Saturday, October 26, 2013

सातवाहन...प्राकृत आणि संस्कृत (१)

सातवाहन...प्राकृत आणि संस्कृत (१)


सातवाहनांचा काळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीनेही फार अर्थपूर्ण आहे. सातवाहनांनी सनपूर्व २३० ते इसवी सनाच्या २३० असे ४६० वर्ष राज्य केले. एवढा प्रदिर्घ काळ राज्य करणारा दुसरा वंश भारतात झाला नाही. प्रदिर्घ काळ राज्य केले एवढ्यापुरतेच या राजवंशाचे महत्व नाही तर धार्मिक, सामाजिक आणि साहितयसंस्कृतीच्यज़ क्षेत्रातही या घराण्याचे प्रत्यक्ष योगदान आहे. किंबहुना आजच्या महाराष्ट्राचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सातवाहन हे प्राकृत भाषेचे आश्रयदाते होते व त्यांनी राजस्त्रीयांनाही प्राकृतातच बोलण्याचा नियम घातला होता असे वा. वि. मिराशी म्हणतात. याचाच अर्थ अन्य कोणती (संस्कृत) भाषा अस्तित्वात असल्याचा ते अस्पष्ट संकेत देतात परंतु त्यासाठी प्रमाण देत नाहीत. कथासरित्सागरातील सातवाहन राजाच्या एका पत्नीला संस्कृत येत होते व तिने चिडवल्यामुळे सातवाहन राजा संस्कृत शिकला अशी एक कथा गुणाढ्याच्या संदर्भात येते. पण कथासरित्सागरातीक्ल हा कथापेठ लंबक मुळचा गुणाढ्याचा नाही. तो उतरकाळात गुणाढ्याने पैशाची भाषेत बृहत्कथा का रचली याचे स्पष्टिकरण देण्यासाठे बनवली हे उघड आहे. सातवाहन काळात सन २०० च्या आसपास एकच मिश्र-संस्कृत शिलालेख मिळतो आणि तो सातवाहन राणी व रुद्रदामनची कन्या हिचा आहे. ब्रुहत्कथेची निर्मिती त्याच्या खूप आधी झाली असल्याने कथासरित्सागरची कथा विश्वसनीय मानता येत नाही.

एका बलाढ्य राजघराण्याची नाणी आणि शिलालेख ते तत्कालिन साहित्य प्राकृतातच असावे हे संस्कृतविदांना खटकणारे असणार हे नक्कीच. किंबहुना वा. वि. मिराशी नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना,  एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." याचे उत्तर मी वेळोवेळी दिलेले आहे...जी भाषा अस्तित्वातच नाही त्या भाषेत लेख कसे असू शकतील? आपण उत्तर भारतातील नाणी आणि शिलालेखांतही इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून हायब्रिड (मिश्र) संस्कृत नाणी आणि शिलालेखांतुन अवतरु लागल्याचे पाहिले आहे. आणि असाच प्रकार सातवाहनकालीन शिलालेखांत दिसतो याला कोणीही योगायोग म्हणु शकत नाही. म्हणजेच संस्कृत भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकात विकसीत होऊ पाहत होती...ती अस्तित्वात नव्हती.

सातवाहन काळात उत्तर भारताप्रमाणे फक्त सामान्यांचीच नव्हे तर राजभाषाही प्राकृत होती.  सातवाहनांच्या चारशे साठ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्व नाण्यांवरील मजकुर प्राकृत भाषेतील आहे. सर्व शिलालेख प्राकृत भाषेतील आहेत. पण या प्राकृत भाषेत क्रमशा: झालेली परिवर्तनेही आपल्याला दिसुन येतात. याला आपण भाषिक उत्क्रांती म्हणतो. आणि एवढ्या प्रदिर्घ काळात ती तशी होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही जीवंत भाषेचा तो एक महत्वाचा निकष असतो.

वररुचीने माहाराष्ट्री प्राकृताचे "प्राकृत प्रकाश" हे व्याकरण लिहिले. प्रत्यक्षात आपल्याला वररुचीचे मूळ व्याकरण उपलब्ध नसून भामहाने केलेला त्या व्याकरणाचा संस्कृत अनुवाद/टीका उपलब्ध आहे. माहाराष्ट्री प्राकृत हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते. शौरसेनी, मागधी ई. प्राकृत भाषांचे व्याकरण देतांना "शेष माहाराष्ट्रीवत" असे वररुची म्हणतो. प्रत्यक्षात प्राकृत शब्द हा मुळचा "पाअड" (प्रकट) या शब्दाचे संस्कृतीकरण आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखमालेत आपण सोयीसाठी "प्राकृत" हा शब्द वापरत असलो तरी तो पाअड भाषानिदर्शक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. असो.

माहाराष्ट्री प्राकृत अथवा पाअड श्रेष्ठ का मानली जात होती? कवि दंडी तिला "प्रकृष्टं प्राकृत" म्हणजे उत्कृष्ठ प्राकृत म्हणतो. काव्यरचना माहाराष्ट्री प्राक्रुतातच करावी असा आग्रह धरला जात असे. (साहित्यदर्पण) याचे उत्तर सातवाहनांच्या प्रदिर्घ स्थिर सत्ताकाळामुळे त्या भाषेत मौलिक ग्रंथरचना होत राहिली या वास्तवात आहे. स्थिर शासनाच्या अंमलाखाली कला-संस्कृती बहरत असते आणि सातवाहनांमुळे महाराष्ट्रात नेमके तेच झाले.

प्राकृत भाषेचा व्याकरणकार वररुची नेमका कधी झाला याबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. त्याबाबत मी स्वतंत्र लेखात विचार करणारच असलो तरी येथे हे नमूद करुन ठेवतो कि हालाची "गाथा सतसइ" वररुचीचे नियम कटाक्षाने पाळते. व्यंजनांचे द्वित्व व त्यांचा लोप हे वररुचीच्या माहाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणातील महत्वाचा नियम होय. गाथा सप्तशतीतील रचना हा नियम पाळतात. हाल हा सातवाहन वंशातील अठरावा राजा होय. (तो सतरावा राजा होता असे डा. अजय मित्र शास्त्री म्हणतात) तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या पुर्वी सहाव्या (किंवा पाचव्या) पिढीत होऊन गेला अशी मान्यता आहे. गौतमीपूत्र सातकर्णी इसवी सनाचा पहिल्या शतकात होऊन गेला. सरासरी इसवी सनाच्या साठ साली त्याचे राज्यारोहन झाले असा तर्क आहे. तो काही वर्ष मागे-पुढे होऊ शकतो हे गृहित धरले तरी हाल सातवाहन इसपु च्या पहिल्या शतकातील उत्तरार्धात झाला असे अनुमान करता येते. पुराणांनी जरी हालाने फक्त ५ वर्ष राज्य केले असे म्हटले असले तरी ते खरे नाही, हालाने प्रत्यक्षात दिर्घ काळ राज्य केले असावे असे वा. वि. मिराशींनी सिद्ध करुन दाखवले आहे.

म्हणजे इसपूच्या पहिल्या शतकात हालाने गाथा संग्रह सुरु केला हे आपल्याला निश्चयाने म्हणता येते. वररुचीचे व्याकरण या काळात कवि-साहित्यकारांत प्रचलित झाले होते हे वररुचीच्या व्याकरणाचे नियम गाथा सत्तसई व अन्य ग्रंथ पाळतात त्यावरुन सिद्ध होते. कोणतेही व्याकरण प्रचलित व्हायला तत्कालीन प्रचार-प्रसारावरील मर्यादा लक्षात घेता किमान शंभरेक वर्ष लागु शकतात. म्हणजेच प्राकृत प्रकाशकार वररुची हा इसवी सनापुर्वीचा दुस-या शतकातील किंवा तत्पुर्वीचा असावा असा तर्क बांधता येतो. इतिहासात अनेक वररुची नांवाच्या व्यक्ति झाल्या आहेत, पण पाअड भाषांचे व्याकरण रचणारा वररुची ही स्वतंत्र व्यक्ति होय.

असे असले तरी शिलालेखीय प्राकृतात मात्र वररुचीच्या व्याकरणाचा द्विस्तर व्यंजन लोप या नियमाचा वापर केला गेलेला नाही. शिलालेखीय गद्य भाषा आणि ग्रांथिक काव्य-भाषा यांतील भेदामुळे गद्यात व्याकरणीय नियम कटाक्षाने पाळले न जाणे स्वाभाविक आहे.

आता आपल्याला सातवाहन नाण्यांवरील भाषेकडे वळत चारशे साठ वर्षांच्या प्रदिर्घ काळात भाषेत काही बदल दिसतोय काय हे शोधायचे आहे.

(क्रमश:)

48 comments:

  1. काय संजय साहेब !

    आत्ता कुठे रंग भरतो आहे - तर हा कुठला फाटका विषय काढला हो तुम्ही ?

    आम्हाला जरा जरा मजा येत होती - तर तुम्ही रंगाचा बेरंग करेला बघा -

    हे आम्हा मराठ्यांच्या बाबतीत सगळे - त्याना काय उद्योग नाही की काय ?

    सगळे हजाम शिंपी कासार , साळी माळी आणि धनगर आणि ब्राह्मण प्रभू आणि कायस्थ एक होऊन आम्हाला धरायला बघत असतात - पण आम्ही नुसता पाय आपटला तरी सगळी दाणादाण होते आणि सगळे चौखूर उधळतात -जरा मजा येते - शिकार पाहिल्याचा आनंद येतो !

    पण हे मधेच असले पुळचट कशाला सुरु करता ? अहो कसला यादव काल

    आणि कसला सातवाहन ?आजच्या जमान्यात कधी राहणार तुम्ही हो राजे ?

    म्हणूनच असा निवडणुकीत सडकून मार खाता तुम्ही -आणि असले चाले करता म्हणूनच तुमचे वाघ्या दरीत फेकले जातात !आणि दादोजी रस्त्यावर येतात -

    चांगला विषय रंगला होता तर आता या विषयावर कोण कुत्रातरी काही बोलेल का ?पण जरा आमच्या मराठ्यांची चौकशी करा बर - लगेच हे सगलेआमच्यावर धावून येतील -

    मजा असते हो त्यात -

    चला बंद करा - उगीच लांबण लावून मूड खराब करू नका आमचा -

    ते सातवाहन आपल्या डायरीत ठेवा आणि परत होऊन जाऊ दे - शाहू मांडलिक होते वाटतंय ना या गाढवांना - आहेत का पुरावे ?-

    ReplyDelete
    Replies
    1. pahili goshta "marathe" mhanje maharashtrat rahnar marathi manus .... "marathe ashi kuthlich jaat nahi . to tumhi lokanni dhapla karan tya shabdachi mahati deshhar hoti. ani dusri gosht jar yadav ya bdl jr tumhala akshep asel tr aika shivaji maharaj he rajput hote tyancha sambandha mevalchya raj gharanyashi yeto. jija mata krushnachya vanshatlya hotya(yadu vansha (mhanjech yadav)) ni shahaji maharaj he ramachya vanshatle. ani yadav hyacha rupantar jadhav hya shabdat zaal.

      Delete
  2. pruthviraj vijayraj infact onkar nimbalkar! how are you? are you angry? keep writing on your favourate subject!

    ReplyDelete
  3. wait wait -this cartoon called anonymous is spitting in his own home !

    now not again !

    please - let it go !

    just donot start the old tunes again !

    I AM ONKAR RIGHT HERE

    I DONOT NEED ANY FALSE COVERUP !

    no one dare copy me -

    it is impossible to !

    I see no reason to take another name to write anything - this anonymous joker is dreaming things like anything -noway you fool

    ReplyDelete
    Replies
    1. ओंकार निंबाळकरला काही काम-धंदा आहे कि नाही, माहित नाही. किती नावांनी लिहतो याचा थांड पत्ताच नाही. बायकांच्या नावानेही हाच लिहितो.

      आनंद जोग

      Delete
  4. ओंकार निंबाळकर, खरे सांग तूच लिहिले आहे ना ते!

    मी ओळखली आहे तुझ्या लिखाणातील ढब!

    खोटारडा कुठला, ओंकार! (लिंबाळचा - साफ झूट)

    अनिल वाघ

    ReplyDelete
  5. जानव्याची शपथ घेऊन सांगतो "मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे" ! नाहीतर ब्राह्मतेजाच्या प्रभावाने आम्ही महाराष्ट्र हादरवून टाकू.

    मराठ्यांचा दास
    - परशुराम आगाशे

    ReplyDelete
  6. परशुरामाच्या लंगोटीला साक्ष ठेवून प्रतिज्ञा करतो ,"मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लंगोटी घालणार नाही".

    मराठ्यांची थुंकी झेलून धन्य झालेला
    - परशुराम आगाशे

    ReplyDelete
  7. मराठा समाजाला आरक्षण का हवे? - प्रवीण गायकवाड (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)


    भारतीयांवर मनुवादी विचाराने व मनुस्मृतीच्या कायद्याने मोठा अन्याय केले आहे. मनुस्मृतीमुळे देशातला बहुसंख्य असलेला बहुजन समाज हक्क अधिकारापासून वंचित राहिला. ब्राह्माण, क्षत्रिय, वैश्य व शूद असे चार वर्ण परंतु कलियुगामध्ये ब्राह्माण व शूद हे दोनच वर्ण, यातील ब्राह्माण संपूर्ण अधिकार संपन्न व शूद हे अधिकार वंचित शूदांना सप्तबंदी लागू होती. यातील शिक्षण, संपत्ती, शस्त्र, रोटी, बेटी, तट व समुद उल्लंघन या सात बंदी यामुळे शूदवर्णाचे लोक अशिक्षित व दरिदी जीवन जगत होते. धर्मशास्त्राप्रमाणे शूद वर्णाच्या व्यक्तीने शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे डोळे काढावे, त्याची जीभ छाटावी व त्याच्या कानात शिसे ओतावे असा धर्म कायदा होता. सप्त बंदी कायद्याचा आधार घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. संत तुकाराम महाराजांची गाथा बुडविली. छत्रपती शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे वेदोक्त प्रकरण गाजले आहे. मराठा समाज हा हक्क अधिकारापासून वंचित होता. म्हणजेच तो शूद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याने ख-या अर्थाने नवीन युगाला सुरुवात झाली. त्याची प्रेरणा घेऊन ब्रिटीश राजवटीमध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी शूद समाजाला प्रबोधित करून आपल्या हक्कासाठी लढण्यास उद्युक्त केले. महात्मा जोतिबा फुले यांनी ब्रिटिशांकडे शूदवर्णाच्या अशिक्षित गोरगरीब समाजाला शिक्षण व विशेष सवलती देण्याची प्रथम मागणी केली. 'गुलामगिरी' या आपल्या ग्रंथामध्ये त्यांनी शूद व अतिशूद समाजाची म्हणजेच शेती व शेतीवर उपजीविका करणाऱ्या लोकांची व्यथा मांडली आहे. शूद वर्ण म्हणजेच मराठा व आजचा इतर मागासवर्ग. अतिशूद म्हणजे अस्पृश्य व आदिवासी समाज, ज्याला आज आपण अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती म्हणतो. महात्मा फुले यांनी शूद अतिशूदांसाठी मोठा सामाजिक लढा उभा केला. हे कार्य पुढे छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या करवीर संस्थानामध्ये चालू केले. त्यांनी मोफत शिक्षण, मुलांसाठी सर्व जातींचे वसतीगृह व बहुजन समाजाला शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या राज्यामध्ये ५० टक्के आरक्षणाची व्यवस्था केली. त्यांनी ब्राह्माण, शेणवी, कायस्थ, पारशी वगळता उर्वरित मराठा बहुजन समाज हा शूदवर्णाचा असून शेतीवर उपजीविका करणारा अडाणी वर्ग आहे म्हणून त्यांना आरक्षण घोषित केले.

    ReplyDelete
  8. मराठा समाजाला आरक्षण का हवे? - प्रवीण गायकवाड (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)

    छत्रपती शाहूमहाराजांच्या या कार्याचे प्रतिबिंब म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आरक्षणाची तरतूद केली. त्यांनी अतिशूद वर्णाच्या लोकांना आरक्षणाची व्यवस्था केली. १५ टक्के अनुसूचित जाती, साडेसात टक्के अनुसूचित जमातीसाठी ३४१ व ३४२ कलम टाकले व इतर मागासवगीर्यांसाठी ३४० कलमानुसार आयोग नेमण्याची व्यवस्था केली. ३४० व्या कलामानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित कराण्यास व आरक्षणाचा लाभ देण्यास भारत सरकारने चाल-ढकल केल्याने बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला व इतर मागासवगीर्यांच्या हक्क अधिकारासाठी लढा दिला. भारतातील पहिला इतर मागासवगीर्यांसाठीचा आयोग म्हणजे १९५३ चा खा. काका कालेलकर आयोग. या आयोगाचे काम इतर मागासवगीर्यांच्या जाती निश्चित करणे व त्यांच्या उन्नतीसाठी सूचना करणे हे होते. या आयोगापूवीर् ब्रिटीश राजवटीमध्ये आठ आयोग जाती निश्चिती करण्यासाठी झाले होते. त्यांनी काढलेले निष्कर्ष हा होता की १. शूद वर्णाचे लोक, २ ब्राम्हणेतर लोक. ३ शेती करणारे व शेतीवर उपजिविका करणारे म्हणजे इतर मागासवगीर्य लोक या आधारे व एकूण भारत देशाचा अभ्यास करून कालेलकरांनी २३९९ जाती निेश्चित केल्या. यामध्ये मराठा समाजाचा मराठा म्हणून समावेश केला आहे. परंतु हा अहवाल लागू करण्यात आला नाही. पुढे १९७७ मध्ये मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाने ३७४३ जाती निेश्चत केल्या. १३४४ जाती वाढवल्या. पण शूदवर्णाच्या व शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला वगळले, याची त्यांनी कुठलीही कारणे दिली नाहीत. हा सरळ सरळ मराठा समाजावर अन्याय झाला आहे. मात्र देशभरामध्ये मराठा समाजासारखे जीवन जगणारे जाट, कुमीर्, अहिर, यादव, रेड्डी, गौडा, नायर व महंतो यांचा समावेश केला आहे. महाराष्ट्रात माळी, धनगर, वंजारी, तेली हेही सामाविष्ट झाले आहेत. १९९० मध्ये मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली. त्याला सवोर्च्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यामुळे १९९५ पर्यंत मंडल आयोगाची अंमलबजावणी सुरू झाली नाही. इंदिरा साहानी विरुद्ध भारत सरकार या याचिकेमध्ये मागणी केली नसताना सवोर्च्च न्यायालयाने एक अन्यायकारक निर्णय देऊन ५० टक्केची मर्यादा घातली. केंद सरकारने नेमलेल्या खासदार नचिपन कमिटीने मात्र ही मर्यादा घटनाबाह्य असून ती रद्द करावी अशी शिफारस केंद सरकारकडे केली आहे. केरळमध्ये ७२ टक्के, कर्नाटकमध्ये ६९ टक्के, आंध्रात ६५ टक्के, राजस्थानात ६५ टक्के, महाराष्ट्रानेसुद्धा ५२ टक्के मर्यादा ओलांडली आहे. आता ५२ टक्के ओ. बी. सीं. ना ५२ टक्के आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे. जो महाराष्ट्रात फक्त १९ टक्के मिळत आहे. हा ओबीसींवर अन्याय आहे सध्या फक्त पहिल्या टप्प्यातील नोकरीचा लाभ मिळत आहे. पण पदोन्नती, शिक्षण व राजकारणातला लाभ मिळत नाही. यावर मराठा व इतर मागासवगीर्य समाजाने एकत्र येऊन लढा देणे गरजेचे आहे. मराठा समाज ही जात नसून हा एक समूह आहे. आजच्या मराठ्यांची जात ही कुणबी आहे, हे अनेक वेळा ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध करता येते. देशाच्या राष्ट्रगीतात मराठा हा शब्द येतो. भारतीय सैन्यामध्ये मराठा बटालियन आहे. 'मराठा मेला तर राष्ट्रही मेले. 'मराठा विना राष्ट्र गाडा न चाले' असे म्हटले जाते.

    ReplyDelete
  9. मराठा समाजाला आरक्षण का हवे? - प्रवीण गायकवाड (अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड)

    महाराष्ट्रात राहणारा तो मराठा. मराठी बोलणारा तो मराठा म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या सैन्यातील बारा बलुतेदार मावळ्यांना मराठा संबोधले जात होते. यावरून स्पष्ट होते की मराठा ही जात नसून प्रदेशवाचक शब्द आहे. महात्मा फुले हे शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण म्हणजे कुणब्यांचा राजा असे म्हणतात. १८८१ च्या जनगणेमध्ये मराठा व कुणबी या भिन्न जाती नसून एकच आहे. नंतर बॉम्बे गॅझेटियरप्रमाणे मराठा व कुणब्यांमध्ये भेदाभेद नाही. मराठा कुणीबीचे विवाह न्यायालयाने वैध ठरवले. गॅझेटियर ऑफ इंडियानुसार मराठा-कुणबी यांच्यात फरक नाही. शेती करणारा मराठा म्हणजे कुणबी. मराठा कुणबी समाजाचे लग्नविधी, कुलदैवत, परंपरा, सण, उत्सव एकच आहेत. १ जून २००४ रोजी महाराष्ट्र सरकारच्या त्नक्र ८३ व्या दुरुस्तीप्रमाणे मराठा कुणबी व कुणबी मराठा यांना आरक्षणाचा लाभ मिळावा असे म्हटले आहे. वरील निर्णयावरून महाराष्ट्र सरकारला मराठा कुणबी एकच असल्याचे मान्य होते. कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतो. मात्र शूद वर्णाच्या शेतीवर उपजीविका करणाऱ्या मराठा समाजाला मात्र मिळत नाही. फुले, शाहू, आंबेडकरांच्या समाजातील मोठा घटक असणाऱ्या मराठा समाजावर हा अन्याय आहे. आज मराठा समाजातील ८० टक्के तरुण हे दहावीनंतर शिक्षण सोडून देतात. कारण त्यांची आथिर्क परिस्थिती नसते व ग्रामीण शाळेमध्ये शिकल्यामुळे भाषेचा प्रश्ान् उद्भवतो. हा एक न्यूनगंड आहे. एकूण मराठा समाजातील ८२ टक्के लोक शेतीवर उपजीविका करत असतात. मुख्यत: निसर्गावर अवलंबून आहे. यातील ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. जिराईत शेतीचे मालक आहेत. म्हणून दारिद्य रेषेखाली जीवन जगत असतात. आत्महत्या करणाऱ्या ३७०० पैकी ३२४६ हे मराठा कुणबी समाजातील आहेत. कर्जबाजारीपणाने व्यथित आहे. आथिर्क दुर्बलतेमुळे सामाजिक स्तरही खालावला आहे. मागासवगीर्यांची व्याख्या करताना ज्या समाजाचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोक आथिर्क दुर्बल आहेत व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना मागासवगीर्य समजावेत. आज महाराष्ट्रात मराठा समाजातील ८० टक्के समाज अशिक्षित आहे व ७० टक्के दारिद्य रेषेखाली जीवन जगत आहे. म्हणून तो मागासवगीर्य आहे व आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र आहे. आज मराठा समाज रोजगार हमी योजना, माथाडी कामगार, हमाली करणे अशा निकृष्ट दर्जाचे काम करून उपजीविका करत आहे. समाजाची संख्या मोठी असल्याने समस्याही खूप मोठ्या आहेत. सहकार चळवळ हे महाराष्ट्राला मराठा समाजाचे योगदान आहे. परंतु सरकारी धोरणामुळे सहकार चळवळ मोडकळीस आली आहे. राज्यकतेर् मराठा असल्यामुळे आपण मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतल्यास आपण जातीवादी ठरू अशी भीती बाळगतात. आजपर्यंत मराठा समाजाने स्वत:साठी ही पहिलीच मागणी केली आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळाल्याने गेली अनेक वषेर् धुमसत असलेला आरक्षण समर्थक व आरक्षण विरोधक हा वाद संपुष्टात येईल व सामाजिक ऐक्य घडेल. छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला आरक्षणाचा लाभ दिला. आज शाहूंचा मराठा आरक्षणाची मागणी करतो तर त्याला आरक्षणाचे लाभधारक विरोध करतात. याचा खेद वाटतो. म्हणून धर्मवादी जातीव्यवस्था गाडण्यासाठी समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन राज्यर्कत्यांनी मनुवादाकडून मानवतावादाचा प्रवास पूर्ण करावा.

    ReplyDelete
  10. मराठ्यांना आरक्षण हवे कशाला?
    आता पर्यंत मराठ्यांनी सत्तेत राहून पैसा खा खा खाल्ला आहे आणि आता आरक्षनाचे राजकारण करून आपल्या ३२ पिढ्यांचे कल्याण करून ठेवायचे आहे. आणि हो सगळ्या मराठ्यांच्या ३२ पिढ्या नाही तर फक्त अप्पलपोटी राजकारण्यांच्या ३२ पिढ्या. संयुक्त महाराष्ट्र झाला आणि तू लढ मी कपडे सांभाळतो म्हणणारा यशवंत मुख्यमंत्री झाला आणि तेव्हापासून मराठा राजकारण्यांची रांग लागलेली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका, साखर कारखाने, आमदार, खासदार, मुख्यमंत्री ह्या सर्व ठिकाणी मराठ्यांची सद्दी. ह्यांना फक्त आपल्या जातीचा पंतप्रधान देता आला नाही कारण ह्यांचा जोर, दादागिरी फक्त महाराष्ट्रात आणि दिल्ली फक्त चाटण्यासाठी आणि चाटायची पण किती - नेहरूंची चाटली, इंदिराची चाटली, राजीवची चाटली आता राहुल, प्रियांका आणि सोनियाची पण चाटतात. हे दिल्लीश्वर त्यांच्या वडिलांच्या वयाच्या मराठी राजकारण्यांना दिवस दिवस खोळंबून ठेवतात. दिल्लीचा निरोप आला कि अर्धा घास ठेवून हे मराठे सेवेला दिल्लीत हजर. हे असले प्रकार यशवंतराव, शंकरराव, अशोक, शरद पवार, बाबा भोसले, पृथ्वीराज, आणि अजून कित्येक मराठ्यांनी केले. त्यांची ही लाचारी पाहून मराठी माणसाला लाज वाटली नाही तर नवल. आणि हे सर्व कशासाठी तर सत्तेसाठी आणि सत्ता कशासाठी तर सत्तेत असेन तर भरपूर पैसा खायला मिळेल आणि पैसा मिळाला की ३२ पिढ्यांची ददात मिटली.

    ReplyDelete
  11. मराठा आरक्षणच्या मागणीची सुरुवात
    प्रथम सांगू इच्छितो की मराठा आरक्षण हे मागासवर्गीयांच्या आणि ब्राम्हणांच्या विरोधात आहे. मराठे ब्राम्हणांना एकटे पडायचा गनिमी कावा खेळत आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले की त्यांच्या पुढार्यांना चरायला अजून एक संधी, कुरण मिळेल.

    काय झाले की दलित आणि इतर मागासवर्गीयांच्या साठी सरकारने आरक्षण दिले. ही गोष्ट मराठा रावगड्यांना रुचली नाही. कारण ह्यांच्या हक्काच्या कुरणावर आता दुसरा मागासवर्गीय हक्क सांगणार होता. ह्या सर्व मागास जातींवर मराठ्यांनी युगानुयुगे अन्याय अत्याचार करून सत्ता गाजवून जुलूम केलेला आहे. मराठ्यांच्यामध्ये पण कित्येक प्रकार आणि उपजाती आहेत. ९६ कुळी मराठे कुणब्यांना कमी लेखतात, रोटी बेटी व्यवहार करत नाहीत. पाटील वेगळे आणि देशमुख वेगळे - देशमुखांना त्यांच्याच तोडीचा देशमुख लागतो - कमीचा चालत नाही. मग साळी माळी तेली चांभार मांग महार ह्यांची गोष्टच सोडा. पण जशी मागासवर्गीयांच्या आरक्षणची घोषणा झाली आणि ह्या मराठ्यांचे धाबे दणाणले. ह्यांचा गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरच्या राजकारणावरचा प्रभाव कमी होणार हे दिसू लागले. ह्यांना भुजबळ अथवा मुंढे मुख्यमंत्री कसे चालणार? आठवले तर बिलकुल चालणार नाहीत. कारण काहीही काम न करता पैसा, मान मरातब, सत्ता मिळवण्याचा उत्तम धंदा म्हणजे राजकारण. ३२ पिढ्यांची काळजी आहे हो. त्यात परत मागासवर्गीयांवर इतके अन्याय केलेले आहेत की त्यांना नावे ठेवायला पण जागा नाही म्हणून आता ब्राह्मणांवर रोख आणि रोष - ब्राम्हणांना शिव्या देणे सोपे, त्यांनी केलेल्या सर्व चांगल्या गोष्टी विसरून उगीचच शिव्या द्यायच्या, त्यांना कोणत्याही खऱ्याखोट्या गोष्टीला जबरदार धरून चिखल फेकायचा असा सर्वसाधारण कार्यक्रम आहे. छगन भुजबळ (माळी समाजाचे नेते), अर्जुन दंगले (दलित नेते) , अविनाश महातेकर (दलित नेते) ह्या सर्वांचे मत आहे की आरक्षण द्यायचे असेल तर गरीब मराठ्यांना द्या सरसकट मराठ्यांना नको. म्हणजे काय की आरक्षण आर्थिक निकषांवर द्या. आता माझे म्हणणे ऐका - असेच करायचे असेल तर त्याला माझा जरूर पाठींबा मिळेल पण मला कोणीतरी सांगा गरीब ब्राम्हणांनी काय गुन्हा केला आहे की त्यांना आरक्षण का नको? गरीब ब्राम्हण, गरीब कुणबी, गरीब ९६ कुळी, गरीब देशमुख, गरीब माळी, गरीब तेली सगळ्यांना आरक्षण द्या.

    ReplyDelete
  12. सर्व ब्राम्हण संपन्न श्रीमंत सुखवस्तू आहेत का?
    ह्याचे उत्तर आहे - हो आहेत - बहुतेक सर्व ब्राम्हण विचारांनी सुसंस्कृत आहेत पण आर्थिकदृष्ट्या काहींना मदतीची गरज आहे. ५००० वर्षांपूर्वी लिहिलेल्या मनुस्मृतीशी सध्याच्या ब्राम्हणांचा काहीच संबंध नाहीये. ते मराठ्यांप्रमाणे इतर जातीतल्या लोकांवर वरचष्मा, दादागिरी करण्यास उत्सुक नसतात नव्हे तर ह्याचे म्हणजे ब्राम्हणांच्या जातीयतेचे उदाहरण अपवादानेच आढळेल. ह्या उप्पर ह्या मनुस्मृतीमध्ये दुसर्या जागेवर असलेल्या मराठ्यांनी मात्र मागासवर्गीयांवर अनन्वित अत्याचार बलात्कार केलेले आहेत. तेव्हा सामाजिक रचनेत ह्यांना आरक्षण देण्याची काहीच गरज नाहीये अथवा सगळ्या गरिबांना आरक्षण द्यावे. कारण गरिबांना जात नसते त्यांना फक्त भूक असते. पण मेटे खेडेकरांना ह्या भांडणातून स्वतःचा उत्कर्ष साधायचा आहे. कोकाटे नावाचा मूर्ख नाच्या पण असाच मावळ सुसंस्कृत ब्राम्हणांच्या नावाने शिवीगाळ करतो आहे. मग ह्यांना दादोजी कोंडदेव शिवाजीचे गुरु होते की नव्हते, रामदास स्वामी हे शिवाजीच्या कसे विरोधात होते अश्या फुटकळ पोकळ नासक्या संकल्पनांच्या काल्पनिक शिड्यांवरून सत्तेची खुर्ची काबीज करायची आहे. ब्राम्हनांनो आणि मागास्वर्गीयांनो सावधान! ह्यांची लोकसंख्या ३०% पण सत्ता जवळपास ८० टक्के! साखर कारखान्यातील साखर आपण सर्व खातो - ह्यांनी तिथले काय काय खाल्ले ह्याचा हिशोबच नाही.

    जर महाराष्ट्राचा विकास साधायचा असेल तर मराठ्यांना सत्तेपासून चार काय दहा हात दूर ठेवा. त्यांना कष्टाचा पैसा कमवू द्यात. समर्थ महाराष्ट्राला आदर्शच आदर्श नकोय तर छत्रपतींचा, सेनापती बापटांचा, सावरकरांचा, संभाजीराजांचा आदर्श हवा. हलकट मराठा नेत्यांना हाकला ही माझी कळकळीची विनंती आहे!

    ReplyDelete
  13. नतद्र्ष्ठ भटा !
    उचल ते आरक्षण आणि बुडव अरबी समुद्रात !
    आम्ही मराठे आमच्या घामाच्या बळावर जगण्यास सक्षम आणि समर्थ आहोत. खरे म्हणजे भडव्यानो तुम्हीच बुभुक्षित बोक्या सारखे कधी शिन्क्याचे तुटते आणि कधी तो मराठा रक्षणाचा लोण्याचा गोळा खाली पडतो त्याची वाट पहात आहात. एकदा का मराठ्यांना आरक्षण मिळाले की मग " आम्हाला ही का नको ? " हा कांगावा करायला तुम्ही मोकळे.परंतु हरामखोरानो आम्ही तुम्हाला चांगले ओळखून आहोत.म्हणूनच आमच्या पैकी काही जण मराठ्यांना आरक्षण हवे म्हणून भांडतात आणि काही जण ( जे थेट राजकारणात आहेत ते ) हा मुद्दा झुलवत ठेवतात . असे कोम्बिनिषण राहिले तरच ग्रामपंचायती पासून विधानसभे पर्यंत आमची मते एकगठ्ठा आम्हाला होतील आणि प्रत्येक ठिकाणी सत्तेत आमचे वर्चस्व राहील. आणि दलिता वरच्या आमच्या जुन्या किंवा आताच्या अत्याचार बद्दल काय बोलतोस तू ? आरे अत्याचार झाले
    असतील /होत असतील किंवा पुढेही होत राहतील ......
    त्यात काय ? परंतु निवडणुका आणि मतदानाला ते कुणाच्या मागे असतात ? आमच्याच ना ?
    कशामुळे ? त्यांना आरक्षण कुणी दिले ? आम्हीच ! त्यांना सवलती कुणी दिल्या ? आम्हीच ! त्यांच्या मुलांना स्कोलार्शीप कोन देते ? आम्हीच ! गाव -गावात त्यांना विविध योजना खाली ( इदिरा आवास /संजय गांधी निराधार /राजीव गांधी घरकुल ) घरे कुणी दिली ? आम्हीच !
    आरे भटानो, जुन्या काळी आम्ही त्यांना मार -झोड करीत होतो त्यांच्यावर अन्याय अत्याचार करीत होतो ते तुमचा सांगण्या वरून ! महाराने जर चूल पेटवली तर त्याचा चटका शेषाच्या मस्तकाला लागेल आणि तो धरणीचा आधार असलेले त्याचे मस्तक काढून घेयील असे तुम्ही मराठ्यांना सांगितले आणि मराठ्यांनी महारवाड्यात जाऊन त्यांना चुली पेटवायला मनाई केली ;यात तुमचा स्वार्थ हा की महार -मांगानी गावात भिक मागून शिळे पाके खावे. याच प्रकारे महारा मांगानी घरे बांधली तर धरणी मातेचा भर वाढून ती रसातळाला जाईल . त्यांनी शेती करून नांगर धरला आणि धरती मातेचे पोट फाडले तर तिचा कोप होऊन दुष्काळ पडेल ई ई ई सांगणारे
    तुम्हीच होते. आम्ही मराठे तुमचे ऐकून त्यांच्यावर अत्याचार करीत होतो .अजूनही ठीक ठिकाणी दालीतावर जे अन्याय अत्याचार होतात ते करणारे मराठे असले तरी त्या मागे डोके ब्राम्हणाचे असते. आणि ही गोष्ट दलितांना चांगली माहिती असल्याने ते कधीही आमच्या विरोधात जात नाहीत. ( रामदास आठवले ला जर शरद पवारांनी एक फोन केला तर तो किती सेकंदात शरद पवार यांच्या समोर लोटांगण घालायला हजर होईल हें मी तुला सांगायलाच हवे का ? )
    आर्थात असे असून गावागावात जुन्या काळा पासून आज पर्यंत गावातील दलितांना मराठ्यांनीच खळ्या-दळ्याला मुठ-पसा देवून जगवले आहे, त्याचे उपकार ते बिचारे आजूनही विसरलेले नाहीत ( तुम्ही मात्र ५००० वर्ष काहीही काम न करता आमच्या जीवावर आमच्या पेक्षा चागलं -चुंगलं खाउन ढेर्या पोसून पुन्हा आमच्या नावाने नाकदुर्या काढता . याची तुम्हाला थोडीसुद्धा लाज वाटत नाही ; आरे तुमच्या पेक्षा तोंडाला रंग फासून रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वेश्या बर्या. त्या निदान गिऱ्हाईका कडून पैसे घेतल्या नंतर तो बेड वर असे पर्यंत तरी त्याच्याशी एकनिष्ठ राहतात. तुम्ही तर सालेहो पहिल्या पासून ज्यांच्या घरी खाल्ले त्यांचेच वासे मोजले आहेत ...( याची किती उदाहरणे देवू ? ) तेंव्हा जरा हिशोबाने बोल. लिहिता /बोलताआणि विचार करता
    फक्त तुम्हालाच येते हा भ्रम आता सोडा , आणि हिशोबाने राहा...नाहीतर इथेही एखादा हिटलरचा अवतार निर्माण होऊन तुमचे समूळ उच्चाटन होण्याचा धोका आहे.

    -दादासाहेब.

    ReplyDelete
  14. अय्या , संजयजी ! !

    किती चावट लिहितात हो तुमच्या इथे लोक - तुम्हाला आवडत असाल ?

    तुम्ही थांबवत कसे नाही हे असले प्रकार ?

    का तुम्हीच लिहित असता हे अनानिमास या नावाने -

    अय्या

    आम्हाला बाई फार लाज वायाये -

    नुसता विचार केला तरी

    काहीतरीच ! इश्श्य !

    नको बाई ! लाज वाटते वाचायला !

    परशुराम आगाशे ? परशुराम आधीच पंचात असतो - आणि आत काही लंगोटी पण नाही म्हणजे अगदीच - इश्श्य !- नको बाई !

    तुमच्या ओळखीतला आहे का हो हा आगाशे - त्याला सांगा - इश्श्य ! नकोच बाई !

    किती वयाचा आहे हो हा आगाशे परशुराम ?

    नाही , सहज विचारलं ! कुठे राहतो हा ? कोणाच्या गावातला ? भेटलं पाहिजे एकदा !

    इंटरेस्ट वाटायला लागलाय आता - हा खराच आहे परशुराम का सुताबुताताला आहे का पाळण्याताला आहे ?- शपथा घेतोय आणि असायचा पाच वर्षाचा !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, पल्लवी सरोदे-निंबाळकर !

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल !

      अनिल वाघ

      Delete
    2. धन्यवाद, पल्लवी सरोदे-निंबाळकर !

      नव्हे पल्लवी ओंकार सरोदे-निंबाळकर.

      आनंदी वाघीण-सिंह


      Delete
  15. आमच्या ह्याना असे काय होते - कुत्र चावल्यागत ओरडत सुटतात - आत या बर - सांगते तुमास्नी !अवो रातच्याला असं बामनांच्या नावांनी ओरडत गाव जागवायला काय त्याना इतक सोन चिकटलय का ?

    त्यांची ताकद किती , संख्या मुठभर - आणि आपल्याकड इतकी घबराट कशासाठी हो ?

    तुमी न्हेमी सांगता - लाथ मारीन तिथ पाणी काढीन !

    मग इतक कसलं टेन्शन घ्यायच या बामणांच ?

    आणि तो ओंकार निंबाळकर स्वता म्हन्तोय ना की मी त्यातला न्हाई मग उगीच येखादाच्या इतकं माग कशापाई लागावं ?- असेल नसेल तो निंबाळचा - इतक कशाला इचार करत टकूर फिरवायच सगळ्या घराच ?

    आणि काय हो तुमच नाव लावत नाही ना जोवर तोवर कशाला सारखा त्याच्या नावाचा जप करताय येड्यावानी ?- लोग हत्यात म्हंटल - जरा मांज ऐका ! शांत रावा आहेती मीठभाकर खावा

    आणि गावभर फक्या मारन्यापेक्शा आणि आरक्षानाच्या लायनीवर जान्यापेक्शा जरा कामाच बागा !

    आणि पोराबाळाचा इचार करा - लष्करा च्या भाकऱ्या भाजण सोडा - न्हाईतर सरळ लष्करातच जा की मर्दुमकी गाजवायला - नुसत ते मिशीला पीळ देत गावभर हिंडताय - एक सादी भिंतीवरची पालपण मारता येत न्हाई किंवा साद कुत्र सुद्दा घाबरत न्हाय तुमच्या वराडन्याला !

    आनंदान रहावा की

    मी कोण म्हणता - अवो मी त्यांची

    आनंदी वाघीण

    ReplyDelete
  16. धन्यवाद, पल्लवी सरोदे-निंबाळकर !

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल !

    अनिल वाघ

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, पल्लवी सरोदे-निंबाळकर !

      नव्हे पल्लवी ओंकार सरोदे-निंबाळकर.

      आनंदी वाघीण-सिंहीण.

      Delete
  17. अय्या - आम्ही वाघ बकरी चहा पीत होतो

    आणि एकदम

    प्राणी बोलू लागले !

    वाघ वाघीण सिंहीण ! ! कित्ती मज्जा !

    अगदी इसापनीतीतल्या लबाड कोल्ह्याची ,

    सिंह उंदराची,कावळा चिमणी माकड आणि हत्तीची !भाषा एकच !

    तिथेही विषमता आहे - एक दुसऱ्या सारखा नाही - असू च शकत नाही आणि असूच नये !


    अय्या - आम्ही वाघ बकरी चहा पीत होतो -

    अय्या ! कुणीच प्राणी रिझर्वेशन मागत नाहीत नाही का ? अस कसं ?

    अगदी जगात नसेल पण

    तिकडे भारत देशात मागतात - अगतिक मागतात - गाड्याघोडे उडवणारे मागतात -

    घोड्याला खरारा करणारे मागतात आणि घोड्यावर पैसे लावणारे मागतात -

    रिझर्वेशन ! साऱ्या जगात याना इतर लोक हसतात ! पण-

    खर तर खारुताई आणि चिमणी नी

    रिझर्वेशन मागितलं तर काय चूक आहे ?

    बिचारी चिमणी -! वळचणीला काडी काडी जमवत घरटे रचत असते !

    आपल्या पिल्लांसाठी !

    आपल्या दलित आणि गरीब बांधवा सारखे -

    तिच्या कडे काय असते ? सुक्या काटक्या , ! ! तिला भविष्यकाळ दिसतही असेल ?

    विघ्न् रहीत स्वप्नां चा ?

    पण एखादा येतो आणि झाडूच्या फटकाऱ्या ने वळचणीचे घरटे उडवून लावतो !


    अय्या - आम्ही वाघ बकरी चहा पीत होतो -

    एखादा मर्द मराठा येतो आणि गाडीच्या चाकाखाली इवल इवल घरट चिरडून टाकतो

    असेच होत असते नाही का आपल्या देशात ?

    तिथे त्या चिमणीला वाचवायला कुठल्याही ब्राह्मणांच्या प्रार्थना कामाला येत नाहीत -

    कुठलेही वेद उपयोगी पडत नाहीत

    कुठलाही नवस वाचवत नाही त्या पिल्लाना !


    आणि एकदम सगळे प्राणी बोलू लागले !

    काय पाप केल होत आम्ही ?

    जीवः जीवस्य जीवनम असे आम्ही जगत असतो - सगळ्या वेदना घेऊन-

    आम्ही तुमच्या माणूस जातीच्या वाटेलाही गेलो नाही -आमची अवकातच नाही !

    आम्ही आमची वाटणी मागितली नाही -

    आम्हाला कसले हो हक्क ?आणि वेदना ?आम्ही तुमच्या सावलीपासून दूर पाळणारे !

    पण हा अत्याचार का ?

    एव्हढीही जागा आमच्यासाठी सोडता येत नाही का या माणसाना ?आमच्या स्वप्नांसाठी ?


    आमच्याकडे पण आहेत - लबाड कोल्हे आहेत ,घातकी गिधाडे आहेत ,धूर्त लांडगे आहेत

    दगाबाज मगरी आणि सुसरी आहेत !पण या माणसांची रीतच न्यारी - उफराटी !

    सगळे गुण आणि दुर्गुण एकत्र करून याला बनवलाय देवान -

    पण काय करतोय तो ? हजार भाषा , शेकडो धर्म आणि अनंत विचार - यातून काय मिळाल या माणसाला ? देव काय असतो आम्हाला नाही माहिती -

    ही सगळी पृथ्वीच आमची जगन्माता आहे असे आम्ही समजत होतो -पण-

    जाऊ द्या हो !

    अय्या - आम्ही वाघ बकरी चहा पीत होतो !

    माधुरी वाकनीस



    ReplyDelete
  18. येथे विषय काय आणि लोक बोलत काय आहेत? एका चांगल्या विषयाची वाट लावायला हे लोक मुद्दाम येथे आले आहेत की काय याची शंका येते. असो. संजय सर तुम्हाला विनंती आहे की अशा मूळ विषयाशी संबंध नसलेल्या कमेंट्स हटवून टाका. विरोधी मते असतील तरी हरकत नाही. पण ती मूळ विषयाला धरुन असावी आणि खरे-खोटे जे काही असेल ते पुराव्यांच्या कसोटीवर घासून सिद्ध व्हावे एवढीच अपेक्षा.
    तेव्हा प्रतिसाद देणार्‍या सर्वांनाच विनंती की विषयाचे गांभीर्य ओळखून कृपया सकारात्मक चर्चा करा.
    धन्यवाद
    संजय सर आता विषयाच्या अनुषंगाने मला काही शंका आहेत कृपया त्यांचा आढावा येथे किंवा पुढील लेखांतून घेतला तर आपला आभारी राहीन.

    १. वररुची नेमके किती होते आणि त्या प्रत्येक वररूचीचे नेमके साहित्य कोण कोणते?
    २. वररुचीचे प्राकृत प्रकाश कुठे उपलब्ध आहे काय? असेल तर कृपया त्यासंदर्भात अधिक माहिती द्यावी ही विनंती

    गुणाढ्याच्या संदर्भातून जी कथा कथासरित्सागरात आली आहे ती अर्थातच काल्पनिक वाटते आहे. कारण संस्कृत जर त्या काळातली प्रचलित भाषा होती तर शिलालेख वा तत्सम लेखनही उपलब्ध व्हायला हवे होते. ते प्राकृतात इसवीसनापूर्वीपासूनच्या काळापासून मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उलटपक्षी संस्कृतातली पहिली नोंद इसवी सनानंतरच्या चौथ्या शतकानंतरची आहे. ती ही ब्राह्मी लिपीत. देवनागरी लिपी तिला इसवीसनाच्या आठव्या शतकानंतर प्राप्त झाली.
    तर कथासरित्सागराती;अ ती कथा थोडक्यात अशी
    एककदा राणीबरोबर जलविहार करत असताना राजा तिच्या अंगावर पाणी उडवू लागतो. तेव्हा राणी मोदक मोदक असे राजाला म्हणते. राजाला वाटते तिला मोदक हवे आहेत तेव्हा राजा सेवकांकरवी मोदक मागवतो व मोदक तिच्या अंगावर फेकतो. तेव्हा राणी खळखळून हसते व सांगते की मोदक म्हणजे मा + उदक - माझ्या अंगावर पाणी उडवू नका असे मला म्हणायचे होते. तेव्हा राजा खिन्न होतो व संस्कृत येत नसल्यामुळे तत्काळ संस्कृत शिकण्याचा प्रण करतो. ही कथा संस्कृत भाषा पुरातन आहे हे सिद्ध करण्यासाठी नंतरच्या काळात घुसडण्यात आली आहे हे ओघानेच येते कारण कथासरित्सागर हा गुणाढ्याच्या बृहत्कथेचा संस्कृतमधे अकराव्या शतकात केलेला अनुवाद आहे हे खुद्द सोमदेवभट्टानेच कथासरित्सागराच्या सुरुवातीला मान्य केले आहे. गुणाढ्याच्या कथा सुरु होतात त्या अगोदर सोमदेवभट्टाने वरील कथा आणि गुणाढ्याला राजाने राज्याबाहेर का घालवले व गुणाढ्याने बृहत्कथा कशा रचल्या याची माहिती दिली आहे. ती अर्थातच मूळ बृहत्कथेत नव्हती. त्यामुळे इसवीसनातील मूळ बृहत्कथा समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी कथासरित्सागराचा सुरुवातीचा भाग पूर्ण वगळवा लागतो. उरलेल्या बृहत्कथेत संस्कृतचा काही संबंध नाहिये व पूर्ण नरवाहनदत्ताच्या संबंधाने पुढील सर्व कथा येतात. इसवी सनाच्या अकराव्या शतकातली कथासरित्सागर ही रचना त्यामुळेच संस्कृतच्या बाजूने ऐतिहासिक पुरावा ग्राह्य धरता येत नाही. सुंदर आणि अभ्यासपूर्ण मांडणी आणि योग्य विषय. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे सर

    ReplyDelete
    Replies
    1. श्री सागर भांडारे सर

      कुत्तात्रेय हि अक्षर जुळणी ची चूक असेल

      दत्तात्रेय आगाशे असे आपल्याला म्हणायचे असेल - पण असू दे त्याचे वाईट वाटत नाही

      आपल्याला आनद होतो आहे हे महत्वाचे

      आतातरी मोकळ्या मनाने आपले नाव सांगा

      आपले मन मोट्ठे आहे असे समजतो

      अंधारात लपून विचार सांगण्यापेक्षा आपण आपले नावासकट विचार मांडा

      त्यात वाईट काहीच नाही



      Delete
    2. श्री सागर भांडारे सर ??????????

      भांडू नका रे!!!!!!!!!!

      -अविनाश.

      Delete
  19. What the hell is this? What is the subject of this post and what are people commenting?
    No relevance at all. Sanatani and Brigadi both fanatics are writing anything they want.
    Please remove comments of these A**H**L**S.

    ReplyDelete
  20. हे असेच चालणार !

    त्याला इलाज नाही

    म्हणून तर पूर्वी अक्षरब्रह्म मर्यादित हातात राहील असा प्रयत्न असायचा

    असले गुढग्यात अक्कल असलेले दुसर्याना शिव्या घालण्याशिवाय काय करणार ?

    त्यांची आणि अक्षर्ब्राह्माची ओळखच पटायला अजून ४२ पिढ्या जाव्या लागतील !

    ReplyDelete
  21. सोनवणी चले अपनी चाल. आगाशे भुकत है भुकने दो.

    ReplyDelete
  22. संजय कुमार सोनवणी

    न्यू जर्सीला राहून हे आगाशे इकडच्या गोष्टीत इतका का रस घेतात ?

    ते पण असेच खोटे नाव धारण करणारे आहेत का ?

    आगाशेची किती बुके शिकून झाली आहेत ?

    तोच चैतन्य नावाने लिहिती का ?

    चैतन्य आगाशे शिकागोचा तो तर नाही न हा ?

    करमणूक म्हणून या ब्लोगवर लिहिणे असा जर त्यांनी अर्थ लावला असेल तर त्यांच्या आवडीची कीव केली पाहिजे -

    कारण इतका अर्थहीन लिखाण असलेला ब्लोग दुसरा पहाण्यात नाही

    आगाशेणी माफी मागितली पाहिजे !

    ReplyDelete
  23. संघीय विचारनिरोधन

    कोची येथील शिबिरातील निर्णयांची माहिती देताना हिंदूंना बहुप्रसवतेचा सल्ला रा. स्व. संघाचे पदाधिकारी देतात, त्यावर टीका झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी असा काही ठराव नसल्याची सारवासारव केली जाते. मुस्लिमांना या मातीतलेच मानायला तयार असलेला संघ, 'त्यांच्या'मुळे देशाचा लोकसंख्या-समतोल बिघडणार या मतावर मात्र ठाम राहातो.. कोणत्या दिशेने जावे याबाबत संघाचा गोंधळ संपविण्याचा एक मार्ग म्हणजे संघाने स्वतच निवडणुकीच्या आखाडय़ात उतरावे.
    या देशात हिंदूंची काही प्रगती झाली असेल तर ती केवळ एकाच कारणामुळे. ते म्हणजे हा समाज धर्मगुरू म्हणवून घेणाऱ्यांच्या कच्छपि लागला नाही. त्याच वेळी हेही तितकेच खरे की बहुतांश मुसलमान समाज अप्रगत अवस्थेत असेल तर त्या मागेही एकच कारण आहे. ते म्हणजे त्या समाजावरील धर्माचा प्रभाव. हिंदू इतिहासाच्या चक्राची ही सव्य भ्रमंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघास मंजूर नसावी असे दिसते. त्याचमुळे हिंदूंनी कुटुंब नियोजन करू नये आणि किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत असे अपसव्यी विधान करण्याची दुर्बुद्धी संघाच्या एका पदाधिकाऱ्यास शनिवारी झाली. आपणास तसे अभिप्रेत नव्हते, हा संघाचा ठराव नाही, असे सांगण्याचा प्रयत्न सोमवारी संघाने केला, परंतु या विधानासाठी संघाने घेतलेले आधार आजही कायम आहेत. हिंदू धर्मास बुद्धिप्रामाण्यवादाची उदात्त परंपरा आहे. धर्मतत्त्वांना झिडकारून वेगळे तत्त्वज्ञान मांडणाऱ्यांचेही या धर्माने स्वागत केले आणि त्याचमुळे ऋ ण काढून सण करा असे म्हणणाऱ्या चार्वाकाचाही या समाजात आदर झाला. त्याच वेळी जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या मनूचा निषेध याच धर्मातील मंडळींनी केला आणि सुधारणेच्या वाऱ्यांना गती दिली.

    ReplyDelete
  24. Cont.....

    आर्य समाज, ब्राह्मो समाज आदी संस्थात्मक सुधारणांना महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गोपाळ गणेश आगरकर, विनायक दामोदर सावरकर अशा अनेकांनी वैयक्तिक पातळीवर हातभार लावला आणि त्यामुळे या समाजाची प्रगती झाली. मुसलमानांच्या तुलनेत हिंदू महिलांची अवस्था बरी म्हणावी अशी आहे ती केवळ या सुधारकांमुळे, हे नाकारता येणार नाही. ज्या वेळी हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे 'भाला' या नियतकालिकाचे संपादक भोपटकर अर्वाच्य आणि असभ्य भाषेत प्रतिगामी विचारांचे समर्थन करीत होते, त्याच काळात त्यांना संयत उत्तर देणारे रघुनाथ धोंडो कर्वे हे 'समाजस्वास्थ्य'मधून कुटुंब नियोजनाचा आग्रह धरीत होते. या सगळय़ाकडे दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालण्याचे विधान आणि ते महागात पडणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा इन्कार, हे केविलवाणे आहे. ज्या काळात कर्वे हे गर्भनिरोधकांचा प्रचार करीत होते त्याच काळात भालाकार भोपटकर या रबरी टोप्यांतून कित्येक राम आणि कृष्ण वाया जात असल्याचा निलाजरा युक्तिवाद करीत होते. रा. स्व. संघाने कोची येथील शिबिरानंतर याच विचाराचा पाठपुरावा करावा हे संघ काळाबरोबर पुढे न जाता १०० वर्षे मागे जात असल्याचे लक्षण म्हणावे लागेल. या कर्वे यांच्याही आधी साडेतीनशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी दासबोधात लेकुरे उदंड झाली, तो ते लक्ष्मी निघोन गेली, बापुडे भिकेस लागली, काही खाया मिळेना असा इशारा देत कुटुंब लहान राखण्याचा सल्ला दिला आहे. संघाचे आधीचे प्रमुख के. एस. सुदर्शन यांनीही हिंदूंनी अधिक मुले जन्मास घालावीत असेच मत व्यक्त केल्याचा दाखला आता हे मत नव्याने मांडणाऱ्यांनी दिला. मुळात सुदर्शन हे काय विचारविश्वाचे मापदंड होते असा संघाचा समज आहे की काय? दूरसंचार-अभियांत्रिकीचे पदवीधारक असलेल्या सुदर्शन यांची विज्ञानविषयक मतेही आश्वासक नव्हती आणि स्वदेशीसारखे कालबाह्य तत्त्वज्ञान ते कवटाळून बसले. त्यामुळे त्यांच्या सामाजिक मतांचा आदर करण्याचे काहीच कारण नाही. हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत, कारण मुसलमानांच्या तुलनेत हिंदू जननदर घसरला आहे, असे मत शनिवारी मांडणाऱ्यांनी सुदर्शन यांच्या अशाच मताचा आधार घेतला. परंतु याच सुदर्शन यांनी आपल्या उत्तरायुष्यात मुसलमान धर्मगुरूंची भेट घेऊन मुसलमान हे अल्पसंख्य नाहीत, ते याच मातीचा भाग आहेत, असेही मत व्यक्त केले होते. ते जर खरे मानले तर 'त्यांची' संख्या वाढत असल्याबद्दल संघास काळजी वाटायचे कारण काय? राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हवे, ही संघाची खुलासेवजा सारवासारवही मग अर्थहीन ठरते. अशा स्वरूपाच्या विधानांमुळे संघ हा हिंदूंतील विचारींना अतार्किक वाटू लागेल आणि मुसलमानांपासून अधिक दूर जाईल. समाजाचे अधिक भले करणे हाच संघाचा विचार असेल तर मागे असलेल्यास पुढे आणावयाचे की पुढे असलेल्यास मागे खेचायचे याचा विचार संघाने करावयास हवा.

    ReplyDelete
  25. cont.........

    इस्लाम धर्माचे कट्टर पालन करणाऱ्या सौदी अरेबियासारख्या देशात महिलांना समान अधिकार नाहीत. इतकेच काय, साधे वाहन चालवावयाचे असेल तर त्यांना बंड करावे लागते. हे निषेधार्ह आहे. परंतु त्याच वेळी संघासारख्या संघटनेतही महिलांना स्थान नाही, या वास्तवाचे काय करायचे? महिलांना आम्ही आदराचे स्थान देतो असा भास निर्माण करता यावा यासाठी संघाने महिलांसाठी राष्ट्रसेविका समिती जन्माला घातली. परंतु मूळ संघाची द्वारे, त्यातील पदे महिलांना खुली करण्याचा मोठेपणा दाखवला नाही, या वस्तुस्थितीकडे कानाडोळा करता येणार नाही. हिंदूंनी कुटुंब नियोजन करू नये असे संघ सांगत असताना त्याच वेळी केरळातील ख्रिस्ती धर्मगुरूंनीही आपल्या धर्मबांधवांसाठी अशाच स्वरूपाचा फतवा काढला. तेव्हा संघाची गणना या असल्या मागास मंडळींच्या रांगेत केली गेल्यास अयोग्य ते काय? अमेरिकेत ख्रिस्ती धर्मीयांचे प्राबल्य असलेल्या रिपब्लिकन पक्षीयांचा गर्भपातास आणि स्ंकद पेशी संशोधनास विरोध आहे. ते स्वतस जीवनवादी म्हणवून घेतात. म्हणजे एका बाजूला जीवनवादी असे म्हणवून घ्यावयाचे आणि त्याच वेळी हेच जगणे अधिक समृद्ध करणाऱ्या स्कंदपेशी संशोधनास विरोध करावयाचा हे शहाणपणाचे कसे? वास्तव हे आहे की अनेकांप्रमाणे सध्याच्या काळात संघाचा कोणत्या दिशेने जावे या बाबत गोंधळ उडालेला आहे. एका बाजूला सावरकर यांच्यासारख्या प्रखर बुद्धिवाद्यांस संघ आपलासा करू पाहतो. परंतु त्याच वेळी दुसरीकडे गंगाजल वा गोमूत्राने सर्व आजार बरे होतात असल्या थोतांडाचा प्रचार करणाऱ्यांना उत्तेजन देतो आणि गोबराच्या लेपामुळे किरणोत्साराचा धोकाही टळतो असले भंपक युक्तिवाद खपवून घेतो.
    याच शिबिरात संघाने संयुक्त पुरोगामी आघाडीचे भ्रष्ट सरकार जनतेने पराभूत करावे अशी हाक दिली. संघ अलीकडे राजकीय भूमिका उघडपणे घेऊ लागला आहे, याचेच हे निदर्शक आहे. सरकार कसे चालवावे या बाबतही संघाच्या बऱ्याच सूचना असतात. त्याचे पालन काँग्रेसजनांकडून होणे अशक्यच. परंतु संघाचे कुलदैवत्व मान्य करणाऱ्या भाजपलाही त्या सूचनांचे पालन करणे का जमत नाही, याचाही विचार संघाने करावा. आदर्श कसे असावे हे सांगण्याचा सर्वात चांगला मार्ग स्वत: आदर्श होऊन दाखवणे हाच असतो. तेव्हा संघाने आणखी एक पाऊल पुढे टाकून प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाडय़ात उतरावे आणि आपल्या स्वयंसेवकांचे सरकार किती उत्तम कार्य करू शकते याचा मूर्तिमंत धडा द्यावा. ज्या प्रमाणे पोहोण्यास शिकवावयाचे असेल तर कोरडे राहून चालत नाही, पाण्यात उडी घ्यावीच लागते. त्या प्रमाणे राज्यशकट हाकण्यात आदर्श निर्माण करू पाहणाऱ्याचेदेखील तसेच आहे. संघाने आपलेच एकेकाळचे स्वयंसेवक अटलबिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्वाच्याच कारभारातील वैगुण्य दाखवून दिले आहे. आता वैगुण्यशून्य कारभाराचा दीपस्तंभ निर्माण करण्यासाठी स्वत:च राज्यशकट हाकण्यास सुरुवात करावी, हे उत्तम. तसे होत नाही, तोवर अशा विचारनिरोधनाची वेळ संघावर वारंवार येईल.
    ---------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  26. Same again, no relevance at all. What does RSS has to do with subject of this post. You will find many other blogs targeting RSS. Go there and post your comment.
    Can't you post your comment on the subject of the post.

    ReplyDelete
  27. मुसलमानांच्या .अफाट लोकसंख्येमुळे देशाची प्रगती होऊ शकत नाही ..त्याचे काय ...संजय गांधी असताना जी लोकसंख्या नियंत्रणाची योजना राबवली असती ती नंतरच्या सरकारांनी मुसलमानांच्या मतांसाठी गुंडाळून ठेवली नसती तर आज देश महासत्ता असता आणि संघ नेत्यांना असे मत व्यक्त करण्याची गरजाही पडली नसती ..हिंदू आणि मुसलमानांसाठी किंवा सर्व धर्मियान्साठीच कुटुंब नियोजन सक्तीचे केले पाहिजे

    -उमेश कुलकर्णी

    ReplyDelete
  28. ५० वर्षांनी संघाचा विदानच महत्व पटेल................. वस्तुस्थिती सांगितली आहे .......मुर्खपणाचे विधान नसून ....................हिंदूचा काळजी पोटी निघाले विधान आहे. ज्यापण महाशयांनी लेख लिहिला आहे त्यांनी कुर्पा करून पुण्यातील काश्मिरी पाडीतांची भेट घावी , संघाचे विचार मूर्ख पानाचे वाटत असेल तर फक्त दोन मुलाचा कायदा का नाही पास करून घेत. हिंदूच हिंदूला विरोध करत आहेत ......... हि बाब मुसलमान समाजा मध्ये आढळून येत नाही, त्यांचा संघटनांनी केले फतवे त्यांचा साठी आदेश आसतात. .......... हि एकता हिंदू धर्म मध्ये कधी दिसणार?

    दिलीप.

    ReplyDelete
  29. संघावर लेख लिहिण्या ऐवजी लोकसंख्या वाढ व त्याचे दुष्परिणाम यावर सातात्यांने प्रकाश टाकला पाहिजे. आणी मग संघ म्हणतो ते बरोबर की चूक हे सांगावयास हवे. परंतु लेखाचा सारा रोख संघावर घसरला. माझ्या लहान पणी मला आठवते की अशी चर्चा चालायची की मुस्लिम म्हणतात मुले ही अल्लाहची देन आहे. मोठा झालो व कळायला लागले व गरीब मुस्लिमांची चर्चा केली की मुले जास्त असली की आर्थिक नियोजन होत नाही, मुलांवर अन्याय होतो. तर ते मुस्लिम म्हणायचे अल्ला की देन है वही उसका ख्याल करेगा इतका त्यांच्यावर धर्माचा प्रभाव. मुस्लिम धर्मगुरूंचा हेतू हा की पाकिस्तान वेगळा झाल्यामुळे जी मुस्लिम टक्केवारी कमी झालीय ती भरून काढणे. व जमले तर अजून पाकिस्तान सारखे भारताचे भविष्यात लचके पाडू या. मग जशास तसे उत्तर देताना संघाला अनुकरण करावेसे वाटले. पण संघास कळायला हवे की चुकीचे अनुकरण करू नये. मुस्लिम धर्मगुरू मुस्लिमांना शिक्षित व्हा, उत्पन्न वाढवा व कुटुंब झेपू शकेल इतकीच मुले असू द्या असा सल्ला देवू शकली नाही कारण हिंदू द्वेष त्यांच्या मनात भरला आहे. पूर्वी मुले जास्त असण्याची कारणे अनेक होती. लग्न लवकर होणे, एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे पोषण सपादुन जायचे, संभोग करण्यास पुरेसा वेळ व जवळीक असणे, घरे मोठी असणे, एकत्र कुटुंबाचा राहणीमानाचा स्तर बेताचा असणे त्यामुळे वैयक्तिक महत्वाकांक्षा कमी असणे, शेतीसाठी मनुष्य बळ लागणे. आज आधुनिक जगात उच्च राहणीमान, शिक्षण, महत्वाकांक्षा, भविष्य या सर्वाचे नियोजन करण्यासाठी शिक्षित हिंदू, मुस्लिम जर धर्मगुरुंचे ऐकून लोकसंख्या वाढविणार नाही कारण दैनन दीन जीवनात रोजच खर्च भागविण्यासाठी धर्मगुरुं येणार नाही. आजकाल शिक्षित नसला तरी धक्के धोपे खावून अशिक्षित सुद्धा समजले आहेत की जास्त मुले असून चालणार नाही. पण तरीसुद्धा असे अनेक अशिक्षित आहेत की त्यांच्यावर धर्मगुरूंचा प्रभाव आहे . शिवाय जास्त मुले होणे मर्दानगी चे लक्षण आहे. हा सुद्धा गैरसमज आहे. क़तार सारख्या मुस्लिम राष्ट्रात एका पत्नी पासून कमीत कमी २ व जास्तीत जास्त ४ असे प्रमाण आहे पण भारतात एका पत्नी पासून १६ मुले झालेली आहेत. त्यातील ६ मृत्यू पावली व १० जगली. अशी उदाहरणे आहेत. उत्तर प्रदेश बिहार हे हिंदू असो व मुस्लिम दोघेही जास्त मुले जन्माला घालण्यात आघाडीवर. महाराष्ट्रात १९१७ साली १६ मुले, १९५५ साली ६ मुले, १९६५ साली ३ मुले व आजच्या पिढीत २ मुले असे प्रमाण आले आहे. थोडक्यात संघ काय म्हणाला हा धागा पकडून हिंदू व मुस्लिम या दोन्ही धर्मीयात लोकसंख्या वाढीचे काय दोष आहेत हे शोधून या दोघांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी न समजता देशाचे अखंड नागरिक समजून लोकसंख्येचे एकत्रित देशहिताला पूरक धोरण असावे. धर्मगुरूंना पूरक धोरण नसावे. अमेरिकेत नागरिक हा सर्व श्रेष्ठ आहे. तेथे कोणी हेतू पुर्रस्सर लोकसंख्या वाढीचे उद्योग करीत नाही. कारण तेथे वैयक्तिक जीवनाला महत्व आहे. या देशात फक्त हिंदू नी पुरोगामी असून चालणार नाही. तर मुस्लिमानी ही पुरोगामी असयला हवे. शहाबानो प्रकरणात मुस्लिम रस्त्यावर येतात. व मुंबईत व इतरत्र दहशतवादी हल्ले झाले की मुस्लिम या देशाचे नागरिक म्हणून का रस्त्यावर येवून निषेध नोंदवीत नाहीत. तेंव्हा मात्र फक्त बहुसंख्य हिंदुनी रस्त्यावर येवून निषेध नोंदवायचा व मुस्लिमानी फक्त जुजबी निषेध नोंदवायचा. अतिरेकी जरी भारतीय नागरिकांना मारीत असले तरी हिंदू ना मारण्याचा त्यांचा उद्देश असतो. ते भेंडी बझार येथे का बोंब स्फोट करीत नाहीत. आणी जर अतिरेक्यांशी धर्माचा संबंध जोडायचा नाही असे म्हणतात तर भारतीय नागरिक म्हणून मोठ्य्स प्रमाणावर हिंदूबरोबर मुस्लिम खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरून निषेध का करीत नाहीत. तेंव्हा संघाच्या प्रतीकीयेबरोबर मुस्लिम धर्मागुरुनी लोकसंख्या वाढविण्याचे जे आवाहन केलेलं आहे त्याचाही सारखाच समाचार घ्यायला पाहिजे तर संतुलन साधेल नाहीतर संघालाच झोडपत बसायचे व मुस्लिम संघटनांना सोडायचे हे बरोबर होणार नाही. निधर्मी राष्ट्र म्हणून हिंदू व मुस्लिम या दोघानीही सारखेच पुरोगामी असायला पाहिजे व तसे प्रयत्न झाले पाहिजे. मतासाठी मुस्लिमांना पुरोगामी होण्यापासून रोखू नका यालाच लांगुलचालन म्हणतात.

    जितेंद्र मोरे

    ReplyDelete
  30. माकडांच्या हातात काठी अशी परिस्थिती संघ वाल्यांची आहे.त्या मुळे त्यांची विचारसरणी सुधा अशीच आहे. सध्या globalization मुळे जग एकत्र येत आहे आणि तुम्ही अजून मंत्र आणि मंत्रांचे तंत्र यातच अडकला आहात.असल्या माकड चेष्टा आता संघांनी बंद कराव्यात. संस्कृतीच्या नावाखाली संघ वाले स्वतच्या बायकांना किती त्रास देतात याची लाखो उदाहरणे आहेत यात स्त्री जर कर्तबगार निघाली तर मग लगेच यांच्या शेंड्या पेट घेतात .त्या मुळे असली फालतुगिरी बंद करून संघाने अश्मयुगीन काळातून २१व्या शतकात सर्व समावेशक असे पूल टाकावे त्यांचे स्वागतच करू पण त्यांच्या सारखे अश्मयुगीन बनविण्याचा प्रयत्न करू नये.

    अक्षय

    ReplyDelete
  31. दिल्ली बलात्कारातील अल्पवयीन आरोपी हा हिंदु असुन त्याच्या भावंडात पाचवा होता. तो घरातुन कुचंबणेपायी ११ व्या वर्षीच पळून गेला होता व तो त्या मुलीशी खुप क्रुर पणे वागला होता. तेव्हा आपल्याला जेवढ्या मुलांचे संगोपन करता येईल तेवढ्याच मुलांना जन्म देणे चांगले. लॉर्ड मेकॉले याने १८३५ साली ब्रिटिश संसदेला आपला अहवाल सादर केला होता. हिंदुच्या भवितव्याविषयी म्हणायचे झाले तर भारतीय शेअर बाजारांमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांची गुंतवणुक अगदीच कमी आहे. ते सोने व जमिनीच्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक करतात म्हणजेच देशाच्या सामुहिक प्रगतीवर त्यांचा फार कमी विश्वास आहे. इंग्रजीतील ज्ञान मराठीत आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याऐवजी ते आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालणे पसंत करतात. काही समाजघटकांना इतिहासकाळ वेदनादायी असला तरी तो त्यांनी गौरवशाली मानावा असा आग्रह धरतात. विविध अल्पसंख्यांकांसाठी प्रामाणिकतेची व देशभक्तीची प्रश्नपत्रिका तयार करतात. व त्यात उत्तीर्ण होण्याचा अट्टाहास धरतात. त्यामळे त्यांचा भविष्यकाळ कसा असु शकेल ?

    संतोष

    ReplyDelete
  32. दिल्लीत बलात्कार झाला, बलात्कार करणारे आणि बलात्कार पिडीत हिंदू होते. काय केल आर एस एस ने बलात्कारी हिंदू युवक रोखण्यासाठी? हिंदू स्त्रियांवर हिंदू पुरुष जेव्हा अत्याचार करतात त्याबाबत आर एस एस ची सैद्धांतिक आणि व्ययहरिक भूमिका काय असते आणि राहिली आहे? हे रोखण्यासाठी काय ठोस पावला उचलली आर एस एस ने? हिंदू स्त्रिया हिंदू डॉक्टरांच्या मदतीने स्त्री भृणु हत्या करवतात त्याबद्दल काय बौद्धिक दिलीत आर एस एस ने ? डान्स बर मध्ये हिंदू मुली नाचवल्या जातात त्या बद्दल काय केल आर एस एस ने???? दुर्गम भागातून हिंदू कुमारिका हिंदू दलाल पळवून आणतात आणि कुन्तान्खान्यात विकतात, हे रोखण्यासाठी काय केल पुरुष प्रधान आर एस एस ने??????? एक स्त्री म्हणून ह्या सगळ्याच आश्चर्य वाटत राहत!!!!!!!

    सुमेधा घाटपांडे.

    ReplyDelete
  33. भारतापुढील सर्वात मोठा प्रश्न लोकसंख्या हा आहे आणि तो कुटुंबनियोजन धर्मबाह्य समजणाऱ्या.मुले ४ लग्ने करण्यामुळे, येणाऱ्या गरीबीमुळे निर्माण झाला आहे. तिसरे मुल होण्याच्या सूचनेला विरोध केल्यानंतर सर्व लेख संघावर लिहीण्यापेक्षा लोकसन्ख्या वाढीवर विचार करायला हवा होता आणि तेथे मुसलमानाना त्याचे महत्व सांगायला हवे होते . हैदराबाद मधील चारमिनार भागात मुस्लीम बहुसंख्य आहेत आणि तेथे कुटुंबनियोजनाचे काम सरकारी अधिकाऱ्यांना व सेवा संस्थान करणे किती व का कठीण जाते याच विचार संपादकांनी करयला हवा होता. परिवर्तनाची दिशा देण्याचे काम आपण करा ,संघावर टीका करत बसू नका संघाचे विचार म्हणजे फतवा नव्हे कि हिंदू लगेच तो मानतील ,म्हणून देशातील गरीब अशिक्षित जनतेला फतवे काढून घाबरवण किवा पैसे देऊन मते घेऊन लाचार करून ठेवणारे कोण हे आपण जाणता, त्यांच्यावर तुमची लेखणी निर्भिडपणे चालली पाहिजे देशाचे हित त्यात आहे. राष्ट्र सेविका समिती हि स्वतंत्र संघटना आहे , गाव पातळीवर अनेक स्त्री सस्था असतात परंतु हि एकमेव अखिल भारतीय व ७८ वर्षे चालू असणारी जातीभेद व वर्गभेद नसलेली संघटना आहे. , स्त्रियांना शारीरिक व मानसिक दृष्टीने सबल बनवणारी समिती लक्ष्मीबाई केळकरांनी १९३६ मध्ये सुरु केली व आज स्वतंत्र पणे त्याचे काम चालते . दीपज्योती नमोस्तुते हे चरित्र जरूर वाचा आणि हे वेगळे काम समजून घ्या.

    विद्या देवधर हैदराबाद

    ReplyDelete
  34. "गर्व से कहो" म्हटले कि ज्याची माथी भडकतात आणि उसळेल्या दंगलीत जे बळी पडतात त्यांचेसाठी ही आदेशवजा सूचना आहे... हिंदुच्या नावाची गाजराची पुंगी वाजवितात आणि उच्च स्थानी असतात... दंगलीत कधीही बळी पडत नाही... "हिंदू" चे नियमन करतात ते ... उच्चभ्रू.... शिक्षित... ब्राह्मण यात अपवाद आहेत.... संघाच्या या विचाराचे समर्थन करणार्यापैकी किती जन कृती करण्यास तयार आहेत.... "भगतसिंग जन्मावे ते दुसऱ्या घरी" असा हा प्रकार आहे....

    शाम.

    ReplyDelete
  35. एकाच मुलाचे व्यवस्थित संगोपन करून त्याला चांगले नागरिक बनवणे चांगले कि अनेक मुले जन्माला घालून एकही मुलाचे संगोपन धडपणे न करणे चांगले? तसेच आजकाल स्त्रिया नोकरी करतात. एकाच मुलाला वेळ देताना त्यांची तारांबळ उडते. अनेक मुले जन्माला घालायची तर तिला घरीच बसावे लागेल! संघाची विचारसरणी किती मध्ययुगीन आहे हेच यातून दिसते. असे बोलल्यावर बाईला '...खतरे मे है' म्हणून बुरख्यात कोंडनार्यांमध्ये आणि यांच्यात फरक तो काय? मला हिंदू असण्यचा अभिमान निश्चितच आहे पण संघ हिंदू धर्मातील सहिष्णुता विसरत आहे. संघातील लोक ज्या सावरकरांना पुज्य मानतात ते प्रखर बुद्धिवादी होते हे सोयीस्कररीत्या विसरतात आणि सावरकरांनी ज्या कर्मकांडांना सतत विरोध केला त्यांचेच समर्थन करतात!(आणि हो,तथाकथित 'पुरोगामी' लोक सावरकरांचे पुरोगामित्व तितके ठासून मांडत नाहीत हे हि तितकाच खरं!) अर्थात असली 'वैचारिक लबाडी' संघच करतो असे नाही. गांधीचे उठताबसता नाव घेत काय चालते हे आपण बघतोच आहोत.

    अनुष्का.

    ReplyDelete
  36. atishay shastrokt paddhatine lihilelyaa lekhaavar itakyaa ashastriy pratikriyaa yene he aapalyaa blogache durdaiv aahe

    ReplyDelete
  37. आपल्या देशात संघटना बांधून कोणतेही भरीव सांघिक कार्य जमणार नाही - धार्मिक नाही वैचारिक नाही किंवा सांस्कृतिक नाही-ख्रिश्चन धर्माप्रमाणे आपल्याकडे प्रामाणिक रामकृष्ण मिशन सारख्या संस्था आहेत पण त्यांचे अस्तित्व देशावर परिणाम करेल इतके विशाल नाही -


    विस्कळीत विचार हे आपले सामाजिक वैशिष्ठ्य आहे -

    त्यातूनच बेजबाबदार स्वातंत्र्याच्या कल्पनांचा जन्म होतो


    शिस्त हि मानसिक प्रवृत्ती आहे आणि तिचे अनेक सामाजिक फायदे आहेत

    स्वच्छतेसाठी ती उपयोगी पडते

    सामाजिक संकटांशी चार हात करताना आणि आपले सात विचार तळागाळा पर्यंत पोचवताना हि शिस्त कुपाच उपयोगी पडते आपल्या शाळा आणि आपली घरे हि या शिस्तीचे संस्कार करणारी मुख्य केंद्रे आहेत

    पण स्वातंत्र्याच्या भोळसट कल्पनांनी आपल्याला वैचारिक गुंगी आली आहे

    ReplyDelete
  38. अविनाश नेमाडे सरांनी दतात्रेय आगाशे सरांच्या आगाऊ चुका दाखवून सागर भंडारी यांना मार्गदर्शन केले त्याबद्दल अतिशय जिव्हाळ्याने मी आपले गूढ मानतो -असेच धार्मिक द्वैत आणि अद्वैत राखत एक दिवस काश्मीर आणि गरिबी असे दोन्ही प्रश्न सुटतील आणि समस्त देव पांडूरंगाच्या नावाने जयजयकार करतील

    त्यावेळेस पिश्पक विमानातून सर्वांवर अंत्य दर्शनाची वृष्टी होईल असा हवामानाचा अंदाज आहे त्यामुळे यंदा दिवाळीनंतर कांदे स्वस्त होणार आहेत म्हणून

    ReplyDelete
  39. @AnonymousOctober 30, 2013 at 5:17 AM

    पुन्हा चूक,

    सागर भंडारी नाही तर सागर भंडारे!

    अविनाश नेमाडे????????????????????????????????????????????

    अविनाश.

    ReplyDelete
  40. अविनाश नेमाणी

    आपणास हि दीपावली आनंदाची आवो

    आपले संजय भंढारे यांचे पण दीपावली निमित्त अभिष्ट चिंतन

    येणारी दीपावली आपणा सर्वास सुख समृद्धीची आणि सुखाची जावो

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...