Sunday, June 4, 2023

संजय सोनवणी यांची वैश्विक साहित्यनिर्मिती - डॉ. श्रीपाल सबनीस

 

"मराठी कादंबरी रणांगणच्या पुढे गेलेली नाही. मराठी कादंबरी " तो-ती " च्या चक्रव्युहात अडकून मरणावस्थेला लागलेली आहे. त्यादृष्टीने "मराठी कादंबरी रणांगणच्या पुढे गेलेली नाही. मराठी कादंबरी " तो-ती " च्या चक्रव्युहात अडकून मरणावस्थेला लागलेली आहे. त्यादृष्टीने संजय सोनवणी यांची वैश्विक साहित्यनिर्मिती हे एक महत्वाचे आश्वासक पाऊल आहे. संस्कृतीने माणसाला काय दिले, याबाबत प्रत्त्येक माणसाला अंतर्मूख करून विचार करायला लावणारे लेखन संजय सोनवणी यांनी केले असून त्यांच्या कादंब-यांमद्ध्ये वैश्विक जाणीवांचा विशाल पट आहे आणि तो त्यांनी मर्यादित पानांमद्ध्ये मांडला आहे हे कौतुकास्पद आहे.
"कुशाण, कल्की आणि ओडिसी या तीन वेगळ्या संस्कृत्या, वेगळी पात्रे व वेगळे कालखंड चित्रीत करणा-या कादंब-या असल्या तरी त्यातील माणुसकीचा तळ ढवळणारे सूत्र एकच असल्याने या तीनही कादंब-या वाचतांना एकच महाकादंबरी वाचत असल्यासारखे वाटते. संशोधन, चिंतन आणि स्वतंत्र तत्वज्ञान याला कलात्मकतेत व वेगवेगळ्या शैल्यांत बसवण्याचे आव्हान सोनवणींनी पेलले असल्याने त्यांच्या कादंब-यांना रुढ कादंब-यांच्या चौकटीत बसवता येत नाही.
"संजय सोनवणींचे सामाजिक कार्य व लेखनही अद्वितीय असून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात त्यांची कृतीशील भूमिका ही आजवरच्या चळवळीतील सर्व परिभाषांना छेद देणारी असून तिचे स्वागत करायला हवे."
- डा. श्रीपाल सबनीस, ओडिसी, कल्की आणि ओडिसी या कादंब-यांच्या नवीन आवृत्त्यांच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलतांना. हे एक महत्वाचे आश्वासक पाऊल आहे. संस्कृतीने माणसाला काय दिले, याबाबत प्रत्त्येक माणसाला अंतर्मूख करून विचार करायला लावणारे लेखन संजय सोनवणी यांनी केले असून त्यांच्या कादंब-यांमद्ध्ये वैश्विक जाणीवांचा विशाल पट आहे आणि तो त्यांनी मर्यादित पानांमद्ध्ये मांडला आहे हे कौतुकास्पद आहे.
"कुशाण, कल्की आणि ओडिसी या तीन वेगळ्या संस्कृत्या, वेगळी पात्रे व वेगळे कालखंड चित्रीत करणा-या कादंब-या असल्या तरी त्यातील माणुसकीचा तळ ढवळणारे सूत्र एकच असल्याने या तीनही कादंब-या वाचतांना एकच महाकादंबरी वाचत असल्यासारखे वाटते. संशोधन, चिंतन आणि स्वतंत्र तत्वज्ञान याला कलात्मकतेत व वेगवेगळ्या शैल्यांत बसवण्याचे आव्हान सोनवणींनी पेलले असल्याने त्यांच्या कादंब-यांना रुढ कादंब-यांच्या चौकटीत बसवता येत नाही.

"संजय सोनवणींचे सामाजिक कार्य व लेखनही अद्वितीय असून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात त्यांची कृतीशील भूमिका ही आजवरच्या चळवळीतील सर्व परिभाषांना छेद देणारी असून तिचे स्वागत करायला हवे."

- डा. श्रीपाल सबनीस, ओडिसी, कल्की आणि ओडिसी या कादंब-यांच्या नवीन आवृत्त्यांच्या प्रकाशन समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलतांना.

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...