्यंत लाडकी सुन मराठा आहे हे विसरु नये...माझा आक्षेप आहे तो प्रबोधनाची वाट न चालता, समतेची स्वप्ने साकार करण्याचा प्रयत्न न करता, अशा निर्दयतेचा निषेधही न करता अमानवतेला अप्रत्यक्ष समर्थन देणा-यांना...आणि तो राहणारच. पुन्हा पुन्हा ब्राह्मणांनाच शिव्या घालत त्याच त्या टिमक्या बडवत राहिलात तर काही उपयोग नाही. मला शिव्या देवून तर काहीच उपयोग नाही. प्रथम आपल्या पायाखाली काय जळते आहे ते पहा. आपापल्या प्रवृत्ती तपासा. त्यात थोडा जरी विध्वंसकपणा असेल तर आत्मपरिक्षण करा. बदला. जरा प्रयत्न तरी करा. खोटा इतिहास मिरवू नका. हे सांगणे हेच माझ्या लेखनाचे उद्दिष्ट आहे. हे समजत नसेल तर प्रमेश्वर तुम्हाला क्षमा करो...(अर्थात तुम्ही परमेश्वर-जो स्वत:त आणि सर्वत्र असतो तो मानत असाल तर...)

    ReplyDelete
    Replies
    1. ऑनर किलिंग हा विषय तरी तुम्हाला कळलाय का ? जातीयवादी लेखनाकडे त्याच पध्दतीने पाहिले जाणार.तुमचा व्यक्तिगत द्वेष करण्याइतके तुमचे अस्तित्व मोठे नाही की मी कोणाचा कार्यकर्ता म्हणून प्रतिक्रिया देत नाही.माझे तुमच्याशी वैरच काय साधा वैयक्तिक मतभेदही नाही.फालतु टीकेला घाबरायचे कारण काय ? त्या उडवल्या जातात याचाच अर्थ इतरांनी त्या वाचू नयेत.वाचक ठरवतील फालतू काय आणि खरे काय ? विरोध ऐकायचाच नसेल तर तो तुमचा प्रश्न. इथून पुढे मी प्रतिक्रिया देणार नाही.असे कितीही जातीयद्वेषाने पेटून लेख लिहिले,म्हणून समाजातील इतर जाती मराठ्यांचा द्वेष थोडीच करणार आहेत.आता सुरूवात केलीच आहे,तर आयुष्याच्या शेवट पर्यंत हा मार्ग सोडू नका.तुमच्यामते चालू असलेले हे समाज परिवर्तनाचे कार्य जोमाने चालू ठेवा.पण याचमुळे संपूर्ण मराठा जात भविष्यात संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांच्या मागे गेली आणि इतर जातीही जातीअंतर्गत कट्टर संघटनांच्या मागे गेल्या,तर त्याला तुम्ही (तुम्ही मानत असाल तर) नैतिकदृष्टया जबाबदार असाल याची जाणीव करून देतो. ऑनर किलिंगमागे जात हा एकमेव जबाबदार घटक नाही.मराठ्यांबरोबर इतर सर्व जातीतही हाच प्रकार चालतो,हे तुम्हाला माहीत नाही म्हणावे म्हणजे तो तुमचा अपमान होईल.पण,तरीही एकांगी लेख लिहून विरोधात प्रतिक्रिया दिलेली सहन होत नाही याला काय म्हणावे ? कादंबर्यांचे लेखक म्हणून तुमचे मोठेपण निश्चितपणे मान्य, पण सामाजिक प्रश्नांचे जाणकार व विचारवंत म्हणून नेमके तुमचे स्थान काय हे कळण्यासाठी असेच लिहित राहा,हि विनंती.विरोधात प्रतिक्रिया देणारा विरोधासाठी विरोध म्हणूनच प्रतिक्रिया देत असतो असे समजू नका.तुमचा विचार एवढा महान असेल तर प्रतिक्रिया उडवून टाकायचे कारण काय ? दुसर्याची अक्कल काढण्यापूर्वी ती आपल्याकडे किती आहे, याचा खुशमस्कर्यांच्या पलीकडे जावून इतरांकडून तपास करून घ्या.किमान ऑनर किलिंगलातरी या पुरोगामी (हो पुरोगामीच) महाराष्ट्रात कोणीही सर्वसामान्य (संबंधितांचे घरचे व नातलग सोडून) अप्रत्यक्ष ही समर्थन देत नाही.तुम्हाला मी एकही शिवी दिलेली नाही.उलट कांगावा करू नका.माझ्यात कोणताही विध्वंसकपणा नाही,तुमचा खोटारडेपणा दाखविण्यासाठी तुमच्याच भाषेत लिहिले तर तो दोष तुमचा.तुमच्या इथल्या लेखनाला कसलेही सामाजिक हिताचे उद्दिष्ट नाही.मी शहाणा-मी विचारवंत-मी अलाणा -मी फलाणा असे व्यक्त करण्याव्यतिरिक्त कुठलेही मूल्य नाही.तुम्ही स्वतः स्वतःला क्षमा करू शकलात तर प्रयत्न करून पहा.स्वतःचीच फसवणूक करू नका.स्वतःचेच हित समजत नसेल तर......
      प्रतिक्रिया उडवू नका. -तुमचा हितचिंतक.

      Delete
    2. स्वत:च्या नांवाने प्रतिक्रिया द्यायची भिती का वाटते?

      Delete
    3. प्रतिक्रियेशी मतलब.भीती कुणाची,काय संबंध भीतीचा.

      Delete
    4. अरे अरे अरे सोनवणी. आता प्रतिक्रिया कशा द्याव्यात याचेही धडे दे ना तुझ्या चाहत्यांना. आज पर्यंत हेच चाहते " वाह !क्या बात है " असे लिहित होते तेव्हा त्यांना अक्कलेची दिवाळखोरी ण काढण्याचा सल्ला देण्याची गरज पडली नाही. कारण एखाद्याची झील ओढायला अक्कल थोडीच लागते? परंतु अंतर जातीय विवाहाच्या गंभीर विषयाला मात्र असल्या प्रतिक्रिया आल्या नाहीत. तर विषय सोडून भलत्याच प्रतिक्रिया आल्या आणि तुला त्या डिलीट करण्याची धमकी द्यावी लागली. यावरून तुझ्या ब्लोग वरच्या कार्यकर्त्यांची अक्कल लक्षात येते. जी गंभीर मुद्दे आले की पाजळायला सुरु होते.

      Delete
    5. @ shivalik verma

      Varmaji Aapan Swatachi Akkal Pratham Tapasun Ghyave.







      Delete
    6. हा...हा...हा...हा.. माझ्या बिनतोड लिखाणाने घायाळ झालेल्या माझ्या अनामिक मित्रा. मला माझी अक्कल तपासून घेण्याची गरज नाही. उलट तूच तुझ्या बापाकडून अक्कलेला धार लाऊन घे.अर्थात त्यालाही हे जमणार नाही हा भाग निराळा. माझ्या एकही लिखाणाचा प्रतिवाद तुझ्या अनौरस बापाला करता आला नाही आणि अधून मधून त्यालाच स्वताचे नाव न छापता मला शिव्या घालाव्या लागल्या. यावरूनच माझी अक्कल लक्षात येते.

      Delete
  10. asha prakaramule ek navin prakar udayala ala ahe bhartat.
    mule muli hi anetik samandh thevtat ani lagna karu shakat naahi mhanun pudhehi ek prakaracha kalank kayam rahato.

    ReplyDelete
  11. संजय सोनवणी हा टोकाचा जातीय अभिमान फक्त काही जातींनाच आहे की राज्यातल्या सर्वच जातीना आहे ? तुझ्या "काही" जातींना या शब्द प्रयोगावरून तर असे निदर्शनास येते की फक्त काही जातीच आपल्या जातीचा टोकाचा अभिमान बाळगतात आणि उरलेल्या बहुतांश जाती या जातीअभिमान मुक्त आहेत. तर मग अशा उरलेल्या बहुतांश जातींची नावे हे सोनवणी महाशय पटापटा सांगतील काय? मुळात ज्या जाती अंतर जातीय विवाहांना मान्यताच देत नाहीत त्यांच्या साठी सून आणि जावई हे नाते लग्नापूर्वीच कसे काय तयार होते बुवा ?

    "उत्तरेतील खाप पंचायत काय आणि महाराष्ट्रातील या निघृण प्रव्रुत्तीचे लोक काय,सत्ताधारी समाजातीलच का असावेत? "- सत्ताधारी लोक म्हणजे हा रोख सरळ सरळ मराठ्यांकडेच आहे. मग प्रेमी जोडप्यांना ठार करण्याचे पातक राज्यात मराठेच करतात काय?{ धनगर जातीत जन्माला आलेली १९ वर्षांची मनीषा धनगर.१२ शिकलेली आणि पुढे शिकायची इच्छा बाळगून असलेली; पण तिची ही इच्छा आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. कारण तिचं अस्तित्वच संपवून टाकण्यात आलंय. तिची हत्या करण्यात आलीय. रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आलेला तिचा मृतदेह पोलिसांना सापडला खरा; पण कोणीच त्यावर दावा केला नाही. बेवारस स्थितीत तिचं दफन करण्यात आलं. महिन्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सांगणारं पत्र पोलिसांना मिळालं. तिचा मृतदेह उकरून काढण्यात आला. पोलीस चौकशी झाली आणि एक धक्कादायक सत्य बाहेर पडलं. तिची हत्या तिच्याच वडिलांनी, काकांनी आणि आजीने केली होती. कारण होतं आपल्यापेक्षा वेगळ्या जातीतल्या, कुणबी मराठय़ाच्या मुलाशी लग्न करण्याच्या तिच्या निर्णयाचं..} या प्रकरणात बळी गेलेली मुलगी तर सत्ताधारी जातीतील नव्हती रे सोनवणी ? मग या मुलीचा बळी गेला तेव्हा तू अशा प्रकारचा लेख लिहून त्या धनगर बापाला फटकारल्याचे आमच्या तरी वाचनात आले नाही. मग हा मराठा द्वेष समजायचा काय?

    "त्यांचे प्रबोधन व्हावे, या वृत्ती नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न करायला नको काय?"- होय असे प्रयत्न नक्कीच व्हायला हवेत परंतु इथे पुरोगामी साहित्यिकांना कुत्र्यासाठी उपोषण करायला वेळ आहे पण अशा गोष्टींसाठी नाही, मग या संदर्भात प्रबोधन काय रस्त्यावरच्या कुत्र्यांनी करावे काय?

    दुसरी महत्वाची गोष्ट सत्ताधार्यांना जात नसते. त्यांच्यासाठी महत्व असते पैशाला .म्हणून ते आपल्या तोलामोलाच्या लोकांशीच विवाह संबंध ठेवतात.उदा. विलासरावांच्या २ सुना
    जात हा प्रतिष्ठेचा विषय असतो तो सर्व सामान्यासाठी आणि हाच समाज बाकीचे लोक काय म्हणतील या भीतीतून अंतर जातीय विवाहांना विरोध करतो. बरे समजा मराठा तरुणी एखाद्या दलित युवक सोबत पळून गेली तर तिच्या कुटुंबाची बदनामी करणारी मंडळी फक्त सोनवणी म्हणतो तसा काही जातीतील (मराठा ) नसतात तर ती दलित समाजापेक्षा उचः समजल्या गेलेल्या सर्वच जातीतील असतात तर मग हे अंतर जातीय विवाहाचे बांडगूळ सत्ताधारी (मराठा ) लोकांसाठीच का? आणि मग हीच मंडळी मनुस्मृतीची समर्थक आहे काय?

    "आंतरजातीय विवाहांनी जातीभेद कमी होईल असे बाबासाहेबांना वाटत होते..."- जणू काही बाबासाहेब कोळून प्याला सारखे बोलताय हो सोनवणी. खाजगी बैठकीत मी बहुजनही नाही आणि आंबेडकरी तर मुळीच नाही म्हणणाऱ्या सोनवनीला मराठा द्वेषासाठी मात्र बाबासाहेब चालतात.बरे वाटले वाचून. आता आंबेडकरी समाजातील माझ्या मित्राचा किस्सा-"शिवालिक माझे माझ्या घरा समोरील मुलीवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करावे वाटत आहे.पण माझ्या घरच्यांचा विरोध आहे. मी म्हटले का रे बाबा? मित्र म्हणाला तिची आणि माझी जात एक नाही. मला पहिल्यांदा ती मुलगी उचः जातीतील असेल असेच वाटले आणि म्हणालो कोणती रे जात तिची? मित्र म्हणाला अरे ती महारच आहे पण आमच्या पेक्षा हलक्या जातीतील महार आहे. हे ऐकून मला धक्काच बसला. महार जातीत सुधा हलके भारी असते हे ऐकून डोळे पांढरे करण्याची वेळ आली." अशीच अवस्था जवळपास प्रत्येक जातींची आहे. फक्त सत्ताधार्यंची नाही. पण सत्ता धारी आपल्याला हुंगत नाहीत ना? मग करा बदनाम ? काय सोनवणी बरोबर ना ?

    ReplyDelete
  12. "फुले-आंबेडकरी चळवळीला वा आगरकर-लोकहितवादी चळवळीला....."- या दोन्हीही चळवळी महारास्त्राला माहित नाहीत. माहित आहे ती एकाच चळवळ "फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ "
    कमाल आहे सोनवणी तुझी ! सत्ताधारी जात अंतर जातीय विवाहांना अनुकूल नाही म्हणून गळा काढणाऱ्या तुझ्या सारख्याचे हे अंतरजातीय विवाहाचे प्रेम किती बेगडी आहे पहा ज्या शाहूंनी स्वताची सख्खी चुलत बहिण (मराठा अर्थात सत्ताधारी ) तुकोजी होळकर (धनगर ) यांची सून बनविली. तेही तुझ्या जन्माच्या अगोदर आणि हा लेख लिहिण्याच्या अगोदर.
    मग त्यांचे नाव घ्यायला लाज वाटते का रे ? वाघ्या ऐवजी शाहु - होळकरांचा हा ऋणानुबंध जर तुझ्या वाघ्या आणि कंपनीने बहूजनांसमोर आणला असता तर आज किमान मराठा-धनगर विवाह व्हायला उशीर लागला नसता. पण आजचे सामाजिक वातावरण तुम्ही लोकांनी कोणत्या थराला नेले आहे याला तुझ्या ब्लोग वरच्या प्रतिक्रियाच
    साक्ष देत आहेत. (क्रमश )

    "महाराष्ट्र पुरोगामी कधीच नव्हता...तो आजही नाही"- मग फुले-आंबेडकरांचे आणि तुझ्या त्या लोकहितवादी आगरकरांचे नाव काय टाइम पास करायला घेतोस काय? हे लिखाण "फुले-शाहू-आंबेडकर " यांच्या जाती उछेद्नाच्या कार्याला नाकारणारे नाही काय?

    "अप्रकाशित घटनांबाबत तर बोलायलाच नको. उदाहरणार्थ माझ्या भावाने मराठा मुलीशी प्रेमविवाह केला. हा विवाह घडावा यासाठी अनेक वादळांना तोंड दिले. माझ्या भावाला मार खावा लागला. पण मी केवळ त्या काळी त्यांच्यापेक्षाही श्रीमंत आणि साहित्यिक दबदबा असल्याने हा विवाह झाला. आजतागायत ते सुखाने नांदत आहेत."- बघ तुझा उघड उघड दुटप्पीपणा. तुझ्या भावाने प्रेम विवाह केला या बद्दल भावाचे आणि विशेषतः त्या मराठा मुलीचे विशेष विशेष अभिनंदन. कारण त्या मराठा मुलीने आपल्या घरच्यांचा विरोध पत्करून,तुझ्या भावासोबत राहण्याचा मार्ग निवडला. पण तू एवढा आत्मसंतुष्टी साठी भुकेलेला की या विवाहाचे श्रेय तुझ्या भावाला आणि तुझ्या भावासाठी घरदार लाथाडनार्या त्या मराठा मुलीला न देता "मी केवळ त्या काळी त्यांच्या पेक्षाही श्रीमंत आणि साहित्यिक दबदबा असल्याने हा विवाह झाला." असे लिहून मोकळा होत आहेस. (जणू काही त्या मराठा मुलीने आणि तिच्या घरच्यांनी तुझे साहित्य वाचूनच तुझ्या भावाशी लग्न लाऊन दिले.) एखाद्याचा मोठा भाऊ खूप अतिशहाणा आहे म्हणून त्याच्या छोट्या भावाला बिनदिक्कत पणे आजही कोणत्याही जातीत मुलगी दिली जात नाही. ज्याला मुलगी द्यायची तो काय काम करतो हेच अगोदर तपासले जाते. त्याचा भाऊ साहित्यिक आहे की नाही या गोष्टी विचारातही नाहीत. आणि वरील वाक्य वापरून तू तुझ्या भावाचे कर्तृत्वही नाकारले आहेस.धन्य आहे तुझी.....
    "या चळवळीतील किती लोकांनी आंतरजातीय विवाह केले आहेत? किती आंतरजातीय विवाह घडवून आणण्यात हातभार लावला आहे?"- बाकीच्या चळवळीचे मला मातीत नाही परंतू मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मात्र असे विवाह घडण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे . ब्रिगेडच्या कित्येक पदाधिकाऱ्यांचे अंतरजातीय विवाह झाले आहेत. एकच उदाहरण देतो. २००७ साली जिजाऊ श्रुस्टीवर आडनाव शिंदे असलेल्या मातंग समाजातील मुलीचा विवाह सर्व गावकार्यांच्या आणि लाखो जिजाऊ भक्तांच्या संमतीने एका मराठा मुलाशी पार पडला. यात त्या मुलाचा मोठा भाऊ किंवा मुलीचा मोठा भाऊ कुणीही श्रीमंत आणि साहित्यिक नव्हते. परंतू एकदा का जातीद्वेशाची कावीळ झाली की सगळेच पिवळे दिसते.

    सोनवणी महाशय संभाजी ब्रिगेडचे कित्तेक कार्यकर्ते समाज व्यवस्थेत हलक्या समजल्या गेलेल्या मुलींशी विवाह बद्ध झाले आहेत. परंतू त्यांना एखाद्या गुन्हेगारा सारखे स्वताचे गाव सोडून फरार व्हावे लागले. संसाराचा कसलाही अनुभव नसताना हि मंडळी आपल्या प्राणप्रिय बायकोला सुखात ठेवण्यासाठी प्रसंगी कंपनीत काम करत आहेत. त्या मुलीही आपल्या नवर्याचा संसार सुखाचा करण्यासाठी पडेल ती कामे करत आहेत. परंतु या देशात कुत्र्यांसाठी वेळ देणार्या तुमच्या सारख्यांना या घरादाराला मुकलेल्या मराठा पोरांची आर्त हाक ऐकू येत नसेल तर सोनवणी हा दोष अंतर जातीय विवाह न करणाऱ्या जातींचा नाही तर ज्या लोकांनी असे विवाह केले त्या लोकांचे श्रेय आणि धाडस धुडकावून लावणार्यांचा आहे. शेवटी तुमच्या सारख्यांना सत्ताधारी समाजातील अंतरजातीय विवाहाला चालना देणारे राजर्षी शाहूच चालत नसतील तर या देशात "फुले-शाहु-आंबेडकरांची " जाती उछेदनाची चळवळ का मातीत गेली याचे काही निराळे संशोधन करण्याची गरज नाही.... असो.
    (माझी प्रतिक्रिया डिलीट न करता आली तर बघ.....)

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला अजुन मुख्य प्रश्नच समजला नाही हे तुमचे दुर्दैव. असे कितीही गळे काढले तरी मुख्य प्रश्न मिटत नाही. कारण प्रश्नच समजावुन घ्यायचा नाही अशी तुमची वृत्ती. एकदा विषारी फळ खाल्ले कि गरळही विषारीच असते. हवी तेवढी गरळ ओका...साता-यात शिंदे प्रकरण झाले तेंव्हा तुमचेच नेते म्हणाले होते कि आधी पुराणे जाळुन टाका...मग आम्ही बदलतो...विसरलात कि काय? म्हणजे सर्व पुराणे जोवर जाळुन टाकली जात नाहीत तोवर तुम्ही असेच खुन पाडत राहणार आहात काय? येथे प्रश्न जातीपातीपेक्षा जातीश्रेष्ठत्ववाद्यांच्या तीव्र निषेधाचा आहे. तुम्ही मात्र जातीयश्रेष्टत्ववादाचे समर्थक आहात...पण अशी वृत्त्या या देशात टिकणार नाहीत...

      Delete
    2. मुख्य प्रश्न समजला आहे संजय सोनवणी-द्वेष...द्वेष आणि फक्त आणि फक्त.....द्वेष.तुमच्या नेतृत्वाची(मोठेपणाची) हौस भागविण्यासाठी काहीही लिहित आहात.राहिला प्रश्न ऑनर किलिंगचा,त्यासाठी अगोदर अभ्यास करा,समाजात जावून नेमकी कारणे तपासा.सर्व जातींबद्दल लिहा,तर तुम्हाला प्रबोधन करायचे आहे असे म्हणता येईल.पण खरोखर सत्य लिहायला लागाल तेव्हा तुमचेच पाठीराखे तुमच्यावर हल्ला करतील हे खूप चांगले जाणून आहात तुम्ही.काहीही संदर्भ सोडून बरळत आहात.गरळ तुम्ही ओकायची,दोष दुसर्यांना द्यायचा.जातीश्रेष्ठत्वाची उतरंड तुम्हाला माहित नाही की,प्रत्येक जात इतर जातीपेक्षा आपली जात श्रेष्ठ मानण्यातच धन्यता मानते हे माहित नाही.एकांगी लिहायचे आणि वर शहाणपणाचा आव आणायचा.तुम्ही विषारी फळ खाल्ले आहे-मराठा द्वेषाचे.संजय सोनवणी तुम्हाला खुलं आव्हान,"या इंटरनेट व पुस्तकी जगाच्या बाहेर येवून काय प्रबोधन करायचे आहे ते करा,.जाती उच्छेदनासाठी प्रबोधन व प्रत्यक्ष कार्य करा.संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून काय मराठ्यांविषयी(जातीश्रेष्ठत्वाच्याविरोधात) गरळ ओकायची आहे ती ओका.एकतरी जात या प्रश्नावर तुमच्यासोबत घेवून दाखवा."मराठ्यांविरोधात भावना भडकावून जातीयवाद पसरवू नका.सोनवणी तुम्ही जातीयवादाचे समर्थक आहात,अन्यथा कुठली एक संभाजी ब्रिगेड नावाची संघटना त्या आडून सर्व मराठा जातीविरूध्द द्वेष पसरवत आहात.याअगोदर का बरे मराठ्यांचे जातीश्रेष्ठत्व दिसले.मराठ्याकडून लाभ मिळणार नाही हे ध्यानात आल्यावर मराठे क्षत्रिय दिसायला लागले का ? आत्ताच्या धन्याबरोबर तरी इमानी रहा.तुमच्यासारख्या वृत्ती या महाराष्ट्रात टिकत नाहीत.देशाच तर सोडा हो....

      Delete
    3. सर्वप्रथम माझ्या या लिखाणाला तरी उत्तर देण्यासाठी तू बिळातून बाहेर आलास. तुला यावेच लागले कारण अंतरजातीय विवाह सारख्या गंभीर मुद्द्यावर तुझे "क्या बात है वाले चाहते " माझ्यावर तुटून पडले नाहीत आणि पडणारही नाहीत कारण तुझ्या म्हणण्या प्रमाणे तुझे धनगर बांधव स्वताच्या बहिणी दुसर्या जातीतील मुलांना द्यायला तयार होतील असे वाटत नाही.(vise a versa ) नमुना बघायचा असेल तर सांग त्या महादेव जानकरला आणि छगन भुजबळला तुझ्या या विषयावर स्वतंत्र सभा ठेवायला आणि दे तुझे अंतरजातीय विवाहावरचे भाषण.भाषण पूर्ण होई पर्यंत तुझे कार्यकर्तेच तुझे काय हाल करतील हे मला सांगण्याची गरज नाही तर तू याचा स्वताच अनुभव घे.

      अरे गाढवा सातार्यातील शिंदे प्रकरणाचे भांडवल पुढे करून मराठा द्वेष बाळगू नकोस तर मी दिलेल्या शिंदे प्रकरणाचे स्वागत करण्याची हिम्मत दाखव. म्हणे मला प्रश्न समजला नाही. सातार्यातील प्रकारा नंतर आमच्या लोकांनी म्हणजे मराठ्यांनी तुझ्या भाषेत सत्ताधार्यांनी पुराने जाळल्यानंतर तरी बदलण्याची भाषा केली परंतु ज्या कुत्र्याच्या जोरावर तू सध्या उड्या मारतोस तो समाज कधी बदलणार याचा विचार केलास का रे गाढवा? प्रश्न आम्हाला नाही तर तो तुला समजला नाही. येवी तेवी मराठ्यांना जातीयवादी ठरवलेच ना? मग त्यांच्या कडून बदलाची अपेक्षा तरी का धरायची? तुझ्यात जातीवादाचा अंश शिल्लक नाही ना मग सुरु कर ना माळी -धन्गरांपासून अंतर जातीय विवाहाची सुरुवात.

      "म्हणजे सर्व पुराणे जोवर जाळुन टाकली जात नाहीत तोवर तुम्ही असेच खुन पाडत राहणार आहात काय?"- नालायक माणसा तूच तोंडवर करू सांगितलय नारे की तुझ्या भावाची बायको मराठा आहे आणि तुझी अत्यंत,अत्यंत आणि अत्यंत लाडकी सून देखील मराठाच आहे. त्यांनी तुझे किंवा तुझ्या भावाचे मुडदे पडले नाहीत मग अशा मराठ्यांचे स्वागत करण्याचे धाडस तरी दाखवा ना गाढवा. पण हे तुझ्याच्याने जमणार नाही कारण तू मराठा द्वेशःचे विषारी फळ खाल्ले आहे. तेव्हा तुऊ मराठा द्वेषाची गरळच ओकणार. अविर्भाव तर असा की असा जणू काही देशातले सगळे प्रश्न तुलाच समजलेत.

      सत्ताधारी मराठे सत्तेत आल्यावर काय करू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे "राजर्षी शाहू महाराज " आणि तुम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू शकता याचे उत्तम उदाहरण म्हणजे छगन भुजबळ. याने दलितांनी चौक बाटविला म्हणून गोमुत्राने शुध्द करून घेतला. तेव्हा तुझे अंतर जातीय विवाहाचे पुराण तिकडे जाणकर-भुजबळ ला सांग.

      दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या जातीचा स्वतंत्र पक्ष काढूनही जर तुम्हाला निवडणुकीसाठी मराठा उमेदवारच लागत असेल तर राज्यात मराठेच सत्ताधारी राहतील आणि तुझ्या सारखे डोमकावळे मराठ्यांबद्दल असेच गळे काढत राहतील.तेव्हा तुझे मराठा द्वेषाचे पुरण बंद कर.

      Delete
    4. shivalik verma आपण एवढे हरामखोर निघतिल, असे वाटले नव्हते.

      आपल्या सारखे संकुचित विचारांचेच लोक, सर्व सामन्य मराठा समाजा सकट सर्व समाजाला बदनाम करित सुटले आहेत.

      येथे मूठभर काही लोकांचा व संकुचित वृति'चा विषय ( संपूर्ण समाज नव्हे ) असताना, आपण विषय कोठेही व कसेही द्वेषपूर्ण नेत आहेत.

      मराठा समाजासकट सर्व समाजाचे खरे शत्रु आपणच आहात.



      Delete
    5. अच्छा तर मी आता हरामखोर वाटायला लागलो काय? ही पण प्रतिक्रिया डरपोक संजय सोनवनिचीच. आपल्याच ब्लोग वर स्वताचे नाव न छापता प्रतिक्रिया देण्याची नामुष्की सध्या सोनवणी वर आली आहे. काय तर म्हणे "येथे मूठभर काही लोकांचा व संकुचित वृति'चा विषय ( संपूर्ण समाज नव्हे ) चालू आहे." गाढवा आम्ही बोळ्याने दूध पीत नाही. विषय संकुचित वृत्तीचा असला असता तर तू "सत्ताधारी समाज " असला शब्द प्रयोग केलाच नसता. हा शब्द सरळ सरळ मराठा समाजाकडेच अंगुली निर्देश करतो. दुसरी गोष्ट तुला जर अंतर जातीय विवाहाचा एवढाच पुळका असला असता तर तू हा लेख धनगर बापाने आपल्या मुलीचा खून केलां तेव्हा लिहिला असता.गाढवा दै.पुढारीतील बातमी देऊन आणि सत्ताधारी समाजावर निर्घृण पद्धतीचा आरोप करून तू तुझ्या मनातील मराठा द्वेष जाहीरच केला आहे. आणि राहिला प्रश्न मी कुणाचा शत्रू आहे त्याचा, तर गाढवा लक्षपूर्वक ऐक मी मराठ्याचा शत्रू आहे कि नाही ते मराठे ठरवतील. तुझ्या सारख्या मराठाद्वेस्त्याला असला आरोप करता यावयाचा नाही. आणि होय मी शत्रू आहे तुझ्या सारख्या जाती जातीत भांडणे लावणाऱ्या हरामखोरांचा.मी शत्रू आहे महामूर्ख असूनही एखाद्या तत्ववेत्त्याचा आव आणणाऱ्या तुझ्या सारख्या गाढवांचा आणि उठ सूठ मराठा समाजाला धारेवर धरणाऱ्या जातीयवादी बंडगुलान्चा.

      आणि हो मी हरामखोर का वाटायला लागलो ते संत तुकारामांच्याच शब्दात ऐक-
      "देव्हार्यावरी विंचू बैसला, देव पूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम."
      तुझ्या सारख्या हरामखोरांना वठणीवर आणण्यासाठी मला ही हरामखोर व्हावे लागले तर दोष कुणाचा?

      Delete
    6. काही झाले की संजय सोनवणी ! यापलीकडे तुम्हांस येते तरी काय ?

      हास्य सम्राट shivalik verma साहेब लवकर बरे व्हा !

      shivalik verma साहेब आपला खरा चेहरा आपणास दाखविला तर आपल्याला एवढा राग......

      आणि हा..... लोकच ठरवतिल खरा शत्रु कोण आहे ? याची चिंता नसावी.


      Delete
  13. उद्या समजा संपूर्ण मराठा समाज जातीयवादाच्या बंधनातून मुक्त झाला तर इतर जाती आपापला जातीयवाद सोडून द्यायला तयार होतील काय? ऑनर किलिंगच्या घटना मराठा समाजात घडतात म्हणून इतर समाजात त्या घडतच नाहीत काय? मग त्या घटनांविषयी आणि समाजांविषयी का लिहित नाही? एवढेच जर पुरोगामी होण्याचे डोहाळे लागले असतील तर आधी स्वत: बदलावे. हा सगळा खटाटोप मराठा समाजाला सत्तेतून खाली खेचण्यासाठीच आहे. आज मराठा समाजावर टीका करणारे उद्या सत्तेत आले तर आजच्या सत्ताधीशांपेक्षा वेगळे वागणार आहेत का?ह्याला म्हणतात स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्यांचे बघायचे वाकून.
    खरे समाज सुधारक फक्त सत्ताधीशांवर टीका करत नाहीत. ते जिथे कुठे रूढीवाद दिसेल तिथे कठोर टीका करतात. खरे सुधारक बघायचे असतील तर फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील यांची चरित्रे वाचा. ह्या सोनावण्याला समाज परिवर्तनाची एवढीच हौस असेल तर बाबासाहेबांच्या धम्म परिवर्तनाविषयी का लिहित नाही? आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह का घडवून आणत नाही? ह्याला खरे परिवर्तन नकोच आहे फक्त परिवर्तनाचा भास निर्माण करायचा आहे. ह्यांच्या परिवर्तनाची धाव हिंदू धर्माच्या कुंपणापर्यंतच आहे. ब्रिगेडमध्ये ब्राह्मण हा शत्रू आहे असे स्पष्ट सांगण्याची धमक तरी आहे. इथे तर मराठा समाज हा शत्रू आहे असे स्पष्ट सांगण्याची हिम्मत देखील नाही. म्हणे विचारवंत!

    ReplyDelete
    Replies
    1. यांचे परममित्र सांगलीकर यांच्या भाषेत----विकारवंत !!!!!!!!!!!!!!!!!!

      Delete
    2. मराठा समाज महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासापासून सत्तेत आहे,तोही सर्वांना सोबत घेऊन.Maratha साहेब,असतात असे काही बेडूक बैल होण्याची शेखचिल्ली स्वप्ने पाहणारी,तंद्रीतच राहू द्या की राव....

      Delete
    3. मराठ्यांना सत्तेतून बाहेर काढणे या नरके - सोनवणी- रामटेके - देवरे सारख्या बंडगुळांना कधीच शक्य नाही. गल्ली पासून दिल्ली पर्यंत मराठे कुणाच्याही अडी-अडचणीला आपली अडचण समजून धाऊन जातात. मराठे सर्व समावेशक आहेत. उदाहरणार्थ पूर्वी महार जातीतील जावई गावात आला की पाटील म्हणायचा "काय जावई बापू सगळे खुशाल आहे ना ?". हे औदार्य प्रत्येक मराठ्यात आहे म्हणूनच कुणी मराठा समाजाच्या विरोधात जात नाही. आज ४-२ रुपयांचे तुकडे यांच्या तोंडावर फेकल्या गेलेत म्हणून हे असे बोंबलत आहेत.

      Delete
    4. shivalik verma संदीप पाटला , तुझ्यासारख्या पाटलांनी तर आह्मा महार समाजाला सर्वात जास्त त्रास दिला म्हणून आम्हाला गाव सोडून शहराकडे स्थायिक व्हावे लागले होते. तुह्मा पाटलाच्या दहशतीमुळे आमच्या बांधवाना शहराकडे चला असे सांगावे लागत आहे ...

      Delete
  14. संजय सोनवणी यांना आवाहन आहे..

    मराठ्यांच्या विरोधात तुमची जी काही भुमिका आहे त्यात थोडासा बदल आवश्यक आहे.

    पुर्वापार मराठा समाजाने गावगाडा विनातंटा जातिवादाविना चालविलेला आहे. प्रत्येकाला त्याचा अधिकार देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

    चित्रपट्/नाटके/प्रसार माध्यमे यांनी जाणिवपुर्वक मराठ्यांची चुकिची प्रतिमा उभी करुन मराठयांना बदनाम केले आहे.

    हे कोण करते आहे हे जर आपणाला सांगावे लागत असेल तर आपण चळवळीत कधी प्रवेश केलात यावर प्रश्नचिन्ह उभे राहिल.

    आपण सर्व एक आहोत आणि पुढे सुध्द्दा एकच राहु !!!!!!

    जय जिजाऊ

    ReplyDelete
    Replies
    1. Chhava...first thing you should correct is that I am not against Maratha caste, but against honor killings, no matter which caste does it. But unfortunately we can find the people who think belonging to Kshatriya and therefore upper caste are ahead in this. We need to have a proper awakening on this matter. casteist issue should not be looked through casteist view.

      I fully agree with you...we are one and shall remain always one.

      Delete
    2. संजय सोनवणी,लेखात किंवा प्रतिक्रियेत धनगर व इतर जातीत होणार्या ऑनर किलिंगबद्दल जातीचा उल्लेख करून लिहावेसे का वाटत नाही.भीती वाटते का ? ..........

      Delete
    3. Chhava,हे खरे नाव समजून एक विनंती करावी वाटत आहे, केवळ मराठाद्वेषाने पछाडून आहे,त्यासाठी अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराजांचा अपमान करत आहे.शिवाजी महाराज व मराठा समाज यांची जितकी करता येईल तितकी नाचक्की करण्याचा प्रयत्न करीत आहे,संभाजी ब्रिगेडच्या आडून जातीय दंगलीस खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत आहे,पध्दतशीरपणे एकीकडे मराठा व दुसरीकडे बौध्द समाज टारगेट करण्याची व्यूव्हरचना करून नियोजनबध्दपणे तशा प्रकारची पुस्तके व लेख इ.माध्यमातून संघटीतपणे कार्य चालू आहे,यातले काहीच आपल्याला दिसत नाही ? सावध व्हा.....

      Delete
  15. मित्रहो, तुम्ही मुद्याला भटकून जातीवादाच्या गोष्टीवर नाहक तुमची उर्जा व्यक्त करताय , संजय सोनावानींनी कोणत्याही प्रकार मराठा समाजाला वेठीस पकडलेल नाही आहे; कृपया त्यांचा मुद्धा लक्षात घ्या इथे त्यांनी दिलेला त्याच्या भवाच उदाहरण हा एक त्यांचा अनुभव आहे . मलाही तसाच अनुभव आहे पण त्याच कारण एवढाच कि मराठा हा समाज थोडा मोठा आहे एवढंच पण हि दुर्दैवाची गोष्ट प्रत्येक समाजात घडत आलेली आहे ना आणि ती चुकीची आहे अस त्याच म्हणण आहे..
    तुम्ही फक्त आपल त्यांचा व्ययखित द्वेष असल्याचा दाखवून देत आहात ...
    तुम्हास नाही वाटत का हि माणसाची वृत्ती बदलायला हवी, तुमच्या प्रतिक्रियेने तरी तुम्हा सर्वाच तरी मत अस नाही व्हायला पाहिजे असाच आहे , पण मुद्याला भटकून जातीवादामाधेय घुसत आहात; वरकरणी तुम्ही जातीत होणार्या ऑनर किलिंगबद्दल बोलत आहात आणि फक्त आपआपल्या जात श्रेष्ठ ह्याला नकळत चिटकून आहात , तुमच्या चर्चेत तुमच्या अभ्यासाची खरच दाद द्यावी लागेल खूप काही शिकायला मिळते आहे, ह्या तुमच्या अभासच खरच खूप होत्कारुणा लाभ होईल;
    ;;
    ;
    तुमची उर्जा सत्कर्मी लावावी हीच विनंती .......

    ReplyDelete
  16. Anan Mhatre,संजय सोनवणींची काय बिशाद मराठा समाजाला वेठीस पकडण्याची आणि म्हणूनच जाणीवपूर्वक हेतूपुरस्कर त्यांचेकडून असे लेखन होत आहे.लेखांच्या बरोबरीने प्रत्यक्षात कार्य काय चालू आहे याची खोलात जावून माहीती घ्या.हा बुरखा तुम्हीच टराटरा फाडून टाकाल.अर्थात संपूर्ण समाजाविषयी तळमळ व पाखंडीपणाविषयी चीड असेल तर !!!

    ReplyDelete
  17. Anan Mhatre,उगाच सोनवणींची वकिली करू नका.सोनवणींची काय बिशाद मराठ्यांना वेठीस धरण्याची.सोनवणींची तेवढी पात्रता असती तर मराठ्यांचा स्पष्ट उल्लेख करून लेख लिहिले असते."महाराष्ट्रातील या निघृण प्रव्रुत्तीचे लोक काय, सत्ताधारी समाजातीलच का असावेत?"असे लिहून व प्रत्येक ब्लॉगच्या माध्यमातून कधी संभाजी ब्रिगेड तर कधी कुत्र्याचा कैवार तर कधी आणखी कोणत्यातरी कारणाने ह्यांचे हे उद्योग संघटीतपणे चालू आहेत.सखोल माहिती घ्या.प्रत्यक्ष यांचे कोणते महान कार्य चालू आहे.पाखाडीपणाची चीड असेल तर तुम्हीच टराटरा यांची चिरफाड कराल.

    ReplyDelete
  18. माझ्या प्रिय मित्रांनो मी सोनावानींची कोणत्याही प्रकारची वकिली करत नाही आहे;;;वरील जर तुम्ही प्रतिक्रिया वाचल्या असाल तर तुम्हाला दिसेल कि जिथे ज्याचा मुद्दा बरोबर तिथे आम्हीपण सहमत आहोत ,,
    आणि महत्वाचे माझे इथे नवीनच आगमन आहे तेव्हा तुमचे जे अगोदर चे चर्चा सत्रांचा वेळेअभावी मी अजून तरी अभ्यास नाही ... त्यामुळे त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त मी सध्यातरी तरी करू शकत नाही ,
    पण मला एक सांगावस वाटेल मी त्याच्या ह्या नवीन मुद्या बद्दल सहमत आहे , माणूस हि जात विसरून जातीला आणि धर्माला महत्व देवून जे असे कृत्य होतात ती माणसाची रुत्तीचा बदल व्हायला पाहिजे एवढाच अट्टाहास आहे ,, तेव्हा तुम्ही त्याबद्दल प्रतिक्रिया करावी हीच विनंती ,,;;

    ReplyDelete
    Replies
    1. काय आहे मित्रा...ज्यांनी टीकाच करायची, काहीच विचारच करायचा नाही, अंतर्मुखच व्हायचे नाही असे ठरवूनच जेंव्हा टाकले असते तेंव्हा कोणताही विचार वा वेदना वा भावना वा आकांत विकृत अर्थानेच घेतला जाणार. ही बाब आजची नाही. जगाच्या इतिहासात पुरातन कालापासुन असेच घदत आले आहे...किंबहुना म्हणुनच माणुस आजही आदिम भावनांतुन बाहेर पडला आहे असे दिसत नाही. एखाद्याने आत्मपरिक्षण करायचेच नाही असे ठरवुनच टाकले तर ते असेच बोलत राहणार. त्यांनी मुळात आपले आणि परके हे ठरवुनच टाकलेले असते. कितीही नग्न सत्त्ये सामोरी आली तरी ती नाकारायचीच अशी अंध दृष्टी कोणते सत्य सामोरे आनणार? मी माझ्या विवेचनात कदाचित बरोबर नसेलही पण यांने कोणती सत्ये सामोरी आणली कि ज्यामुळे मलाही माझ्या विचारांत बदल करावासा वाटेल?
      धन्यवाद.

      Delete
    2. Anan Mhatre,हा ब्लॉग ऑनर किलिंगविषयी असता तर वादाचा काही प्रश्नच नसता.ऑनर किलिंगचा मी स्वतः निषेध करतो.असे लोक मराठा आहेत म्हणून,मी मराठा आहे म्हणून ,किंवा तथाकथीत खालच्या जातीचा मुलगा-मुलगी आहे म्हणून, जातीसाठी माती खावी या उद्देशाने,केवळ टिकेसाठी टीका असा कोणताही उद्देश ठेवून वा पूर्वग्रहदूषित दृष्टीने वा कोणत्याही वाईट हेतूने सोनवणींना हा विरोध होत नाही.विषय ऑनर किलिंगचा पण,त्याआडून फक्त मराठाद्वेष पसरवायचा उद्देश स्पष्टपणे दिसत असल्यानेच पोलखोल करावी लागत आहे.तुम्हाला उगाच वकिली करू नका,असे म्हणण्याचे कारण म्हणजे हे कार्य संघटीतपणे राजकीयहेतूने प्रेरित व मराठा आणि इतर जाती यांमध्ये उभी फूट पाडण्याचे कारस्थान आहे,अशा गोष्टींना बळी पडू नये वा बाजू घेऊ नये,हीच अपेक्षा.वाईट हेतूने प्रेरित कलमकसाईपणा करणार्यांना कोणताही विचार वा वेदना वा भावना वा आकांत कळतो,असे तुम्हाला वाटते का ? हा फक्त आणि फक्त ढोंगीपणा आहे.

      Delete
  19. अनिताबाई पाटील आता शिवालिक वर्मा या नावाने लिहित आहे असं वाटतंय. ही बया अमेरिकेला पळाली होती तिथे जावूनही ह्योच उद्योग करतीया व्हय? कुठेही गेले तरी ही बाय सुधारणार नाय.

    ReplyDelete
  20. हे बघ माझ्या परम मित्र " ज्या रंगाच चष्मा घालावा त्या रंगाच जग दिसत " तेव्हा आपण जसा विचार करतो तसाच जग आपल्याला दिसत ,,
    जे मला ह्या चर्चासत्रात दिसलं ते तुला दिसत नाही आणि जे तुला दिसतंय ते मला दिसत नाही;;;;;हा फक्त विचारसरणीचा भाग आहे ;;;;;;
    ह्या गोष्टीचा विचार करून बघावा ...

    ReplyDelete
    Replies
    1. Anan Mhatre,बरं झालं हा विचारसरणीचा भाग आहे हे स्वतः मान्य केलंत.तुम्हा लोकांची विचारसरणी किती......प्रकारची आहे, ह्याचा स्वतःच शोध घ्या.आत्मपरिक्षण करा.तुमचा गोडगोड गोडगोड गैरसमज आहे की,मी कोणत्यातरी विचारसरणीचा आहे.हसावं की रडावं तुम्हा लोकांच्या विचारसरणीर ? तुमच्या वा इतरांच्या(विरोधी विचारसरणीच्या) विचारसरणीशी मला काहीही देणेघेणे नाही.मी स्वतः आंतरजातीय विवाह केलेला व असा विवाह केला तेव्हाच घरच्यांनी मारून का टाकले नाही(ऑनरकिलिंग) याचं सध्या दुःख भोगत असलेला.....मरणाने सुटका केली जगण्याने छळले होते.....अशी अवस्था झालेला मरण येत नाही म्हणून जगत असलेला.....विचार,वेदना,भावना,आकांत जाणणारा,सर्व भोगूनही डोकं ठिकाणावर असणारा कोणालाही दोषी न मानणारा एक मराठा जातीत जन्मलेला (जातीयवादी ठरवू नका बरं !!! ) कोणत्याही प्रकारे जात न मानऩारा सामान्य माणूस आहे.....इतकं बस्स झालं का ????....सोनवणींना म्हणावं तुमचे विचार आणि विचारसरणी घाला चुलीत..........

      Delete
    2. मित्रा, बर झालं तू तुझ्या अतर्जातीय विवाहाच्या अनुभवाबद्दल सांगितलस, हे बघ मित्रा तू असा विवाह केला म्हणून तुझ्या घराच्यानि तुला मारून का टाकल नाही किव्वा त्रास का दिला नाही , तुम्हाला छळल का नाही किवा त्या सर्वानाच्या विरोधात पळून जावून लग्न का कराव लागल नाही ,,,,, ह्याचा विचार न करता जे ह्या गोष्टींना शिकार होतात त्यांच्या बद्दल विचार नको का करायला ?
      हि एक चांगली गोष्ट आहे कि तुझ्याबाबतीत हे सर्व सुखरूप आणि चांगल झाल....तुझ्या घरच्यांनी ती समजूत दाखविली आणि अश्या गोष्टींची विचारसरणी ठेवणारे हि खूप कमी असतात ...
      आणि ह्या सर्वांची जागरूकता व्हावी ह्यासाठी हा चर्चासत्र मोलाचा आहे अस तुला नाही का वाटत?? ......

      Delete
  21. नमस्कार लेख वाचले खूप शोधल्या नंतर असा एक लेख आणि आपले संवाद वाचायला भेटले डोळ्यात पाणी आले कोणीतरी आहे आपल्यासाठी असे वाटले. आपण सर्व जण सारखेच आहोत. फक्त आपला चेहरा सोडला तर सर्व शरीर सारखेच आहे पण माणसाने ह्या जाती का पाडल्या विचार करून रडू येतंय त्याला कारण ही तसेच आहे .......

    क्षणा क्षणाला डोळ्यात पाणी आणून रडणारी ती ...
    सतत तिच्या डोळ्यातले अठवणारा मी....

    दोन जीव एक दुसऱ्यासाठी मानसिक तणावाखाली रात्र आणि दिवस रडत आहेत याची जाणीवच नाही त्यांना त्यांना पडलीय माझी जात आणि माझी इज्जत....

    मित्रांनो आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे.
    कृपया सर्व माझ्या सर्व जातीच्या मित्रांना आणि मैत्रीणीना आम्ही पण एक दुसऱ्यासाठी जीवापाड प्रेम करतोय लगीन पण करायचे आहे पण मुलगी मराठा समाजाची आहे आणि मी चर्मकार समाजाचा म्हणून ते आमचे लगीन लाऊन देणार नाहीत. तरी सर्व माझ्या सर्व जाती धर्माच्या माझ्या मित्रांनी तसेच संस्था व लोकांनी आमचे लगीन लाऊन देण्यासाठी आपली मदत हवी आहे. लेख लिहायला लागलोय पण डोळ्यातले पणी नाही थांबत कोणत्या भाषेत लिहावे ते पण नाही समजत. ती रोज रडते आहे आणि मी इकडे. मानसिक त्रास इतका होतोय की नाही सांगू शकत कृपया समजून घ्या प्लीज.

    तिचे घराचे तिला काहीही सांगत आहेत. मानसिक त्रास खूप होतोय तिला पण समजून पण नाहीत घेत. त्यांना तिच्या सुखापेक्षा तिच्यापेक्षा जास्त आपल्या इज्जतीचा परवा आहे. तरीही मुलगी दिवसरात्र रडत आहे मी पण डिप्रेशन मध्ये आहे. हे लिहत असताना मला काय लिहावे ते पण समजेना झालेय.��������������������������������������

    कृपया सामाजिक आणि इतर संस्थांनी मानवजात एक आहे असे मानणाऱ्या लोकांनी आणि माणुसकी जपणारी प्रतेक व्यक्तीने मदत करण्यासाठी पुढे यावे. विशेषतः मराठा समाजातील लोकांना माझी विनंती आहे. दोन जीव येकात्र आणण्यासाठी आपली मदत खूप माझ्या आयुष्यासाठी महत्त्वाची आहे. कृपया आपण पुढे येऊन माझी मदत करावी.त्यांना समजून सांगावे.प्लीज. मी पण माणूसच आहे ना. आम्ही वेगवेगळ्या समाजात जन्माला आलो त्यात अमाची काय चूक आहे. जर दोन जीवांना वेगळे कोणी करत असतील आपल्या स्वार्थासाठी तर अशा सगळ्या लोकांचा आणि जातींचा धिक्कार करतोय मी. आणि हिंदू धर्मात असे का आहे वेगवेगळ्या जाती. आपण एकाच आहोत एकाच हडमंसाची माणसे मग हा भेदभाव का होतोय. कृपया सर्वांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे करावा.

    आपल्या कडून खूप अपेक्षा आहे म्हणून दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त न होता तिला जो नको आहे त्याच्याशी ती जाणार आणि मी पण तसे होऊ देऊ नका. स्वतः आहे असे समजून प्लीज मदत करा प्लीज.������������������������

    असा लेख इथे टाकावा की नाही ते नाही माहित पण मी मजबूर आहे.���� माफ करा चुकले असेल तर.��������

    जर आपली एक जरी कमेंट आली तर मी आपल्याला माझा नंबर शेअर करतो.
    ����������
    मी सांगली जिल्ह्यामधील एक असून कृपया आपल्या मदतीची खूप गरज आहे.��������������������������������������������������������������������

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...