Saturday, October 10, 2015

Land Determines!

Mind has physical existence. Mind is related with brain as brain is center of nervous system. We can precisely say that without brain there cannot be any psychology. Human brain is a very complex system which remains as yet to be understood completely. It is assumed that there are about 86 billion neurons, each connected with ten thousand others. Any physical alteration to the brain causes impact on mind, no matter whether injury or drugs. Human intelligence is connected with evolution of the human brain over the time.

One can say mind is product of the brain. The brain functioning, though complicated, is mostly based on the bio-electric signals. Rather functioning of neurons depends on bio-electricity generated in the body. Mind is overall functioning of the overall excited cells in the brain that varies or fluctuates with several physical reasons and thus changes expressions, moods, understanding etc. It is now proven that body creates electro-magnetic fields as well and also responds to outsider electro-magnetic fields This includes neurons and muscle cells. With magnetic fields many behavioral effects of different intensities have been reported. For example, a pulsed magnetic field originally designed for spectroscopic MRI was found to alleviate symptoms in bipolar patients while another MRI pulse had no effect. A whole-body exposure to a pulsed magnetic field was found to alter standing balance and pain perception in other studies. From this we can surmise that the human mind (brain) responds to the electro-magnetic pulses as the brain too is a generator of such signals of different intensities. 

 It has been observed that sudden changes in geo-magnetism too, such as geomagnetic storms, heavily impact on the minds of the people. It is not that all cells or neurons in the brain excited all the time. There are many centers in the brain those alternatively get activated with need and in response to the outer world, geo-magnetism is one.

 Human psychology is closely associated with brain and so the mind. Brain has physical existence that is made of biological cells of variety of combinations. It has chemistry, also called as neuro-chemistry, that helps overall functioning of the brain, such as generating movement, speaking, thinking, listening, regulating the systems of the body, and countless others. Chemical changes in the brain, intentionally caused or otherwise, impacts feelings and emotions. The overall thinking pattern of the human being is entirely dependent on the bio-chemical activity of the brain. In ordinary course, when there is no sudden change in overall chemistry of the brain, the psychology of the person remains normal.

However, when we say ‘normal psychological condition’, we just want to explain, a psychology that is not disturbing the state of individual mind in question and others. Till the person exhibits accepted norms of the psychology, in thinking and behavior, as similar as others living in his society, the person is considered to be normal, though he may or may not have special qualities.  But general psychology of a Mexican and American cannot be the same. Psychology of the Arab and Indian also cannot be the same. In India alone, geographically connected regions, say like Maharashtra and Gujrath, people have different general psychologies. Rather we can see general psychology or the way of thinking of the people changes with region to region that reflects in their culture. However, before going deep into this issue, we shall focus on the brain.

Brain is a physical entity, as I have already mentioned. Mind is product of it and so the individual psychology. No brain, if minutely analyzed, is identical with other and so the mind and psychology too is not identical. It is brain that gives sense of individuality. Besides genetics, individual brains overall chemical composition is unique. A slightest change in the composition can make transformation in individual psychology. Sometimes it is done with drugs or extra intake of minerals or vitamins.

Barring few, humans cannot consume minerals directly. They are mostly in compound form and in traces. Most of the minerals he gets from his diet. The food that he uses as his diet is produced from some land. The mineral composition in the diet depends mostly in which land it is produced. The water he drinks too consists of natural minerals and its composition too will depend on through which kind of rocks it has flowed and was gathered.

We are well aware that water of some wells is not considered to be potable for its being hard and of odd taste whereas some well carries potable water. And taste of well water will change with well to well and village to village…it is not because there is problem with water but the amount of the minerals diluted in the water and through which kind of rock-veins the water has been flown in to the well. Water will taste according to the diluted minerals and its density. It may remain potable or not. The people drinking water from the wells too consume the same minerals to the given amount those can affect their overall chemistry. This would be in very small quantity, but their physical chemistry will slightly differ than of the people those drink water from different well having different chemical composition.

In cosmopolitan era, we have forgotten many things. But if we probe it will dawn on us that the food grains of certain kind and produced in certain regions had different tastes. Brinjols grown around Krishna River and chilly of Kolhapur had distinct taste and flavor. What brings that? Certainly the mineral distribution in the lands where they are grown! The crop consumes the minerals spread in the soil and gives the distinct flavor. We could taste it and even now.

But just imagine the era, not far back…just few decades ago…the people living in the certain regions used to consume the food grown in the same lands for ages and drank water that had similar mineral composition. They ate same animal those grazed in the lands where grass too contained similar mineral composition.

What would be effect?

The overall body and thus brain will essentially contain the chemical composition that was in their regular diet. The people living in certain regions rich with some minerals in soil and devoid of some, show certain genetic deceases. Many deceases occur because of lack of some or other mineral or excess of some minerals. In body (and brain) minerals are in compound form. Chemical imbalance can cause the psychological stresses. Human genetics too is affected by regional geological differences. The regional genetic marks too are a proof to make our statement true. Otherwise how the scientists could define the regional genes?

Human being is thus, though separate from land, still he always is rooted with the land he lives in.
The overall chemical composition, though differing slightly from person to person, will remain identical in broader sense in every humanbeing in certain region over the time. His genetic structure too will be impacted by the land he lives in.

And so will be impacted his general psychology, his way to look at the outer world and the way he expresses will be somewhat identical that makes his culture and language.

We will see in the next chapters, in details, after all it is land which determines the general psychology and language he speaks, he lives in!



18 comments:

  1. सर आपण हे स्वतः लिहिले आहे कि कॉपी पेस्ट केले आहे ते माहित, नाही, पण काही मुद्दे अजिबात पटत नाहीत, ते खालीलप्रमाणे..
    १) मानव आफ्रिकेत उत्क्रांत होऊन सर्व पृथ्वीवर पसरला हा जगतमान्य सिद्धांत आहे. बाकीचे सिद्धांत आधीच बाद ठरलेत, त्यावर मी इथे बोलत नाही. पण आपण विषय काढल्यास नक्की बोलू. इजिप्त, मेसोपोटेमिया, सुमेरिया, आणि नंतर सिंधू हे मानवाच्या प्रवासाचे पुरातत्व पुरावे आधीच उपलब्ध आहेत. मग त्या हजारो वर्षात का होईना तो स्वतःचे अस्तित्व जपायला मानव सोप्या ठिकाणी स्थिर झाला आणि जो भरकटला तो हजारो किलोमीटर भटकला. बहुतेक बी-१२ मुळे परत त्याच्या मेंदूने त्याला साथ दिली म्हणून परत तो आक्रमक बनला. आणि बहुतेक भरकटलेला हाच सर्वात बुद्धिमान मानव आज, युरोपियन (वैदिक?), अमेरिकन, इस्लामी, आणि ज्यू बनून आपल्या मानगुटीवर बसला आहे. मानव शाकाहारी आणि मांसाहारी अश्या दोन्ही टप्प्यात उड्या मारत राहिला आहे. त्यामुळे त्याने जमिनीतली काहीही मुलद्रव्ये खाल्ली तरी वाघाचा रेडा होऊ शकत नाही तसेच रेड्याचा वाघही होऊ शकत नाही. वाघाची जगण्याची पद्धत आणि रेड्याची जगण्याची पद्धत, लढायची हत्यारे, ह्यावर रेडा आणि वाघाची तुलना आज होऊ शकत नाही. वाघ संपायला आलेत, रेडे आणि म्हशी अजून मुबलक आहेत. वाघाला संपवायची आणि रेड्याला वाढवायची वृत्ती हि पूर्ण मानवी मेंदूची आहे. आज आम्ही मांसाहारी लान्ड्यांना विरोध करून खड्ड्यात घालतो म्हणजे आम्ही मांसाहार करत नाही असे होत नाही. आम्ही आमची गरज बघून आणि परस्थिती बघून खाण्यापिण्याचे नियम ठरवतो. म्हणूनच आम्ही (खरे कि खोटे हे कोणास ठाऊक?) पण याज्ञातले बळी पूर्ण बंद केले. पण आम्ही बळी पूर्ण बंद करू शकत नाही. तुम्ही आमचे बळी घेता तर आम्हीही चापट्या सरळ दाताचे मोसमी देशात राहणारे लोक आहोत, इथले निसर्ग चक्र, मैथुन काळ, पिल्ले जन्मने आणि जगवणे फारच अवघड होते. हिंसा हा आपला धर्म नव्हता, तो बहुतेक संजय सोनवणी सारख्या धनगर लोकांनी आपले दाताचे सुळे वाढवून अजून किमान १००० वर्षाने स्थापन करावा, त्यावेळी जगात एकच प्राणी शिल्लक राहणार आहे, तो म्हणजे आफ्रिकन मानव, त्यात सगळ्यात जवळचा इजिप्त, नंतर मेसोपोटेमिया, नंतर सिंधू, आणि शेवटी हिंदुस्तान, युरोप अमेरिका ह्यांची आव्हाने तितकीच अवघड आहेत, आणि ते ती सोडून पळपुटेपणा, करतात, पण आपण मिश्र संस्कृतीचे हिंदू गोमांस खाण्यासाठी इतकी तरफड का करतो? आपण युरोपीय आणि अमेरिकन लोकांसमोर नेहमीच लोटांगण घालायचे का? कि आपले पर्यावरण, आपले सन उत्सव, खाद्य सवाई ह्यांना फुकटात विकायचे?? गाडीखाळून चाललेला कुत्रा स्वतःला गाडीचा मालक समजतो, आणि मोठ्या बीफ प्लेट ची अपेक्षा करतो, पण त्याची लायकी हि गाडीखाली रहायची असते हे त्याला कळत नाही. संडास मालकाचा आणि रुबाब भं ** च्या.. चालू द्या..

    ReplyDelete
  2. आप्पा-आपण लिहिले त्यात कदाचित बहुजन समाजाला किंवा सामान्य लोकाना रस वाटायला हरकत नसावी पण कुणाचेही कौतुक अथवा भ्रमनिरास आजवर पोचला नाही या ब्लोग वर - असे का ?
    बाप्पा- पण तमूळ आपले लिखाण मराठीत हवे होते सर्व मुळातच इतके सामान्य आहे की आपण ही धडपड कोणासाठी करत आहात ? ते आधी महत्वाचे,सामान्य मराठी माणसाला मराठीतच लिखाण आवडणार , मग हे कोणासाठी आहे ? १०-१२ विचा अभ्यासक्रम म्हणून ? कारण याहीपेक्षा सरस असे अमाप लिखाण अतिशय शुद्ध इंग्रजीत आपल्यास उपलब्ध आहे .
    आप्पा- आपण लिहिले आहे त्यात कोणताही नवा विचार नाही , संशोधन नाही , किंवा त्याचा उद्देशही समजत नाही . आपण का लिहितो आहोत हेपण आपण सांगावे हि अपेक्षा आहे , नाहीतर असले लिखाण पोरकट पणा ठरेल . मेडिकल लाईनीत अशी लाखो पुस्तके आहेत .
    बाप्पा - यातही वैदिक लिखाणावर घाव घालण्याची पूर्व तयारी म्हणून हे लिखाण असेल तर फारच छान !त्यामुळे एकदा सांगून टाका ! हा उद्योग आपण का करत आहात ?
    आप्पा - आपले मराठी लिखाण अशुद्ध असतेच आणि ते आपण जळगावी पद्धतीने लपवायला बघत असता . दिलीप कोल्हे काय म्हणेल ?आपले इंग्रजी त्याहून अशुद्ध आहे हो !

    ReplyDelete
  3. संजय सोनवणी आज स्वतःला वाघ सिंह समजून बीफ खाण्यासाठी जमिनीतून मिळालेल्या खनिजांमुळे आम्ही उच्च वाघ सिम्हांची औलाद आहोत हे सांगायचा प्रयत्न करतात, पण वाघ सिंह, ध्रुवीय अस्वले, तरस, लांडगे, कोल्हे, देव आणि व्हेल मासे, सील, वालरस आणि कुत्रे हे सगळे मांसाहारी आहेत. शाकाहारी आणि मिश्राहारी प्राणी विषुवव्रुतीय प्रदेशाची देन आहेत. त्यातील मानव प्राणी आहे. तुम्ही वाघ सिंह संपवायचा प्रयत्न करताय का? गरुड, गिधाडे आधीच नामशेष झालेत, गिधाडे तर मृत प्राण्यांचे मांस खात होते, तरीही ते मेले. गिधाडे ह्यांचा जमिनीतून मिळालेल्या खनिजांचा संबंध नसेल तर महार मांग मृत प्राणी खाणारे म्हणून का वाळीत टाकले गेले? मग हलाल खाणारे वाघ सिंह आणि मेलेले प्राणी खाणारी गिधाडे ह्यांतील अनुवांशिक फरक सज्नय सोनावानीला कळत नाही का? तरीही तो आज पंतप्रधान ह्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतो. खरेतर राहुल गांधी ह्या संजय सोनवणी ह्यांच्या घराणेशाहीच्या मालकाने डोक्यावर घमेली वाहण्यापेक्षा मेलेल्या प्राण्याचे मांस खावून दाखवावे. आता कोन्ग्रेस्मध्ये कोणी जाऊ इच्छित नाही, म्हणजे संजय सरांना आता कॉंग्रेसचे तिकीट मिळायची शक्यता फारच वाढली आहे, शिवाय बहुजनांच्या डोळ्यात धूळ फेकून आणि लंड्यांना बिफचा तुकडा टाकून हे मतांचे पुढचे गणित करत आहेत. पण सर तुम्ही वेड्यांच्या नंदनवनात फिरत आहात. बहुजन हि असेच वेडे आहेत. २०१९ ला तुमचा मटका आणि लॉटरी नक्की लागणार. प्रयत्न चालू ठेवा. मोदीची दाढी आधी काढून दाखवा.. मग राजीनामा वगैरे पुढच्या गोष्टी. साहित्यिक लोकांनी आपल्या पदव्या दिल्या पण कोण ह्या सह्त्यीकांना ओळखते. आम्ही तुमची पुस्तके वाचतो म्हणून तुम्ही मजलात का? आता बघू कोण तुमची पुस्तके वाचतो ते..!! बाष्कळ पुस्तके आणि वास्तविक सत्य ह्यांचे परीक्षण करयाला आम्ही रात्रंदिवस जागे आहोत, जागते राहो...जागते राहो...जागते राहो

    ReplyDelete
  4. सर मला तुमच्यावर इतके घसरायची इतकी गरज नव्हती, पण कधी कधी तुम्ही जे निळे कातडे पांघरून कोल्हेराज बनायचा प्रयत्न करता त्यातून तुमचा दुटप्पीपणा उघड होतो. एकीकडे बाबासाहेब पुरन्धरे ह्यांनी विकृत इतिहास लिहिला नाही म्हणून तुम्ही बोलता आणि दुसरीकडे बहुमतात निवडून आलेल्या मोदींना हुकुमशहा म्हणता. म्हणजे सगळ्यात आधी आपण आपली स्वतःची मानस शास्त्रीय स्थिती तपासून घ्यावी असे वाटते. असे तुम्हाला दिवसभर होते कि फक्त संध्याकाळी होते? दिवस तारखा नीट आठवतात का? असे नसेल तर तुम्ही महान पुरुष आहात आणि नक्कीच नवीन जागतिक धर्माचे संस्थापक बनणार हे स्पष्टच दिसते, पैगाम्बाराला लोक आधी असेच म्हणत असत, पण नंतर बघाना. सगळ्या जगात बीफ आणि बलात्कार त्यानेच पसरवले. दिल्लीतच जास्त बलात्कार का होतात हो? मी येमेन, ओमान, सौदी पासून इराक तुर्कीत राहिलो आहे. सौदीच्या वाळवन्टात कुत्रे, कावळे, साळुंख्या, चिमण्या अजिबात सापडत नाहीत. २०० किलोमीटर वर २०-२५ उंट दिसतात. झमझमचे पाणी फार स्वच्छ आणि पवित्र आहे म्हणून हजला गेलेले लोक केन मध्ये भरून ते इकडे आणतात. आयुष्यात एकदा हज केलेला माणूस पूर्ण निरुक्त होतो म्हणे, सगळी कमाई संपल्यावर काय होणार म्हणा. आम्हीही तसे कुंभमेळे करतो. इराकमध्ये अनेक लोक शुद्ध पाण्यात अंघोळ करायला जातात. सिंधुतले लोकही अंघोळी करायचे. हे काय झुगाड आहे? आपल्याकडे हत्ती, म्हशी, रेडे, डुकरे, गेंडे, पाणघोडे चिखलात बसतात. कहो हे असे. असेल काहीतरी. आपल्याला काय करायचे आहे. मी डिस्कव्हरी चानेल वर वाघ सिहांना शिकार करताना बघितले आहे, ते फक्त हलाल खातात. पण प्रत्यक्षात गिधाडे, कावळे आणि कुत्रे शिळे मांस खाताना बघितले आहे. फार झगडा करतात खाताना ते, संजय सर आपण कोणाचे प्रतिनिधी आहात? हलाल खाणाऱ्या वाघ, सिंहांचे? कि शिळे मांस खाणाऱ्या गिधाड, कावळे कुत्रे ह्यांचे. गिधाडे तर आता संपलीत. कावळे आणि कुत्रे हे शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करून टिकून आहेत. तुम्हाला आंबेडकर आणि पैगंबर हे सारखेच वाटतात का? दोघांचा इतिहास आणि जीवनक्रम ह्यांची तुलना आता तुम्हीच करा. पुढे दोन्ही धर्मात काय घडत गेले आणि जाईल याचा इतिहास तुम्हीच लिहा. बघाना. पण बुद्धाला मध्ये घ्याला विसरू नका. गांधी, बुद्ध, पैगंबर, नेहरू, पटेल, सावरकर, गोडसे, टिळक ह्या वेगवेगळ्या रंगांचा वापर करून तुम्ही रोज एक चित्र बनवता. पण त्यातून काहीच उद्बोध होत नाही. तसेच तुमच्या कवितांचे आहे का? ह्या साईड बिझिनेस मध्ये मस्त महिना पुढे सरकत असेल नाही का?

    ReplyDelete
  5. आणि हो ते जियोमाग्नेटिक वादळ असे काहीतरी अवघड तुम्ही लिहिले आहे, चंद्रामुळे पृथ्वीवर समुद्राला भारत्या ओहोट्या येतात असेच काहीतरी तुम्हाला म्हणायचे आहे का? पृथ्वीच्या प्रत्येक भागात जर ते जियोमाग्नेटिक बळ सारखे असेल तर सगळ्या समुद्रांना एकाच वेळी भारती येईल. चंद्र सूर्यादी ग्रहांचा जियोमाग्नेटिक बळाचा मानवाच्या मेंदूवर काही परिणाम होतो कि काय? समान व्यास आणि त्रिज्या जी कोट्यावधी वर्षांच्या प्रक्रियेने पृथ्वीला प्राप्त झालेली असताना परग्रह ह्यांच्याशिवाय कुठले बळ माणसाच्या मेंदूवर कार्यरत असते? कसली हि गुरुत्वीय वादळे? काहीतरीच काय. अहो ते श्याम मानव उद्या तुम्हाला आणि मला रस्त्यावर ओढून चालेंज देतील. उगाच असले काहीतरी सांगू नका.. असे काही नसते. आकाशस्थ ग्रह नक्षत्र हे परमेश्वराचे घड्याळ आहेत असे आपले पूर्वज सांगून गेलेत त्यावर थोडा विश्वास ठेवा. ६ वाजले कि सूर्य उगवतो, १२ वाजले की उन तापते, परत ६ वाजता सूर्य मावळतो. असेच चालू आहे कि नाही. कधीकधी ग्रहण लागते, पण ते कोण बघतो म्हणा! आता बस करतो फार डोके खाल्ले तुमचे.. पण एक शक्यता वाटते कि पृथ्वीच्या पोटातील पदार्थांची घनता बदलली तर गुरुत्वीय बळ तात्पुरते बदलू शकते. म्हणजे तुम्हाला असे म्हणयचे आहे का कि जिथे पृथ्वीचे कवच पातळ आहे तिथे लोकांवर कमी दबाव आणि जिथे कवच जाड तिथे लोक बिनधास्त. म्हणजे जपानी लोक हे गुरुत्वीय बलामुळे फारच वैतागून महान झालेत आणि अरेबियातील लोक अगदी निगरगट्ट असे आहे का हो सर, सांगा न प्लीज..

    ReplyDelete
  6. आप्पा बाप्पा आणि श्री पाटसकर सर,
    आपण दोघांनी धारिष्ट करून विषय मांडला आहे त्यामुळे मला थोडे धाडस करावेसे वाटते आहे.
    आपण कधी काही लिहितो त्यावेळी आपण काहीतरी विचार करत असतो की मला हे जे सुचले ते इतके नवीन ,टवटवीत आणि महत्वाचे आहे,की मला कुणाबरोबर तरी शेयर केलेच पाहिजे नाहीतर ते असेच माझ्या मनाच्या कोपऱ्यात पडून राहील.
    दुसरी गोष्ट म्हणजे आपण वापरत असलेली भाषा आणि ज्याना आपले मन मोकळे करायचे आहे त्यांची भाषा ! मला वाटते संजय सर मराठीत , अशुद्ध का होईना , पण बरे लिहित असतात , आज त्याना एकदम इंग्रजीचे डोहाळे का लागले ?आणि ते तरी निदान सकस वजनदार असावे ना ? त्यात हजार चुका आहेत , वाचताना " हा प्रपंच का मांडला आहे " तेच समाजात नाही. हा विषय संजय सरांनी नव्यानी शोधून काढला आहे का ? एक नवीन सिद्धांत आहे का ? तसा दावा त्यांनी केलेला नाही . असेच लिखाण मेडिकल च्या पुस्तकातून हवे तेव्हढे मिळते .
    लेख वाचून झाला की अत्यंत फालतू अशीच भावना होते हे अगदी सोळा आणे सत्य आहे.त्यात लेखकाला काय म्हणायचे आहे तेच समाजात नाही. पाटसकर सरांनी अगदी योग्य शब्द वापरले आहेत . जिओ माग्नेतीक्चे हे भूत कशाला उभे केले आहे ? एकंदरीत असे दिसते की संजय सरांच्या भोवती जी गर्दी जमते , त्यांची माती गुंग होईल अशी धारणा मनी बाळगून हे छारमाड आणि दरिद्री लेखन झाले असावे . संजय सरांची एक शैली मात्र दिसते , प्रथम एकदम काहीतरी नाट्यपूर्ण वाक्य टाकायचे , आणि जसे की, It is assumed that there are about 86 billion neurons, each connected with ten thousand others.. . आणि मग फेकाफेकू सुरु करायची . मला वाटते की कुणीतरी त्याना कुठल्यातरी मेडीकल लेक्चर साठी निमंत्रित करणार असतील किंवा कुठलीतरी ओसाडगावची फेलोशिप मिळणार असेल , पण साहेबाचे त्या क्षेत्रात काही लिखाणच नाही , यांची तथाकथित मास्टरी फक्त सिंधू संस्कृती आणि वैदिक शिव वाद , फार फार तर वैदिक हे हिंदू कसे नाहीत ते बेंबीच्या देठापासून ओरडत बसण्यात ! असो , ५० - ६० धनगर आणि गुराखी जमवत सांस्कृतिक क्रांती होत नाही , आणि असले वांझोटे इंग्रजी आपण न लिहिले तर उपकार होतील - कळले नाहो संजय सर ?
    लेखनसीमा

    ReplyDelete
  7. श्री सुर्याकांतजी पळसकर ,
    आपणास कदाचित आवडणार नाही पण हे सत्य आहे की संजयचे इंग्रजी अजिबात फर्डे नसून खरेतर अतिशय रद्दड आहे ,हजारो चुका दाखवता येतील असे आहे , खरेतर ज्याचे मराठीच कमकुवत आहे आणि त्या कमकुवत मराठीचे समर्थन करण्यात जो धन्यता मानतो त्याला हे सांगून काय उपयोग आहे ?पण एक मात्र निश्चित आहे काहीही असले तरी संजयची मोडक्या तोडक्या इंग्रजीत लोकांसमोर यायची जिद्द कौतुकास्पद आहे , पुढे कदाचित ,त्याची मुले चागली निपजली तर, त्यांचे मराठी आणि इंग्रजी दर्जेदार असेल अशी आशा करुया , तोपर्यंत हे आनिपानी सहन करणे भाग आहे .

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. एक विनोदाचा भाग असा आहे की ब्लोग वर नेहमीचे लोक हजेरी लावतात , बहुतेक संजयाच्या विरोधातच लिहिणारेच असतात. संजयाने मध्यंतरी फेसबुक बंद केले होते, पण आता परत सुरु केलेलेदिसते परंतु त्यावर जरी हाच लेख असला तरी तिथे प्रतिसाद शून्य आहे. संजयचा जो मित्र गात आहे तो काय आहे ते त्यावरून दिसते. त्यांच्या खिज गानातीतच नाही की संजयाने इंग्रजीत काही लिखाण करण्याचे ठरवले आहे , ते त्याच त्याच जुनाट विषयात गुंतलेले आहेत ,
    त्याउलट ,
    इथे संजयाच्या विरोधात इतके अचूक लिखाण चालू आहे पण संजय मुग गिळून बसला आहे , कारण त्याची वृत्ती !संजयला आत्म स्तुती करून घेण्याचे महाभयानक आणि घातक व्यसन लागले आहे. आप्पा बाप्पा आणि माननीय पाटसकर हे नियमित संजयला उपयुक्त लिहित असतात , पण पालथ्या घड्यावर पाणी . पाटसकर यांच्या शंका अस्खलितपणे सांगायचे तर टू द पोइंट ,अगदी मर्मावर बोट ठेवणाऱ्या असतात , त्यामानाने आप्पाबप्पा जोडगोळी हलकी फुलकी वाटते . त्यांचे मूळ प्रश्न मात्र विखारी असतात , जसे की ,
    संजयाने हा लिखाणाचा घात का घातला आहे ?त्यातही औचित्य काय साधले आहे ?कमीतकमी इंग्रजी तरी अर्थपूर्ण लिहिण्यास काय हरकत आहे ?जनसामान्य असा अवघड विषय मराठीत समजून घेण्यास उत्सुक असताना हा इंग्रजीचा आग्रह का ?
    संजयचे मराठीच इतके अशुद्ध आहे , आणि इंग्रजी तर त्याहून अर्थ हीन - निदान फेसबुक वर तरी प्रतिसाद असेल अभ्यसुञ्चा म्हणून पाहिले तर तिथेही प्रतिसाद शून्य !
    मग संजयचे ध्येय साध्य झाले का ? तरीही संजय बोलणार नाही - फार तर एक नवी कविता ऐकवेल . हीच त्याची पलायनवादी वृत्ती आहे !

    ReplyDelete
  11. पण शिवसेनेचे हे कृत्य स्वतःवर लक्ष केंद्रित करण्यासाठी केलेले आहे कारण त्यांना राजकारणात आणि केलेल्या विकासात कोणी विचारात घेत नाही, हे लोक फक्त डोकी फोडायचे राजकारण करतात आणि त्यातून अनेक बहुजन उत्तम लोकांना ह्यांनी माथेफिरू बनवले ते एकतर कोन्ग्रसी हल्ल्यात (सुडो सेकुलर) मेले किवा आत्ता जेलमध्ये आयुष्य वाया घालवत आहेत त्यावेळी उद्धव टाकरे किवा बाळासाहेब टाकरे ह्यांना धुकूनही विचारायला आले नाही. उद्या शिवसेनेचा पंतप्रधान ( वडिलांच्या कृपेने उद्धव ठाकरे झाला तर ) हे अक्ख्या देशात ह्यांची हुकुमशाही लागू करतील. ह्यांना मुंबईची गटारे साफ करता येत नाहीच आणि चालले पंतप्रधान बनायला. फक्त एकाच भांडवल ते म्हणजे मी टाकरे, कसला रे हा टाकरे?

    ReplyDelete
  12. आप्पा - जोशी सर मुख्यमंत्री असताना या शिवसेनेने इतका धुमाकूळ घातला होता की वाण्याच्या दुकानात जाउन हे खंडणी मागत हिंडत होते , सारी मुंबई नागरी याना वैतागली होती . आता भाजप शिवसेनेला मुंबईच्या महापालिका निवडणुकीत वाऱ्यावर सोडणार हे नक्की.
    बाप्पा - मुळात शिवसेनेची लायकी काय ? शून्य भोपळा. मला आठवते की बियर पिणाऱ्या ठाकरेला वसंतरावांनी मोठे बनवले गुंड जमा करून मुंबईवर दहशत बसवत यांनी कॉम. डांगे याना गप्प बसवले , जॉर्जला हाकलून लावले आणि दत्ता सामंतचा खातमा केला , हे एक भाडोत्री गुंड !यांना कोणतेही मुली नाही अथवा तत्वज्ञान नाही , दुघे डोईजड झाला आणि गेला बिचारा. २०१५ नंतर शिवसेना कायमची संपणार हे १००%सत्य आहे हजारो लोक त्यासात्हो करोडो रुपये खर्च करायला तयार आहेत आणि सामान्य जनतेलाही असले दुतोंडे नको आहेत.
    आप्पा-उद्धाव्मध्ये कोणताही तल्लखपणा नाही आणि वक्तृत्व नाही , बाळासाहेब हेच तकलादू नेतृत्व होते . इतके वर्ष मुंबईत यांचे राज्य आहे , यांनी काय केले ? शून्य भोपळा ! शिवाजी स्मारक करणे , टी. बाळू चे स्मारक करणे असले उद्योग म्हणजे विकास नाही ! अत्यंत अक्कलशून्य लोक म्हणजे शिवसेना आणि शिवसैनिक !
    बाप्पा - या सर्वाना तुरुंगात सडत ठेवले की हेच लोक सुतासारखे सरळ होतील , बियार्ला चटावलेले लोक कसे समाजकार्य करणार ?

    ReplyDelete
  13. आप्पा बाप्पा व्यवस्थित नाळ जुळली (कि नाही ते मला माहित नाही, पण तुमचे मुद्दे आणि माझे मुद्दे जुळले कि म्हणायचे नाळ जुळली सोप्पे आहे) तिकडे मुंबईत शिवसेना झुंडशाही करते आणि इकडे पुण्यात राष्ट्रवादी धुमाकूळ घालते, वाईट वाटते ते लीला परुळेकर ह्या महर्षी परुळेकर ह्यांच्या अविवाहित कन्येचे, तिने आत्तापर्यंत हजारो गाई बैल आणि त्यांचे मास ओरबाडता येत नसलेले कुत्रे हे घरात पाळले, उद्या संजय सर म्हणतील कि कुत्रे शेतीच्या दृष्टीने निरुपयोगी म्हणून आर्य लोकांनी त्यांना पाळले, म्हणून आर्य लोकांनी कुत्रे स्वतःच्या स्वार्थासाठी पाळले पण आर्य कुत्र्याचे मांस खात नव्हते, कितीही दुष्काळ पडला तरीही अवैदिक आर्य हे कुत्रे, स्वबंधू ह्यांचे मांस खात नव्हते, हे सोडून अनार्य लोक डुकरे, (गाई? बैल? हेही पाळले कि नाही हे माहित नाही) स्वताच्या घरात पुणे येथे संजय नावाच्या मागून खातात आणि त्यातून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतात, असे राजकीय स्वार्थ साधू लोक आम्ही हजारो वर्षे बघत आलो आहे, कुणाला गाय बैल खायचे आणि कोण पायात गाई बैलांच्या चपला घालतो त्यापेक्षा तोंडात तो काय घालतो हे कायदेशीर आहे, मेलेल्या गाई बैल म्हैस रेड्याचे कातडे आम्ही का पायात घालू नये, शिवाय शिवसेना गल्लीबोळात दादागिरी करत फिरते पण जेव्हा त्यांचे नेते गल्लीबोळात मारले गेले तेव्हा ह्यांनी कधी कायदेशीर लढा लढला नाही फक्त राजकीय पोळी भाजली आहे, मीही पुण्यात आहे तुम्हीही मुंबईत धुमाकूळ घातला आहे, पण सामान्य समाज आणि देशासाठी लढणारे जवान शिवसेनेच्या उद्धव ठाकरेचे थोबाड बघून सेनेत भारती होत नाहीत, तेव्हा सैनिक रक्ताची मक्तेदारी तुमची नाही हेही सेनेने लक्षात ठेवावे...

    ReplyDelete
  14. तिकडे संजय सोन्वान्न्नीला शेतकऱ्यांचा मोठा कळवला आला आहे, म्हणू तो म्हणतो कि बाकीच्या सर्व समाजाने शेतकऱ्यांसाठी आपले करदायित्व शेतकऱ्यांसाठी माफ करावे. शिवाय शेतकऱ्यांनी गाई, आम्हाला राहायला १० बाय १० च्या खोलीची किंमत ह्या शेतकऱ्यांनी लाखो करोडो रुपये करून ठेवली त्यांना आम्ही माफ करावे, का तर म्हणे ह्या वर्षी पाऊस कमी झाला. शेतकरी हे वंश परंपरेने शेतीचे मालक झालेत, मोठे बागायतदार आणि जमीनदार ह्यांनी सामान्य लोकांना हजारो वर्षे लुटले आहे, म्हणून गांधी नेहरू नावाने त्यांचे पापक्षालन झाले असे समजायची गरज नाही. आम्हीही माण पाठ करून पावसात भिजत जाऊन पुण्या मुंबईत नोकरी करतो, १० मिनिटे उशीर झाला कि एक लेटमार्क लागतो, असे १० लेट मार्क लागले कि पगार ३३% कमी होतो. शेतकरी ५०० -६०० वर्षांपासून जिरायती आणि वर फ्री ऑफर मध्ये बागायती उत्पन्न काढत आलेले आहेत, त्यात त्यांना त्यांच्या पाळीव गाई बैल कुत्र्यांनी व्यवस्थित साथ दिलेली आहे, तरी शशेतकरी का इव्हालतात? शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी च्या भूल थापांना बळी न पडता नदीजोड वगैरे प्रकल्पात उत्साह दाखवला असता आणि भू अधिग्रहण कायद्याविरुद्ध नसते उद्योग केले नसते तर महाराष्ट्रातील शतकरी थोडेफार सुधरले असते, तिकडे आंध्र प्रदेशात शेतकरी सुधारले आहेत. पण आपण राजकीय अस्वास्थ्यामुळे जिसे थे असेच आहोत. कोणी तुम्हाला तुमच्या घरात एउन तोंडात सोन्याचा दाणा टाकायची अपेक्षा का करताय. तुम्हीही सेनेच्य नादाने आळशी झालात का कि काय. शेतकरी असा नव्हता। आणि त्याला असा राजकीय बनावायचा प्रयत्न देखील करू नका। हीच विनान्नाती

    ReplyDelete
  15. http://www.dailymail.co.uk/sciencetech/article-2057546/Early-humans-Africa-route-Arabia-Egypt.html

    ReplyDelete
  16. खरे आहे आप्पा -बाप्पा मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी हडप करायची स्पर्धाच लागली आहे. शिवसेना तिकडे जवान सीमेवर मारले जातात म्हणून इथे मुंबईत लोकांच्या तोंडाला काळे फासते, पण त्यांना जवानांची खरेच किती काळजी आहे कि राजकीय, आणि सामाजिक दहशत माजवून स्वतःचा फायदा साधायचा आहे? इकडे दुष्काळ पडला म्हणून संजय सोनावानीनां शेतकऱ्यांचा कळवला आलाय म्हणून ते दुष्काळ पडला कि सरळ गाई-गुरे शेतकऱ्यांनी कापून खाव्यात अर्थात कसायला विकाव्यात हे बौद्धिक पाजळताहेत. खरेतर जवानांना काय वाटते किवा शेतकऱ्यांना काय वाटते ह्याच्याशी कोणालाही देणेघेणे नाही. फक्त राजकीय बांधणी चालू आहे असे आम्हाला सामान्य लोकांना वाटू लागले आहे.

    ReplyDelete
  17. सर ते पुढचे चाप्टर कधी देणार? आणि ते कालीबंगा शिवलिंग लक्षात आहे ना, इसपू २६०० चे, शिवाय सिंधू हरप्पाच्य हजारो शाळुंका आणि लिंगे. शिवाय सिंधुटला शिष्ण्देव म्हणजे पशुपती शिब लिहिलेले! मग काय आता तोफ्गोला ठासून भरलाय सरांनी. बार काढायचाय फक्त. कि सगळे चीतपट. हो कि नाही सर.

    ReplyDelete
  18. नमस्ते संजय जी ।

    Indeed geography has a fundamental effect on civilisations and individuals alike. You also pinpointed a prominent aspect or quality of geography : that is, the "orientation", and though you have started with the effect of electromagnetic field on human brain, I have no doubt you may have the electromagnetic orientation (and field) of Earth in mind. An example would be, how the migratory birds are able to sense this "orientation" consciously and find their way.

    Geography has many important parameters : minerals, soil, mountains, rivers, etc, but "orientation" could be the most prominent factor.

    By orientation I don't simply mean directional orientation (north, south, etc) primarily. One basic example of orientation that comes to my mind is : left-right.

    There is left and right brain lobes, there is left and right in politics, there is left and right in Hindu sampradayas, so on.

    I will request you to write, and explore, more on this.

    KT

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...