कधी कधी
झाकोळून येतो विषाद
आणि फणे काढतात
अनंत प्रश्नांचे सर्प
त्यांच्या जहरी फुत्कारांत
विरून जाते
नियतीच्या
चेह-यावरील हास्य
उरते सारे केवळ विद्रूप
आणि
जीवघेणे!
-संजय सोनवणी
पंडीत नेहरूंनी काश्मीर ताब्यात घ्यायला वेळ केला म्हणून अजूनही अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे असा आरोप केला जातो. पण आहे तो काश्मी...
No comments:
Post a Comment