Saturday, January 18, 2014

काश्मिरी पंडित...निर्वासनाची २४ वर्ष!



१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-मशिदीमधून नारा उठला...पंडितांनी इस्लाम स्विकारावा नाहीतर मरणाला तयार रहावे. (काश्मिर में अगर रेहना हैं...अल्ला हो अकबर कहना हैं! )आणि सुरु झाला एकच आकांत...शेकडो पंडित मारले गेले. काहींना जाहीरपणे फासावर लटकावले गेले. स्त्रीयांवर बलात्कार झाले आणि जवळपास साडेतीन लाख काश्मिरी पंडित एकाएकी देशातच शरणार्थी झाले. अब्रु गेली, संपत्ती गेली आणि शरणार्थी छावण्यांत त्यांना आश्रयाला धावावे लागले...जेथे साध्या मुलभूत सुविधाही नव्हत्या!

फारुक अब्दुल्लांनी, मुख्यमंत्री असून सा-या जबाबदा-या धुडकावल्या. जगमोहन नामक राज्यपालाच्या हाती सुव्यवस्थेच्या धुरा गेल्या. पण आकांत थांबायचे नांव घेत नव्हता. हुरियत आणि जम्मु-काश्मिर लिबरेशन फ्रंटने जिहाद पुकारला होता.

आता या घटनेला २४ वर्ष उलटुन गेली आहेत. म्हणजे एक पिढी गेली आहे. काश्मिर टाईम्सचे संपादक ओ. एन. कौल हे माझे मित्र होते. त्यांच्या तोंडून ऐकलेल्या अत्याचाराच्या कहान्या अंगावर काटे उभे करणा-या होत्या. आधी फारुक अब्दुल्ला आणि आता त्यांचे सुपुत्र काश्मिरची धुरा सांभाळत आहेत. पण अजुनही नि:ष्कासित झालेल्या पंडितांचा प्रश्न सुटलेला नाही. देशातच निर्वासित व्हावे लागणे याच्या वेदना कोणी नीट समजावून घेत नाही. हिंदुत्ववाद्यांना (पक्षी वैदिकवाद्यांना) लोकभावना भडकवायचे साधन मिळते यापार त्यांच्या दृष्टीने पंडितांचे अस्तित्व नाही.

त्यांना लगेच गुजरातचा नरसंहार आठवतो. आनंदाच्या उकळ्या फुटतात. पण या सा-यात "माणूस" मेला, बलात्कारीत झाला याची जाण आणि भान राहत नाही. या देशात सर्वांना आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. नरसंहाराची भूमिका असणा-यांना या व्यवस्थेत स्थान नाही...मग तो कोणीही असो.

काश्मिरी पंडितांच्या ससेहोलपटीबद्दल आमचे भान तसेच न्याय्य असले पाहिजे. आजही २४ वर्ष उलटुनही पंडितांना त्यांच्या भुमीत जायचे साहस होत नाही. त्यांनी जगायचे मार्ग शोधले असले तरी त्यांची त्या भुमीशी त्यांची नाळ जुळलेली आहे त्या भुमीतुन हाकलले गेले गेल्याचा शोक-संतप्त उद्गार अत्यंत स्वाभाविक आहे. "काश्मिरी पंडितांखेरीज काश्मिरचे सौंदर्य उणे आहे..." असे काश्मिरचे राज्यकर्ते म्हनत असतात...पण त्यातला प्रामाणिकपना किती यावरही विचार करायला हवा. काही पंडित काश्मिरला परतत आहेत हे खरे आहे...पण त्यांच्या कायमस्वरुपी संरक्षणाचे काय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे!

231 comments:

  1. KASMIRI PANDIT MELE THANDIT.

    ReplyDelete
    Replies
    1. बामणी कावा, फाडून ठेवा
      बामनांना १० वर्षे शिक्षण बंद करा
      यांचे वैदिक देव नदीत फेका
      सर्व ब्राह्मणी जुने खुळचट धर्मग्रंथ जाळून टाका
      वेद म्हणजे भेद, त्यांना फेकून द्या
      यांना हिंदू समजू नका
      बामन लोकांपासून जर जपून व्यवहार करा.

      Delete
    2. संजय राव,
      काश्मिरी पंडितांच्या (ब्राह्मणांच्या) प्रश्नांवर नव्हे तर सर सामान्य लोकांच्या प्रश्नांवर वर चर्चा होऊ द्या.

      Delete
    3. काश्मिरी पंडित मेले थंडीत.

      Delete
    4. हिंदूधर्माआडून ब्राह्मणीधर्माचा (वैदिक धर्माचा) चेहरा लपवून सर्वसामान्य हिंदूंची घोर फसवणूक करणाऱ्यांचा जाहीर धिक्कार. किती दिवस फसवीत राहणार या अस्सल हिंदू लोकांना, सुधरा लेकाच्यांनो.
      याच लोकांनी आम्ही हिंदू नसून वैदिक ब्राह्मण आहोत असे मुघलांना सांगून "झिजीया" करातून सवलत मिळविली होती. यांची लग्ने होतात वैदिक पद्दतीने आणि इतर हिंदूंची हेच लग्ने लावतात पौराणिक पद्दतीने, काय म्हणावे याला, का काही म्हणूच नये?

      श्रीकृष्ण

      Delete
    5. बामणांनी कपटे केली, विद्या (?) ठेवली आपल्या हाती

      Delete
    6. ब्राह्मणांनी अब्राह्मणांचा विश्वासघात केला. इतिहास आपल्या सोयीनुसार लिहिला, ब्राह्मणांच्या वर्चस्वास धक्का लागणार नाही याची जातीने काळजी घेतली. अब्राह्मणांचा खरा इतिहास गाडून टाकला किंवा विकृत करून टाकला.

      जयसिंगराव

      Delete
    7. सावधान! इतिहासाचे पुनर्मुल्यांकन सुरु सुद्धा झाले आहे. इतिहास शास्त्र शुद्ध पद्दतीने लिहिला जातो आहे , लवकरात लवकर तो आपल्या जवळ येवो हीच अपेक्षा. विशेष म्हणजे तो अब्राह्मनांकडून लिहिला जातो आहे! निष्कपट इतिहासाची अपेक्षा!

      Delete
    8. स्तुत्य उपक्रम, खूप खूप शुभेच्छा!

      गणेश

      Delete
    9. मस्तच.

      Delete
  2. सर ,
    आपल्या ब्लोगवर आपण झोप काढता का ?
    आपण काश्मिरी लोकांच्या विषयी इतके पोट तिदिकिने लिहिले आहे - झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिले आहे - -काळजाचा ठाव घेते आपले लिखाण - आपले त्याबद्दल अभिनंदन -
    पण त्याला प्रतिसाद नाही
    उलट कुणीतरी दुधे किंवा तुपे काहीतरी असंबद्ध लिहित बसतो आणि तुम्ही ते छपत बसता - हा तुमचा अडाणी पणा समजायचा का त्याचा ?
    उद्या शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या बद्दल आपण लेख लिहिल्यावर प्रतिक्रिया देताना कुणी माधुरी दीक्षित किंवा तेंडूलकर यांच्या बद्दल लिहित बसले तरी आपण ते कौतुकाने छापाल का ?
    आपण दुधे किंवा तुपे -ताकवले किंवा दहिभाते यांचे लेख जरा तपासून मग ते छापावेत असे सुचवावेसे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. प्रज्ञा बडोदेकर तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? काय हि भाषा??????????
      थोडे तारतम्य बाळगायला शिका!

      Delete
    2. डोके ठिकाणावर? अहो, त्यासाठी डोके असावे लागते आणि तेच प्रज्ञा जवळ आहे कि नाही याचीच शंका वाटते.

      Delete
    3. प्रज्ञा सारख्या भंपक लोकांकडून अजून काय अपेक्षा करणार ?

      Delete
    4. दिलगिरी व्यक्त करेल तर ती प्रज्ञा बडोदेकर कसली ? अवाजवी अपेक्षा.

      Delete
    5. प्रज्ञा दीदी, कोपरापासून नमस्कार!

      Delete
  3. संजय सोनवणी ,
    आपण काश्मिरी लोकांच्या वेदनना आपल्या लेखात स्थान दिले हे अतिशय चांगले काम झाले
    आपणास नम्र अभिवादन
    आमच्याकडे एक काश्मिरी कुटुंब रहात होते आम्ही त्याना आसरा दिला नाही त्यांना आम्ही मदत केली नाही फक्त आम्ही या देशातील एका कुटुंबाचे दुःख वाटून घेतले
    पण आपल्या लेखाला प्रतिसाद देताना श्री दुधे सरांनी काश्मिरी लोकांचा साधा उल्लेखही न करता मराअथा महासंघ आणि त्या अनुषंगाने विवेचन केलेले दिसते आणि प्रज्ञा बडोदेकर यांनी कदाचित जास्त भडकपणे आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे
    हा समजुतीचा घोटाळा असेल तर श्री दुधे यांनी किंवा सर आपणही काही खुलासा केल्यास बरे होईल असे सुचवावेसे वाटते
    आपल्या काश्मिरी लोकांच्या स्पष्ट भावना हजारो निर्वासित काश्मिरी लोकांपर्यंत पोचतील याची मी हमी देते कारण आपण हे फार थोर काम केले आहे
    मराठा महासंघ सुद्धा यात बरेच भरीव काम करू शकेल
    आपली नम्र
    वंदना आणि प्रेरणा गुप्ते

    ReplyDelete
    Replies
    1. हजारो वर्षांपासून ज्यांना कुत्र्या -मांजरा पेक्षाही वाईट वागणूक दिली गेली आणि अजूनही देत आहेत अशा अस्पृश्य, दिन-दलितांच्या समस्यां पेक्षा या काश्मिरी पंडीतांचीच (ब्राह्मणांची) काळजी यांना जास्त वाटत आहे, हे बरे नव्हे !

      अनिल पवार.

      Delete
    2. अगदी बरोबर! यांना फक्त बामण लोकांचेच दुख: दिसते, इतरांचे नाही.

      Delete
    3. जाणावं तोडा, मानवं जोडा !

      Delete
    4. जानवं तोडा, मानवं जोडा !

      Delete
    5. पूर्ण सत्य !

      Delete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. sir
    something is terribaly wrong
    in response to your fantastic report H'ble Minister mr avinash dudhe is stating totally differant things and bringing in maratha mahasangh
    there is a misplacement of the remarks
    i hope you will correct the things promptly and keep the discussion open for the others to share their feelings about Kashmiri Pandits
    prakash pandit

    ReplyDelete
  6. संजय सर ,
    आणि अविनाश दुधे सर ,
    आपण खूपच सविस्तर विचार मांडले आहेत आणि एक चांगला मुद्दा मांडला आहे !
    दुधे सर आपले अभिनंदन करण्याचा मोह आवरत नाही आणि संजय सर नवनवे विचार मांडण्यास प्रोत्साहन देत आहेत याबद्दल त्यांचेही अभिनंदन !
    कद्वत्पना न आणता हा विषय आपण मांडला आहे हे विशेष -

    डॉ अ ह साळुंके सर हे जे लिहित आहेत ते फार विचार करून लिहित आहेत असे सांगावेसे वाटते
    कधी कधी आधीचा भडकपणा चळवळ जशी पुढे जात असते त्यावेळेस थोडासा सौम्य करत जावा लागतो - विचारांची देवाणघेवाण हा मनुष्य स्वभाव आहे त्यामुळे हे आदानप्रदान होताना थोडी विचारांची मांडणी करताना होणारा थयथयाट अनावश्यक वाटू लागतो-हास्यास्पद ठरतो -
    आजची तरुण पिढी आणि जुनी पिढी यांच्या समन्वयाने पुढे जाताना नवी पिढी नकळत विचारते की हे जुने लोक इतके हायपर का होत आहेत ?
    जे विचार सांगायचे ते लोकांच्या गळी उतरवताना शुगर कोटेड होमिओपाथिच्या गोळीप्रमाणे जर समजावून सांगितले तर लोक आनंदाने ते पचवू शकतात - पण त्याउलट त्रागा केल्यासारखे जर विचार मांडले गेले तर उलटा परिणाम होत जातो -

    अति टोकाची भूमिका आपली अशक्त मानसिकता दाखवते -संघ परिवार हि अशक्त मानसिकता असलेल्या लोकांचा समूह आहे हे आपण जाणतोच !त्यांचा सदासर्वदा उल्लेख करणे म्हणजे
    आपल्यात आत्मविश्वास नाही अशी शरणागती कबुल केल्या सारखे आहे - आणि आपण प्रतिक्रियावादी आहोत हा कमीपणा पण आपल्यावर येतो -
    आजकाल शहरी - नागरी जीवनमानात बहुजनाना अतिरेकी भाषणे अतिरेकी विचार यांचा कंटाळा येतो -तिथे प्रत्येकजण इतका बिझी असतो की तिथे द्वेष करायला किंवा आपला हेका चालवायलाही वेळ नसतो -
    "जाने दो ना भाई"- हि काळाची गरज असते आणि प्राथमिक माणुसकी हा जगण्याचा साधा सोपा संदेश असतो त्यामुळे असल्या टोकाच्या प्रवृत्ती तिथे - आणि इतर नागरी संस्कृतीत यापुढे रुजणे कठीण आणि अर्थहीन होत जाणार आहे -
    प्रत्येकजण सतत बदलत असतो - आणि त्याचवेळी प्रत्येकजण वाडवडिलांच्या सांस्कृतिक खुणा जपण्याची धडपडही करत असतो - आजही लोकलमधून संक्रांतीची वाणे लुटली जातात - हळदीकुंकू केले जाते , भजनी मंडळे आहेत - दत्त आणि पांडुरंग आहे - साईबाबा आणि अक्कलकोट स्वामी आहेत -जीवनाला धर्माचा आधार असल्याशिवाय ,श्रद्धेचा ओलावा असल्याशिवाय जगण्यात मजा येत नाही हे सत्य आपण कितीही शब्दनिष्ठ असलो तरी नाकारू शकत नाही - ब्राह्मणाना बाजूला ढकलताना आपणच ब्राह्मणी हटवादीपणा करू लागलो तर ?
    दुसऱ्यावर विचार आणि आचार लादणे यासारखी दुसरी हिंसा नाही !
    थोडक्यात सांगायचे तर
    आपण घरी जेवण रोज जेवतोच पण एकत्र येउन हुरडा खाण्याची मजा काही औरच असते - समाज जीवनात एकत्र येणे म्हणजे आपापली हत्यारे म्यान करून खेळीमेळीने वागत सर्वाना घेऊन पुढे जाणे -त्यासाठी माणुसकी जिवंत ठेवण्यावाचून पर्याय नाही - आता नीट डोळे उघडून पाहिले तर उच्च वर्गात पण तरुणाईत नवीन विचार रुजत आहेत - जातींच्या भिंती कोसळत आहेत - त्याला अजून वेळ दिला पाहिजे -
    समृद्धी हा सर्व अडचणींवर मात करणारा मुख्य मुद्दा आहे - आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षण हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे - त्यानंतर आपल्याला आरक्षण आणि जातीभेदाची जाणीव आणि गरजच राहणार नाही !
    माझे विचार स्वप्नाळू वाटतील पण हेच खरे सामाजिक सत्य आहे - आपल्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे राजकारणाच्या मर्यादेतच मिळववण्याचा हेका असतो - पण खरी प्रगती आणि सामाजिक उन्नती हि राजकारणापासून दूर राहून केलेल्या समाज कारणानेच शक्य आहे

    ReplyDelete
    Replies
    1. हि आली महा-तत्वज्ञानी?

      Delete
    2. विदुषी?

      Delete
  7. संजय सर ,
    विनम्र अभिवादन
    आपण ज्या तत्परतेने अनावश्यक मांडलेली मते वगळली आहेत त्या धीट पानाचे कौतुक केले पाहिजे
    श्री अविनाश दुधे यांचे विचार स्पष्ट असले तरी निवडलेली जागा चुकीची होती -
    प्रज्ञा बडोदेकर यानी पण आपण झोप काढता का असे विचारणे हे स्त्रीसुलभ सभ्यतेला धरून नाही असे म्हणावेसे वाटते
    त्यांनी खरेतर आपणहून दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असे सांगावेसे वाटते

    ReplyDelete
    Replies
    1. दिलगिरी व्यक्त करेल तर ती प्रज्ञा बडोदेकर कसली ? अवाजवी अपेक्षा.

      Delete
  8. सोनवणी साहेब यांनी अखेर श्री. अविनाश दुधे यांचा लेख BLOG वरून काढून टाकला, विचार स्वातंत्र्यावर घाला घालणे म्हणजे तरी काय? तर ते हेच. फालतू लोकांच्या विनंतीला मान देवून त्यांनी हे अघोरी कृत्य केले आहे. विचारांचा मुकाबला विचारानेच करता येतो हे यांच्या डोक्यात कोण घालणार माहित नाही? या गोष्टीचा धिक्कार करणे हेच फक्त आता आपल्या हाती आहे. नमस्कार!

    संजय पाटील.

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks Pateel Sir, for your precious comment.

      Delete
    2. तुम्ही तर संजय रावांना लिहायला भाग पाडले, अभिनंदन!

      Delete
  9. श्री. दुधे यांचा लेख मलाही आवडला असला तरी काश्मिरी पंडितांच्या गंभीर समस्येशी त्याचा संबंध नसल्याने मी तो उडवला. इतर कोणाच्या म्हनण्याने नाही. श्री. दुधे यांना माझ्याच ब्लोगवरील ब्रिगेडशी संबंधित लेखांवर तो टाकता आला असता. हा औचित्यभंग आहे असे मी मानतो. अन्य वेळीस मी कोनाच्याही-कसल्याही प्रतिक्रियेत हस्तक्षेप करत नाही हे माझ्या लाडक्या वाचकांना ठाऊकच आहे. माझी सर्वांनाच विनंती आहे कि मला कितीही विरोध केला, टीका केली तरी चालेल...पण विषय भरकटेल आणि सर्वांच्याच हाती शुन्य येईल असे करु नका. प्लीज.

    ब्रिगेडमधील बदल मीही टिपतो आहे. ती स्वागतार्हच बाब आहे. पण त्यावर स्वतंत्र चर्चा करता येईल. उदा. छ. संभाजी राजे आणि श्री. प्रवीण गायकवाड यांनी भगवानगडावरील कार्यक्रमात वाघ्याविरुद्धचे आंदोलन चुक होते अशी कबुलीही दिली आहे. आपण सारे परिवर्तनशील मानसे आहोत आणि राहणार. बदलांचे स्वागत न करण्याएवढे आपण कृपण नाही...असुही नये!

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्हाला या बामणांचा पुळका केव्हापासून यायला लागला आहे, ते तरी सांगून टाका एकदाचे!

      -मंगेश राव

      Delete
    2. काश्मिरी पंडितांच्या गंभीर समस्या?

      Delete
    3. औचित्यभंग?

      Delete
    4. संजय सोनवणी, हि समस्या एवढी गंभीर वाटत आहे काय तुम्हाला? आणि औचित्यभंगाबद्दल तुम्ही न बोललेलेच बरे, नाही काय?

      Delete
    5. हिंदूधर्माआडून ब्राह्मणीधर्माचा (वैदिक धर्माचा) चेहरा लपवून सर्वसामान्य हिंदूंची घोर फसवणूक करणाऱ्यांचा जाहीर धिक्कार. किती दिवस फसवीत राहणार या अस्सल हिंदू लोकांना, सुधरा लेकाच्यांनो.
      याच लोकांनी आम्ही हिंदू नसून वैदिक ब्राह्मण आहोत असे मुघलांना सांगून "झिजीया" करातून सवलत मिळविली होती. यांची लग्ने होतात वैदिक पद्दतीने आणि इतर हिंदूंची हेच लग्ने लावतात पौराणिक पद्दतीने, काय म्हणावे याला, का काही म्हणूच नये?

      श्रीकृष्ण

      Delete
    6. लोकांना त्यांचे विचार मांडू द्यात, उगीच विषयाला धरून नाही, औचित्यभंग सारखे भारदस्त शब्द टाकून त्यांचे विचार दाबून टाकण्याचे प्रयत्न करू नका, प्लीज.

      Delete
  10. पुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण

    डॉ. विनोद अनाव्रत या विचारवंताचे“शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव” नावाचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय असा आज पर्यंतचा प्रचार व प्रसार या पुस्तकाच्या माध्यमातून आयू. अनाव्रत यानी अत्यंत विद्वत्तापुर्वक परतवून लावला आहे. शिवाजी खरच महाराष्ट्राचा राजा होता का यावर विचार करायला लावणारं हे एक वेगळं पुस्तक आहे. महाराष्ट्रातील लबाड इतिहासकारांचं पितळ उघड पाडणारं व साहित्यातुन जोपासलेला जातीयवाद व धार्मिक आकस अधोरेखित करणारं हे पुस्तक प्रचंड संशोधनातून उभं झालं हे पदोपदी जाणवत असतं. शिवाजीनी जेंव्हा राज्यभिषेक केला तेंव्हा तो फक्त साडेतीन जिल्ह्याचा राजा होता हे या पुस्तकातून सिद्ध करताना प्रबळ युक्तिवाद व अनेक पुरावे देण्यात आले. त्याच बरोबर या साडॆतीन जिल्ह्याच्या राजाला कसं सवर्णानी(ब्राह्मणानी) स्वत:च्या हितासाठी महाराष्ट्राचा राजा बनवून टाकले याचीही सांगोपांग चर्चा लेखकाने या पुस्तकात केली आहे.
    ’शिवाजीच्या महानतेचा बागूलबुवा’ नावाच्या प्रकरणानी पुस्तकाची सुरुवात होते. काय आहे या प्रकरणात? बरच काही आहे. आज पर्यंतच्या लेखकानी शिवाजीचे गुणगाण करताना आधीच्या वर्णवादी(ब्राह्मणी) लेखकांची जी –ही ओढली अन तेच ते रेटताना विवेकबुद्धी न दाखविता जे जे सोडलं(कावेबाजीने) ते सगळ अनाव्रत यानी या पुस्तकात अत्यंत विद्वत्तापुर्वक मांडलं आहे. एक एक गोष्ट तर्काच्या कसोट्यात घालताना शिवाजीचा फूगा कुणी व का फुगविला याचं लेखकानी दिलेलं स्पष्टिकरण डोळे उघडणारं आहे. एका छोट्याशा जाहागिरदाराला व बंडखोराला ज्याचं साम्राज्य तीन जिल्ह्याच्या बाहेर कधीच नव्हतं त्याला हिंदू राजा घोषित करण्यामागची अनेक कारणं सांगताना शिवाजी खुद्द कसा ब्राह्मणांच्या हातची खेळनी होता हेही पटवून दिले आहे. हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी अरेच्च्या असपण होतं का? म्हणायला लावणारे अनेक संदर्भ व तर्क येतात.
    शिवाजी महाराज ज्याना आपण महाराष्ट्राचं दैवत मानतो ते खंडणीखोर(यावर माझा अजुनही विश्वास बसत नाहिये) होते हे या पुस्तकातून मला कळलेलं आजून एक रहस्य होय. मी तर पार गोंधळून गेलो आहे, कुणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडलो आहे. शिवाजी महारांबद्दल लिहताना या पुस्तकात आजुन एक संदर्भ येतो तो म्हणजे जिथे खंड्णी नाकारली जाई तिथे लूटमार करुन ते खेडे नष्ट केले जाई हे जर खरे असेल तर आता त्यावर काय बोलावे.

    पुढे चालू.........

    ReplyDelete
  11. या पुस्तकात आजून एक अत्यंत महत्वाचं प्रकरण येतं “रयतेचा खरा राजा कोण, शिवाजी की औरंगजेब” जे वादग्रस्त वाटतं खरं पण जरा आत्मचिंतन केल्यास तत्कालीन सम्राट औरंगजेबाची महती पटवून देणारं हे प्रकरण आहे . या प्रकरणातून अनाव्रतानी काय मांडलं? वर वर पाहता शिवभक्ताना वाटेल की मराठा राजाच्या विरोधातली विधानं केली आहेत, पण ते सत्य नाहीये. औरंगजेबाच्या विरोधात शतकानूशतके ब्राह्मणी लेखकांद्वारे ओकण्यात आलेली गरळ व त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे मुद्देसुद खंडण करण्यात आले आहेत. औरंगजेब म्हटलं की आमच्या आंगावर पाल धावते. एवढ्यामोठ्या देशाचा व अनेक जाती पातीनी कुजलेल्या विचारांचा नि लोकांचा डोलारा प्रचंड कुशलतेने पेलणारा तो भारतसम्राट किती समर्थ होता हे अनाव्रतानी मोठ्या प्रभाविपणे मांडलं आहे. औरंगजेब आज पर्यंत कुणालाच पेलला नव्हता. कायम मनात अढी ठेवूनच औरंगजेब रेखाटण्यात आला होता पण अनाव्रताना खरा औरंगजेब मांड्णे जमले असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही एकदा हे पुस्तक वाचले की औरंगजेब कसा रयतेचा राजा होता हे नक्की पटेल. औरंगजेबाने सख्या भावांच्या केलेल्या कत्तलिवरुन त्याना आज पर्यंतच्या सर्व संशोधकानी खलनायक ठरवत बदनाम केले होते. पण त्या कत्तली कशा कालसुसंगत होत्या हे ही लेखकाने अनेक उदाहरण देत पटवून दिले आहे.
    या पुस्तकात अजुन एक महत्वाचा संदर्भ असा येतो तो म्हणजे शिवाजीचा फूगा फूगविण्याचे कारण काय? तर यावर लेखकानी अत्यंत तर्कसुसंगत चर्चा केली आहे. शिवाजीमुळे ज्याना फायदा होत गेला त्या समाजाने(ब्राह्मणाने) शिवाजीला हिंदू राजा घोषीत करत आपली पोळी लाटून घेतली. शिवाजीच्या आडून ब्राह्मण वर्गाणी आपला डाव कसा साधला व शिवाजीला शेवटी शेवटी पर्यंत हे कळलेच नाही अन जेंव्हा कळले तेंव्हा उशीर झालेला होता हे मांडताना लेखकानी अनेक अंगानी या विषयाला हाताळले आहे. त्याच बरोबर महाराला दिलेली पाटिलकी व शिवाजीच्या काळातील समता याचाही योग्य संदर्भासकट समाचार घेण्यात आला आहे.

    पुढे चालू.........

    ReplyDelete
  12. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दिवर प्रकाश टाकणारे हे एक नवे संशोधनात्मक(?) पुस्तक आहे. आज पर्यंतच्या सर्व साचेबंद कक्षा ओलांडून नव्या दृष्टिकोनातून व संशोधक वृत्तीतून आकार घेतलेले हे पुस्तक प्रत्येकानी नक्की वाचावे. जोमाने विरोधही करावा. जमल्यास मुद्दे खोडून काढणारे व प्रतिउत्तर देणारे पुस्तकही लिहावे. या सगळ्यातून एकुण काय अपेक्षीत आहे तर शिवाजी महाराजांवर समस्त बहुजनानी झपाटून संशोधन करावे. नव्या पिढीसाठी बहुजनसंशोधित नवी ग्रंथसंपदा निर्माण व्हावी. बास!
    शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
    लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
    पाने १८०, किंमत १८० रुपये
    प्रकाशक: सुगावा प्रकाशन
    ५६२ सदाशिव पेठ
    पुणे ४११ ०३०
    फोन: ०२० २४४७ ८२६३.

    BOOK ALSO AVAILABLE ON : “BOOKGANGA.COM”

    समाप्त.

    ReplyDelete
  13. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दिवर प्रकाश टाकणारे हे एक नवे संशोधनात्मक(?) पुस्तक आहे. आज पर्यंतच्या सर्व साचेबंद कक्षा ओलांडून नव्या दृष्टिकोनातून व संशोधक वृत्तीतून आकार घेतलेले हे पुस्तक प्रत्येकानी नक्की वाचावे. जोमाने विरोधही करावा. जमल्यास मुद्दे खोडून काढणारे व प्रतिउत्तर देणारे पुस्तकही लिहावे. या सगळ्यातून एकुण काय अपेक्षीत आहे तर शिवाजी महाराजांवर समस्त बहुजनानी झपाटून संशोधन करावे. नव्या पिढीसाठी बहुजनसंशोधित नवी ग्रंथसंपदा निर्माण व्हावी. बास!
    शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
    लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
    पाने १८०, किंमत १८० रुपये
    प्रकाशक: सुगावा प्रकाशन
    ५६२ सदाशिव पेठ
    पुणे ४११ ०३०
    फोन: ०२० २४४७ ८२६३.

    BOOK ALSO AVAILABLE ON : “BOOKGANGA.COM”

    समाप्त.

    ReplyDelete
  14. मराठ्यांच्या इतिहासाला जातीयवादाकडे नेण्याचे पाप राजवाडे यांनी केले
    डॉ. सदानंद मोरे यांनी उघडकीस आणली राजवाड्यांची पापवचने...

    मराठ्यांचा खोटा इतिहास लिहिणा-या बोगस विद्वानांवर ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी औरंगाबाद येथे जोरदार प्रहार केला. इतिहासकार विश्वनाथ काशिनाथ राजवाडे उपाख्य वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या नावावर केलेल्या जातीयवादी लिखाणाचे डॉ. मोरे यांनी वाभाडे काढले. डॉ. मोरे म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासाला जातीयवादाकडे नेण्याचे पाप राजवाडे यांनी केले.

    डॉ. सदानंद मोरे यांचे ‘गर्जा महाराष्ट्र' हे नवे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्याचे औचित्य साधून औरंगाबादेत त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र औरंगाबाद, एम. जी. एम. र्जनालिझम महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदक दत्ता बाळसराफ यांनी त्यांची मुलाखत घेतली.

    इतिहास, धर्मशास्त्र, समाजशास्त्र, साहित्य, संत वाङ्मय अशा सर्व क्षेत्रात विराट लेखनकार्य करणा-या डॉ. मोरे यांच्या प्रकट मुलाखतीसाठी एमजीएमच्या रुखमिनी सभागृहात जनसागर लोटला होता. सभागृह हाऊसफुल्ल झाल्याने बाहेर मैदानात बसून लोकांनी ही मुलाखत ऐकली. वि. का. राजवाडे यांनी इतिहासाच्या नावावर लिहिलेली पापवचने उघड करताना डॉ. मोरे यांनी असंख्य उदाहरणे श्रोत्यांसमोर ठेवली.

    जे इंग्रजांनी कले, तेच ब्रह्मणांनी केले
    डॉ. मोरे म्हणाले की, मोरे म्हणाले, इंग्रजांनी मराठय़ांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला, तर आधुनिक इतिहासकारांनी त्याला जातीत विभागले, त्यामुळे मराठय़ांचा समग्र इतिहास क्वचितच लिहिण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात इतिहास लेखनातील मुख्य इंग्रज इतिहासकारांनी मराठय़ांचा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला. मराठय़ांचे शौर्य आणि जाज्वल्य राष्ट्राभिमान जागा झाला, तर आपला टिकाव लागणार नाही अशी भीती इंग्रजांना होती. आधुनिक काळात भारतीय इतिहासकारांनी मराठय़ांच्या इतिहासाला जातीत विभागण्याचे काम केले. जे इंग्रजांनी कलेले तेच ब्रह्मणांनी केले . त्यामुळे तो समग्र न होता तुकड्या तुकड्यात आणि जातीनिहाय लिहिला गेला. महाराष्ट्राच्या इतिहासाला जातीयतेकडे नेण्याचे पातक इतिहासकार राजवाड्यांनी केले. न्यायमूर्ती रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांनी काही प्रमाणात मराठय़ांचा समग्र इतिहास लिहिला; पण तो र्मयादितच राहिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आता मराठे आपला इतिहास लिहित आहेत. ओबीसी त्यांचा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करीत आहेत. या साऱ्या गदारोळात खरा इतिहास समोर येणारच नाही.


    फक्त कलाकार नाचवले

    महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सरकार मराठय़ांच्या इतिहासाची सांस्कृतिक, तात्त्विक मांडणी करील असे वाटले होते, तथापि सांस्कृतिक कार्यक्रमात भगवे झेंडे घेऊन कलाकारांना नाचवण्याव्यक्तीरिक्त राज्य सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे महाराष्ट्राची भाषिक, सांस्कृतिक आणि राजकीय आयडेन्टिटी मांडण्यासाठी गर्जा महाराष्ट्र हा ग्रंथ लिहिल्याचे मोरे यांनी सांगितले.

    इतिहासाप्रमाणेच मराठी भाषेचीही पीछेहाट झाली. सातवाहनांनी प्राकृत भाषेचा स्वीकार केल्याने त्यांच्या काळात मराठीची स्थिती चांगली होती. त्यानंतर मात्र राष्ट्रकूटांनी पुन्हा संस्कृत भाषेचा वापर सुरू केला. यादवांच्या काळात मराठीने झेप घेतली. महानुभाव आणि वारकर्‍यांनी मराठीत साहित्य निर्मिती केली.
    यादवांनी दरबारात आणि व्यवहारात मराठी आणली. मुस्लिम शासनकर्त्यांच्या काळात पुन्हा मराठीला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांनी राज्यभाषाकोष तयार करून मराठीला पुन्हा वैभव प्राप्त करून दिले, असे सदानंद मोरे म्हणाले.


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले. एमजीएमचे अंकुशराव कदम, प्राचार्य प्रताप बोराडे, मधुकरराव मुळे, सुहास तेंडुलकर, अंकुशराव भालेकर, रेखा शेळके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

    ReplyDelete
  15. सारेच न्यायमूर्ती ब्राह्मण का? मद्रास उच्च न्यायालयाची यादी वादात!

    मद्रास आणि कर्नाटक या दोन उच्च न्यायालयांमध्ये होऊ घातलेली न्यायाधीशांची निवड वादग्रस्त ठरली आहे. या दोन्ही उच्च न्यायालयांमध्ये प्रत्येकी १२ नवे न्यायाधीश नेमण्यासाठी नेमलेल्या 'कॉलेजियम'ने ब्राह्मण वकिलांचीच नावे सूचविली आहेत, असा आक्षेप घेतला जात आहे. त्यामुळे मद्रासमधील तीन व कर्नाटकमधील चार वकिलांच्या नावांना जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.

    मद्रास उच्च न्यायालयात न्यायमूर्तींच्या नेमणुका करण्यासाठी ‘कॉलेजियम'ने तीन वकिलांची नावे सुचविली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे तिघेही ब्राह्मण आहेत. त्यांची नेमणूक झाल्यास मद्रास उच्च न्यायालयातील ब्राह्मण न्यायाधीशांची संख्या १० होईल. त्यामुळे त्यांच्या नावांना आता विरोध केला जात आहे.
    मद्रास उच्च न्यायालयातील या ब्राह्मणवादाला सर्व स्तरांतून कडाडून विरोध होत आहे. ‘कॉलेजियम'ने सुचविलेली १२ जणांची यादी रद्द केली जावी यासाठी ज्येष्ठ वकील अ‍ॅड. आर. गांधी यांनी त्याच न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ही याचिका नियमित खंडपीठापुढे आली तेव्हा दोनपैकी एक न्यायाधीश ब्राह्मण आहे व दुसरा ‘कॉलेजियमङ्कने नाव सुचविलेल्या एकाचा नातेवाईक आहे, असा आक्षेप उघडपणे घेण्यात आला. या पाश्र्वभूमीवर खंडपीठाने याचिका ऐकणयास नकार दिला. त्यामुळे शेवटी विशेष खंडपीठ नेमण्यात आले.

    गेल्या आठवड्यात या याचिकेवर न्या. व्ही. धनपालन व न्या. के.के. शशिधरन यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हा खटला इतका गाजत आहे की, वकिलांनी न्यायालयात अलोट गर्दी करीत घोषणाबाजी केली. न्यायव्यवस्थेतील या ब्राह्मणवादाच्या निषेधार्थ १५ हजार वकिलांचा न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घातला. कामकाज ठप्प झाले.

    या दबावामुळे खंडपीठाने ‘कॉलेजियम'ने सुचविलेल्या १२ जणांच्या यादीस स्थगिती दिली. २१ जानेवारीपर्यंत केंद्रीय कायदा मंत्रालयाने यादीवर पुढील कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश खंडपीठाने दिला. मद्रास उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आता याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आहे. सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशास स्थगिती दिली आहे. हे प्रकरण मद्रासमध्ये निःपक्षतेने चालणे कठीण दिसते, असे मत नोंदवून त्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच का घेऊ नये, अशी नोटीस मूळ याचिकाकत्र्यास बजावली आहे.

    ReplyDelete
  16. दिलेरखानाच्या यशासाठी कोटीचंडी यज्ञ करणारे ४०० ब्राह्मण.

    शिवाजीराजांचा पराभव करण्यासाठी जयसिंगासह दिलेरखान लाखो सैनिक घेऊन पुरंदरला
    आला. दिलेरखानाला यश मिळावे यासाठी पुणे येथे ४०० ब्राह्मण दिलेरखानाला भटले व कोटीचंडीयज्ञ
    करण्याचा सल्ला दिला. राजांचे स्वराज्य संपावे आणि दिलेरखानचा विजय व्हावा यासाठी ४००
    ब्राह्मण कोटीचंडी यज्ञाच्या अनुष्ठानास बसले. यावेळी दिलेरखानाकडून २ कोटी होन (सहा कोटी रु.) या
    ब्राह्मणांनी घेतले. म्हणजे विजय कोणाचा का होईना आपल्याला पैसा मिळावा व शिवाजी-दिलेरखान यांचे युद्ध व्हावे ही वृत्ती असणारे ब्राह्मण हेच राजांचे शत्रू होते. या यज्ञामुळेच दिलेरखानाला प्रेरणा मिळाली व राजांचा दारुण पराभव झाला. (संदर्भ-सभासद लिखित श्री.शिवप्रभुंचे चरित्र)

    ReplyDelete
  17. २० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू

    १९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले. हा एक प्रकारचा होलोकास्टच त्यांनी अनुभवला. त्यामुळे खोऱ्यात आता हिंदू नगण्य राहिले आहेत व हिंदू मत नगण्य झाले आहे. पुढे कधी मताधिकार राबवून (प्लेबिसाईट) काश्मीर प्रश्न सोडवायचा असा निर्णय कार्यान्वित झाला तर फुटिरतावाद्यांना त्यांचा डाव जिंकायला साहजिकच सोपे जाईल. कलम ३७० लागू असल्या कारणाने जम्मू काश्मीर सोडून बाकी लोकं तिथे वस्ती करू शकत नाहीत, पण हिंदूंना मात्र तेथून घालवून देऊन पाकिस्तानचा इरादा सफल होत आहे. १९८८ मध्ये पाकिस्तान च्या राष्ट्राध्यक्ष ह्यांचा ऑपरेशन टोपुक कार्यान्वित झाल्यावर १९८९ – ९० मध्ये ज्या हजारो हिंदूंना मारून, धाक दाखवून पद्धतशीर पणे खोऱ्यातून हुसकवून लावले त्याला एवढ्यातच २० वर्षे झाली, नव्या पिढीला कदाचित ह्या इतिहासाचे विस्मरण झाले असेल किंवा कदाचित हा इतिहास माहीत पण नसेल. त्या होलोकास्ट चे व त्या काळ्या दिवसांचे स्मरण करून विस्थापित काश्मिरी हिंदूंनी गेल्या आठवड्यात एक मोर्चा काढला होता.

    जर नवीन पिढीला होऊन गेलेला इतिहास माहीत नसेल तर पूर्वी राष्ट्राकडून झालेल्या चुका पुन्हा होण्याची भीती निर्माण होते. बरोबर इतिहास माहीत नसेल तर नवी पिढी आहे त्या परिस्तिथीचा विचार वेगळ्याच दृष्टिकोनातून घेऊ शकते. काही वर्षाने मग इतिहास माहीत नसल्याने किंवा त्याचे विस्मरण झाल्याने नव्या नव्या पिढी कडून ही चूक होण्याची देखिल शक्यता आहे आणि मग असे उद्गार निघायला लागतील - की, एवी तेवी हिंदू कोणी तेथे राहत नाहीत, जे राहतात त्यांना काश्मीर भारतात नको आहे आपण का धरून बसायचे काश्मीरला, सोडून द्या ना. भारत विरोधी अरुंधती रॉय ह्यांच्या सारख्या प्रसिद्धीची हाव असणारे स्वयंघोषित नेते ह्याच गोष्टीचा फायदा आता सुद्धा घेताना दिसतात. येणाऱ्या पिढ्या काश्मीर प्रश्नावर सतत उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत राहणार, पण गेल्या २० वर्षांचा इतिहास कोणच्याही शैक्षणिक संस्थांमधून शिकवला जात नाही व ही इतिहासाची जी रिक्त स्थाने आहेत ती भरल्या शिवाय काश्मीर प्रश्नाचे गांभीर्य, सोडवण्याची प्रबळ इच्छा व प्रश्न सोडवण्याचा मार्ग सुकर होणार नाही.

    ह्या पिढीला म्हणूनच हे जाणून घ्यायची इच्छा असेल तर त्यांनी ऑपरेशन टोपुक व त्यानंतर चे काश्मिरी हिंदूंचे विस्थापन ह्या विषयावर लेख, बातम्या, इतिहास ह्या वर अधिक संशोधन करावे.

    रणजित चितळे

    ReplyDelete
  18. काश्मिरी पंडित

    काश्मिरी पंडितांच्या निर्वासित अस्तित्वावर सहवेदना सर्वांनाच असतील.

    लेखाचे दोन उद्देश दिसतात. एकात काश्मिरी पंडितांना हुसकून लावले त्याबद्दल. तर दुसर्‍यात सार्वमतात हा भूभाग 'आपल्या' कडून जाण्याबद्दल. यातील खरी चिंता दुसर्‍याची भासते आहे असे वाटले. (देशांतर्गत इतर निर्वासित आहेत.)

    काश्मिर राज्य (हरिसिंगाचे राज्य) यात अनेक भिन्न विचाराचे भिन्न भाग होते. मूळ सार्वमत (जे भारताने मान्य केले होते.) हे पूर्ण राज्यात एकत्र घ्यायचे होते. त्यावेळची सार्वमते (जुनागड नंतर सिक्कीम) ही पूर्ण राज्यात घेतली होती. त्या राज्याचे तुकडे करणे अपेक्षित नव्हते. आज मूळ राज्याचे तीन दर्शनी तुकडे झाले आहेत. (पाकव्याप्त भागाचे प्रशासकीय तुकडे आहेत.) सध्या पूर्वपरिस्थितीनुसार सार्वमत घेणे दुरापास्त आहे. सर्वपक्षांना त्याची जाणीव आहे. मूळ मागणी नुसार पाकिस्तानला आणि भारताला पूर्णतः हे राज्य हवे होते. आजही दोघांचीही हीच दर्शनी मागणी आहे.

    मूळ राज्यात काश्मिर हा एक भाग आहे. जम्मु, लडाख, बाल्टीस्तान (उत्तर भाग), अक्साई (चीन कडील भाग) हे इतर भाग लहान नाहीत (काही क्षेत्रफलाने तर काही लोकसंख्येने.) यातील मुख्य अडचणीची गोष्ट म्हणजे काश्मिर भागाचे दोन तुकडे झाले. त्यामुळे काश्मिरी (या भागातील लोक) दोन तुकड्यात विभागले गेले. सध्याचे राजकारण/वाटाघाटी या भागाबद्दलच्या आहेत.

    पंडितांचा प्रश्नाचे विस्मरण होऊ नये हे धागा लेखकाचे म्हणणे उचित आहे. मात्र सार्वमताची त्यात गुंतागुंत नसावी.

    प्रमोद सहस्रबुद्धे

    ReplyDelete
  19. हजारो वर्षांपासून ज्यांना कुत्र्या -मांजरा पेक्षाही वाईट वागणूक दिली गेली आणि अजूनही देत आहेत अशा अस्पृश्य, दिन-दलितांच्या समस्यां पेक्षा या काश्मिरी पंडीतांचीच (ब्राह्मणांची) काळजी यांना जास्त वाटत आहे, हे बरे नव्हे !

    अनिल पवार.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी खरे, पूर्ण सत्य

      Delete
  20. बा वाल्मिकी,
    रामराज्याची स्तुती तू गावी
    कारण तू कवींचा महाकवी!
    क्रौंच पक्ष्याची हत्या पाहून
    तुझे कारुणिक मन आक्रंदून उठले

    तुझा जन्म झाला गावाबाहेर
    उपेक्षित वस्तीत... जिथे दुःखच जन्मले
    तिथले विषण्ण चेहरे... काळजीने नांगरलेले
    फळाफुलांनी नाही कधी बहरले
    मुक्तीसाठी त्यांनी टाहो फोडलेले
    खरंच का न ऐकले?

    तुझ्याच रक्ताचा एखादा शंबूक
    तटतटून संतापाने पेटून उठला.
    रामराज्याची स्तुती गाणा-या
    हे महाकवे--
    तिथेही अमाणुषतेचा कडा कोसळला.

    हे महाकवे,
    तुला महाकवी तरी कसे म्हणावे!
    हा अन्याय, अत्याचार वेशीवर टांगणारा
    एक जरी श्लोक तू रचला असतास...
    ... तर तुझे नाव काळजावर कोरून ठेवले असते!

    ReplyDelete
    Replies
    1. कविवर्य दया पवार.

      Delete
  21. रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो
    तूमची आय-बहीण
    आजही विटंबली जाते
    हाटाहाटातून…
    मवाल्यासारखेमाजलेले
    उन्मत्त नीरो
    आजही मेणबत्तीसारखी जाळतात
    माणसं
    चौकाचौकातून…
    कोरभर भाकरी पसाभर पाणी
    यांचा अट्टाहास केलाच तर
    आजही फीरवला जातो नांगर
    घरादारावरून
    चिँदकातले हात सळसळलेच तर
    छाटले जातात आजही नगरानगरातून
    रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
    किती दिवस सोसायची ही
    घोर नाकेबंदी
    मरेपर्यँत राहयचं का असंच युद्धकैदी?
    ती पाहा रे ती पाहा
    मातीची अस्मिता आभाळभर झालीय
    माझ्या यातनेनं आता
    झिँदाबादची गर्जना केलीय
    रक्तात पेटलेल्या अगणित सुर्याँनो,
    आता या शहराशहराला
    आग लावत चला …
    आग लावत चला …

    ReplyDelete
    Replies
    1. कशाला असल्या कविता चापट बसता ?
      नुसते शब्दांचे बुडबुडे !
      नुसतीच शब्दांची फ़ितवाफ़िरव आणि भडक वाक्यांची अरेरावी

      अहो मला एकेक वाक्य घेत सांगा कोण निरो चौकाचौकातून माणसे जाळत ? जुन्या बाजाराच्या चौकात किंवा रेल्वे पुलाखाली हातभट्टी पेटली आहे-दिव्याखाली जुगाराचा डाव रंगला आहे -

      भाकरी आणि पाणी यासाठी कुठे नांगर फिरतो आहे आज घरावरून - अनेक सेवाभावी संस्था आहेत इथे दोन वेळचे घास देत माणसाला जिवंत ठेवणाऱ्या ! तिथे गर्दीच गर्दी आहे !बाबांचा प्रसाद स्वामींचा प्रसाद -अशा नावाने अशा लोकाना जिवंत ठेवण्याचा उद्योग करत आजची क्रांती उद्यावर ढकलण्याचा उद्योग जोरात आहे आणि जग शांत आहे -

      कुणीही कुणाची नाकेबंदी करत नाहीये - सगळे निवांत आहेत -बाबासाहेबांच्या नावावर वस्तीतून सगळ्या सुविधा फुकट मिळत आहेत - घरपोच !केजरीवाल स्वतः सांगत आहे -
      जुग्गी झोपडी को पानी मुफ्त !असा हा मुख्यमंत्री -
      रक्तात अजिबात सूर्य पेटलेला नाही आणि हे निर्ढावलेले लोक एकीकडे बाबासाहेबांचे नाव घेत देवाच्या दारचा प्रसाद हावरटपणे खायला रांगा लावत शिल्लक पैशाची टमरेल भरून हातभट्टी कशी मिळेल याची स्वप्ने रंगवत आहेत - शहरांसारखी प्यारी जागा त्याना पोसते आहे - त्याला कसे हे आग लावतील ?- एकाच वेळी शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ आणि निळ्या झेन्ड्याचा - आणि ज्ञानोबा तुकारामांचा विजय असो - जरा लवकर - घशाला कोरड पडते आहे - आपला टाईम झाला - पहिल्या धारेचा !-
      बाकी तुमची कविता एकदम फस्क्लास - पहिल्या धारेसारखी ! जाम मजा आला !

      Delete
    2. कविवर्य नामदेव ढासळ.

      Delete
    3. कविवर्य नामदेव ढसाळ.

      Delete
  22. आई एक नाव असत
    घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत
    सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
    आता नसली कुठच तरी नाही म्हणवत नाही

    जत्रा पांगते पाल उठतात
    पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
    आई मनामनात तशीच ठेउन जाते काही
    जिवाचे जिवालाच कळावे अस जाते देऊन काही

    आई असतो एक धागा
    वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
    घर उजळते तेव्हा तीच नसत भान
    विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पड़त रान

    आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
    आई खरच काय असते,
    लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते
    दुधावरची साय असते, लेकराची माय असते

    आई असते जन्माची शिदोरी
    सरतही नाही आणि उरतही नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. कविवर्य फ. मु. शिंदे.

      Delete
  23. सर,
    आपले अभिनंदन! - पाऊस - आणि मोर नाचू लागतो ,बेडूक डराव डराव करू लागतो
    पक्षी वळचणीला घरट्याची जुळवाजुळव सुरु करतात , कोकिळा गाऊलागते छत्र्या आणि रेनकोट यांची धांदल सुरु होते -
    पहिल्या पावसाने अनेक आठवणी आणि अनेक क्षण जागे होतात -
    अनेक तऱ्हेने हा पाउस अनेकाना साद देतो -
    आपला ब्लोग पण किती सुंदर आहे - आज एका विषयावरून किती विषयांना स्पर्श होत आहे -

    विषय आहे काश्मिरी निर्वासितांचा -
    आणि किती विषयाला त्याने स्पर्श केला बघा ना -
    मराठी मनाची उत्कटता म्हणायचे का अजूनही आपली मने जातिपातीनी सडलेली - उध्वस्त आणि पोखरलेली आहेत असे समजायचे - ही अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे -

    ब्राह्मणांनी दिलेरखानाला यज्ञ करायला सांगितले - आणि त्याने तो करून त्या ब्राह्मणाना कोटी कोटी रुपये दिले -म्हणजे ब्राह्मण बदनाम -पण सभासदाची बखर किती विश्वासार्ह मानायची ?आणि आग्र्याहून महाराज निसटले त्यावेळेस ज्यांनी संभाजीला अलगद आणले आणि अनेक हाल आणि मरणयातना सोसल्या ते कोण होते ?जावळीचे मोरे - सुर्वे -घोरपडे ,बांदल आणि इतर वतनदार शिवाजीशी प्रामाणिक होते का ? त्यांच्या लेखी शिवाजीची लायकी काय होती ?
    मी ब्राह्मणांचे समर्थन करत नाही पण हे असले प्रकार सर्व जातीत सदासर्वदा घडत आले आहेत - त्यातून ब्राह्मण गद्दार हा निष्कर्ष काढणे योग्य नाही - शिवाजीने सदासर्वदा आपले वकील ब्राह्मणच का निवडले ? मोघल किंवा इतर मुसलमान किंवा इतर सत्तांशी वाटाघाटी करताना त्या ब्रह्मनानॆच कराव्या असे महाराजाना का वाटत असेल ?तिथे ९६ कुळी लोकाना का प्रवेश नव्हता ? खुद्द त्याच्या सासरी शिवाजीला काय मान होता ?असो -
    प्रत्येक लेखाला प्रतिसाद देताना ब्राह्मणद्वेष हा गाभा असलाच पाहिजे का ?
    आपण कधी सुधारणार ?आपण आहोत तिथेच आहोत आणि ते शेंडीवाले कुठे पोचले ते बघा जरा - आपण द्वेषाची कावीळ झालेले रोगी म्हणून जग आपल्याला हसते आहे

    काश्मिरी निर्वासित पंडीत
    दुसरी प्रतिक्रिया अतिसुंदर आहे आणि त्याला खरेतर विचारांची देवाण घेवाण म्हणता येईल !
    विषय काय आहे आणि आपण विषयांतर करून आपलेच घोडे सारखे पुढे दामटायचे हे का घडते ?
    ब्राह्मणेतर वर्गाला कधी समजणार की ब्राह्मण द्वेषाने ब्राह्मणाना काहीच फरक पडणार नाही-कुणीच त्यांचे काहीच नुकसान करू शकत नाही - आत्ताचेच उदाहरण बघा -
    विषय धरून मा . चितळे आणि सहस्त्रबुद्धे यांनी किती अभ्यास पूर्ण प्रतिक्रिया दिली आहे - आणि इतरजण प्रा मोरे आणि इतर नावे घेत काहीतरी असंबद्ध लिहित बसतात
    त्याने काय साधणार आहे ?

    वाल्मिकी , आणि आई यांचे वर्णन करून काय समजायचे ? आपली एनर्जी आणि कल्पकता आपण कधी समाजासाठी पूर्णपणे वापरणार ?
    प्रा सदानंद मोरे हे काही अंतिम वचन नाही - काळ्या दगडावरची रेघ नाही - ज्या परिस्थितीत राजवाडे यांनी संशोधन केले त्याचा असा अवमान करणे योग्य नाही -राजवाडे , शाहू महाराज , सावित्रीबाई आणि म फुले रानडे आगरकर तसेच म शिंदे असे अनेक लोक आज महाराष्ट्राचे भूषण आहेत -त्याना उगीचच का इतका मान दिला जातो - मराठीतले पहिले लिखाण त्यांनीच तर उजेडात आणले ना ?आपले सर्वस्व या इतिहासकाराने ओवाळून टाकले आपल्या अभ्यासापायी !त्यांच्यात एक उपजत तिरसट पणा होता , पण ते रात्र रात्र काम करत आणि एखाद्या जुन्या कागदासाठी जहागिरदारांचे उंबरठे शिजवत - का ? तर काहीतरी नवीन लिखाण हाती लागून मराठी इतिहासात भर पडेल ! इतकाच जर ब्राह्मण लोकांविषयी आपणास तिटकारा असेल तर आपण त्यांचे कोणतेच लिखाण , तत्व ज्ञान , विचार आपले मानू नका - जसे हिटलरच्या राज्यात ज्यू लोकाना स्थान होते तसे काहीतरी घडावे असे जर आपले स्वप्न असेल तर आपल्याला वेडा भ्रमिष्ट किंवा मूर्ख म्हणणे योग्य ठरेल
    ब्राह्मण द्वेषाची आपल्याला वैचारिक कावीळ झाली आहे विवेक हे त्यावरचे औषध आहे आणि संजय सोनावणी नेहमी विवेक् वादाचा पुरस्कार करतात म्हणून तर आज त्यांचा ब्लोग इतका लोकप्रिय आहे आणि सर्व समावेशक आहे - त्यामुळे अनेकाना आपल्या द्वेष भावनेला लगाम घालत आज अनेक जण मुख्य प्रवाहात येत आहेत ते संजय सरांसारख्या विवेकी लेखनामुळेच -
    आता त्यांचाही द्वेष करणे म्हणजे हद्द झाली -
    अजूनही वेळ आहे - स्वतःला बदला आणि विषयांतर करणे सोडून द्या -

    समता गोखले

    ReplyDelete
    Replies
    1. समता? अरे हि तर विषमता!
      समता आणि गोखल्यांच्या घरात शक्यच नाही, समता-समानता काय असते हे यांच्या विषमतावादी बापजाद्यांना सुद्धा माहित नसेल. उगीच आपले काही-तरी, शहाणपण शिकवितात! ब्राह्मणांच्यावर टीका झाली की यांच्या अंगात येते आणि काहीही बरळत सुटतात अव्याहतपणे. मिरचीच झोंबते, नाहीतर काय? जर संयमाने वागायला शिका, टीका का होते आहे? यावर विचार करणार की नाही? की पूर्वीसारखे तेच ते ब्राह्मण वर्चस्वाचे ढोल पिटत राहणार! सुधारा आतातरी सुधारा! जुने ऐषारामाचे दिवस संपले आहेत, पुन्हा ते सोन्याचे दिवस येतील या भ्रमात राहू नका!

      अजय तोरणे

      Delete
  24. संध्याकाळी चावडीवर - पारावर , कोपऱ्या वर नाक्यावर चर्चा चालते तसा प्रकार चालू आहे - बरेच कानावर वेगवेगळे येत असते आणि बरेच नवीन शिकायला मिळते वाईट काय चांगले काय ते कळते किंवा पूर्वी मारुतीचा देवळात अशाच जागेवर रोज लोक जमत - एकमेकांचा दुस्वास हेवा न करता चर्चा रंगत असत -एकमेकाना सल्ले देत असत ,हवापाणी दाणागोटा अशा चर्चा झडत ,विचारपूस होत असे -
    आज त्याची जागा अशा ब्लोग ने घेतली आहे असे समजूया
    पण अशा पद्धतीत एक दोष दिसतो - प्रत्यक्ष नजरभेट न होता संवाद होत असल्यामुळे अनेकवेळा सभ्यतेची पातळी ओलांडली जाते - वडिलधारे जाब विचारणारे कुणीच नसल्यामुळे आओ जाव घर तुम्हारा असे होते आणि प्रक्षोभक वाक्यांची आतिषबाजी सुरु होते - जातीय विचाराना थोपवणारे कुणीच नसते - हे काम जर ब्लोग ओनरने बजावले तर अशी विकृती असणारे लोक आपल्या ब्लोग चा गैर वापर करणार नाहीत असे वाटते

    ReplyDelete
  25. कशाला असल्या कविता छापत बसता ?
    नुसते शब्दांचे बुडबुडे !
    नुसतीच शब्दांची फ़ितवाफ़िरव आणि भडक वाक्यांची अरेरावी

    अहो मला एकेक वाक्य घेत सांगा कोण निरो चौकाचौकातून माणसे जाळतो ? जुन्या बाजाराच्या चौकात किंवा रेल्वे पुलाखाली हातभट्टी पेटली आहे-दिव्याखाली जुगाराचा डाव रंगला आहे -

    भाकरी आणि पाणी यासाठी कुठे नांगर फिरतो आहे आज घरावरून - अनेक सेवाभावी संस्था आहेत इथे दोन वेळचे घास देत माणसाला जिवंत ठेवणाऱ्या ! तिथे गर्दीच गर्दी आहे !बाबांचा प्रसाद स्वामींचा प्रसाद -अशा नावाने अशा लोकाना जिवंत ठेवण्याचा उद्योग करत आजची क्रांती उद्यावर ढकलण्याचा उद्योग जोरात आहे आणि जग शांत आहे -

    कुणीही कुणाची नाकेबंदी करत नाहीये - सगळे निवांत आहेत -बाबासाहेबांच्या नावावर वस्तीतून सगळ्या सुविधा फुकट मिळत आहेत - घरपोच ! केजरीवाल स्वतः सांगत आहे -
    जुग्गी झोपडी को पानी मुफ्त !असा हा मुख्यमंत्री -
    रक्तात अजिबात सूर्य पेटलेला नाही आणि हे निर्ढावलेले लोक एकीकडे बाबासाहेबांचे नाव घेत देवाच्या दारचा प्रसाद हावरटपणे खायला रांगा लावत शिल्लक पैशाची टमरेल भरून हातभट्टी कशी मिळेल याची स्वप्ने रंगवत आहेत - शहरांसारखी प्यारी जागा त्याना पोसते आहे - त्याला कसे हे आग लावतील ?-
    एकाच वेळी शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ आणि निळ्या झेन्ड्याचा - आणि ज्ञानोबा तुकारामांचा विजय असो - जरा लवकर - घशाला कोरड पडते आहे - आपला टाईम झाला - पहिल्या धारेचा !-
    बाकी तुमची कविता एकदम फस्क्लास - पहिल्या धारेसारखी ! जाम मजा आला

    ReplyDelete
    Replies
    1. ........ला गुळाची चव काय?

      Delete
    2. ........ला गुळाची चव काय?

      Delete
    3. ह्या खुळचट मनुष्यास कविता कधीच समजणार नाही, कविता समजायला सुद्धा डोके लागते, नुसत्या खोक्याचा काहीही उपयोग होत नाही. धांदरटपणे लिहायला फक्त जमते, नाही काय?

      Delete
  26. जेव्हा ब्राह्मण आमच्यावर आगपाखड करतात, शिव्या-शाप देतात, निंदा-नालस्ती करतात तेव्हा आपण योग्य मार्गाने जात आहोत असे समजावे. मात्र तेच ब्राह्मण जेव्हा आमच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव करतात, गुणगान गातात तेव्हा आपले कोठेतरी चुकत असल्याचे समजावे.

    राजेश मोहिते

    ReplyDelete
    Replies
    1. राजेश सर, जबरदस्त कसोटी. मानले तुम्हाला, असेच लिहित रहा.

      Delete
    2. पूर्ण सत्य !

      Delete
    3. अगदी माझ्या मनातले बोललात , राव !

      अश्विन.

      Delete
  27. समता? अरे हि तर विषमता!
    समता आणि गोखल्यांच्या घरात शक्यच नाही, समता-समानता काय असते हे यांच्या विषमतावादी बापजाद्यांना सुद्धा माहित नसेल. उगीच आपले काही-तरी, शहाणपण शिकवितात! ब्राह्मणांच्यावर टीका झाली की यांच्या अंगात येते आणि काहीही बरळत सुटतात अव्याहतपणे. मिरचीच झोंबते, नाहीतर काय? जरा संयमाने वागायला शिका, टीका का होते आहे? यावर विचार करणार की नाही? की पूर्वीसारखे तेच ते ब्राह्मण वर्चस्वाचे ढोल पिटत राहणार! सुधारा आतातरी सुधारा! जुने ऐषारामाचे दिवस संपले आहेत, पुन्हा ते सोन्याचे दिवस येतील या भ्रमात राहू नका!

    अजय तोरणे

    ReplyDelete
  28. संत ज्ञानेश्वर ब्राह्मण नव्हतेच! पतितसावित्रिक होते!!

    पतितसावित्रिक म्हणजे वेदाचा अधिकार गमावलेली व्यक्ती म्हणजेच शुद्र

    वारकरी धर्मात अत्यंत मोलाचे स्थान असलेले संत ज्ञानेश्वर हे आमचेच असे म्हणून आजचा ब्राह्मण समाज त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करीत असतो. तथापि, ब्राह्मणी शास्त्रानुसार ज्ञानेश्वर हे ब्राह्मण नाहीत. केवळ ब्राह्मण स्त्री आणि पुरूषापासून जन्म झाला म्हणून कोणीही ब्राह्मण होत नाही. ब्राह्मण होण्यासाठी मुंज व्हावी लागते. ज्ञानेश्वरच नव्हे तर त्यांची इतर भावंडे निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई यापैकी कोणाचीही मुंज झालेली नव्हती. संन्याशाच्या पोटी जन्म घेतला म्हणून त्या काळातील ब्राह्मण समाजाने ज्ञानेश्वरादी भावंडांची मुंज करण्याचे नाकारले. त्यांना वाळीत टाकले. त्यामुळे ते ब्राह्मण नाहीत, हे सिद्ध होते.

    ज्ञानेश्वरादी भावंडे ब्राह्मण नसतील तर ते कोण आहेत? ब्राह्मणी शास्त्रानुसार ते पतितसावित्रिक आहेत. पतितसावित्रिक म्हणजे अशी व्यक्ती जिने वेद म्हणण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार गमावला आहे. ब्राह्मणी शास्त्रानुसार, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांना वेद म्हणण्याचा आणि ऐकण्याचा अधिकार आहे. शुद्रांना असा अधिकार नाही. याचाच दुसरा अर्थ पतितसावित्रिकाचा दर्जा हा शुद्राएवढाच आहे.

    पतितसावित्रिक कोणाला म्हणायचे याविषयीचे नियम अनेक स्मृती ग्रंथात आले आहेत. ॠगवेदी ब्राह्मणांच्या ऐहिक जीवनाचे सर्व नीतनियम सांगणाèया आश्वलायन गृह्य सूत्रात ते अधिक स्पष्टपणे आले आहेत. ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांवर त्याकाळच्या ब्राह्मण समाजाने बहिष्काराची जी कारवाई केली होती, तिचा आधारही हाच ग्रंथ होता. आश्वलायन गृह्य सूत्रात म्हटले आहे की, ब्राह्मणाची आठव्या वर्षी मुंज करायला हवी. ब्राह्मणाची मुंज जास्तीत जास्त १६ व्या वर्षांपर्यंत करता येते. कोणत्याही कारणांनी १६ व्या वर्षांपर्यंत मुंज न झाल्यास ब्राह्मण पतितसावित्रिक होतो. म्हणजेच तो ब्राह्मण राहत नाही, तो शुद्र होतो.

    आश्वलायन गृह्य सूत्रातील या नियमानुसार ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे शुद्र ठरतात. त्या काळातील ब्राह्मण समाजाने त्यांना शुद्राचीच वागणूक दिली होती. त्यामुळे आता ब्राह्मणांनी ज्ञानेश्वरादी भावंडांना ब्राह्मण ठरविण्याचा खटाटोप करू नये.

    ब्राह्मणी शास्त्रातील पतिसावित्रिकाविषयीचे नियम केवळ ब्राह्मणांनाच लागू आहेत असे नव्हे, वेदाधिकार असलेल्या तिन्ही वर्णांना ते लागू आहेत. आश्वलायन गृह्य सूत्राच्या १९ व्या खंडात सुरूवातीलाच हे सारे नियम आहेत. आमच्या वाचकांसाठी हे नियम खाली देत आहे.

    अष्टमे वर्षे ब्राह्मणमउपनयेत ।।१।।
    गर्भाऽष्टमे वा ।।२।।
    एकादशे क्षत्रियम ।।३।।
    द्वादशे वैश्यम ।।४।।

    अर्थ : जन्मझाल्यापासून अथवा गर्भधारणेपासून आठव्या वर्षी ब्राह्मणाची मुंज करावी. अकराव्या वर्षी क्षत्रियाची आणि बाराव्या वर्षी वैश्याची मुंज करावी.

    आषोडशात ब्राह्मणस्यानतीत: काल: ।।५।।
    आद्वाविंशात् क्षत्रियस्य आचतुर्विंशात वैश्यस्य ।
    अत ऊध्र्वं पतितसावित्रिका भवन्ति ।।६।।

    अर्थ : सोळा वर्षांपर्यंत ब्राह्मणाची २२ व्या वर्षापर्यंत क्षत्रियाची व २४ व्या वर्षापर्यंत वैश्याची मुंज करण्याचा काल आहे. हा काल संपल्यानंतर (मुंज न झालेली मुले) पतितसावित्रिक होतात. (पतित सावित्रिक म्हणजे वेद म्हणण्याचा अधिकार नसलेले.)

    नैनानुपनयेन्नाध्यापयेन्न याजयेन्नैभिव्र्यवहरेयु: ।।७।।

    पतित सावित्रिकाची मुंज करू नये. त्यांना पढवू नये वेद आणि शास्त्रांचे म्हणजे शिक्षण देऊ नये. त्यांचे उपाद्धिक करू नये. त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये. (व्यवहार करू नये याचा अर्थ त्यांना वाळीत टाकावे. त्यांना जातीबाहेर टाकावे.)

    ReplyDelete
    Replies
    1. नवीन, पटणारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!

      Delete
  29. बरे झाले देवा कुणबी केलो

    तुकारामांच्या अभंगांतील पुरावे

    मराठा आणि कुणबी या जाती एकच आहेत, हे पाहण्यासाठी आपण आता जगद्वंद्य जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांत मागे ठेवलेले पुरावे पाहणार आहोत. संत तुकाराम हे जन्मजात महाकवी होते. त्यांनी आपल्या मनातील भाव व्यक्त करताना कोणताही आडपडदा ठेवला नाही. घरात पत्नी रागावली तरी त्यांनी त्याचे अभंग रचून ठेवले. मन आवरताना होणाèया यातनाही अभंगरूपाने लिहून ठेवल्या. त्यासाठी एकच उदाहरण देते. तुकाराम म्हणतात, काय काय करितो या मना । परी ते नाईके नारायणा ।। तुकाराम प्रत्यक्ष कविताच जगत होते. सर अ‍ॅलेक्झांडर ग्रँट या इंग्रज विद्वानाने तुकारामांना ‘‘भारताचे राष्ट्रीय कवी'' अशी उपाधी दिली होती. (ग्रँटसाहेबांविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेखाच्या शेवटी दिलेली तळटीप जरूर वाचा.) या पार्श्वभूमीवर तुकारामांनी मागे ठेवलेल्या पुराव्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

    वारकरी संतांनी जाती मिरविल्या !

    येथे कोणाच्या मनात असा प्रश्न उभा राहू शकतो की, आपण संतांच्या जातींबाबत चर्चा का करावी? त्यांना सांगणे आवश्यक आहे की, वारकरी संतांनी आपल्या जाती कधीही लपविल्या नाहीत. या उलट संतांनी आपल्या जाती मिरविल्या. कारण कोणतीही जात श्रेष्ठ नाही, तसेच कोणतीही जात कनिष्ठ नाही, अशी त्यांची निस्सीम श्रद्धा होती. ‘'भेदाभेद भ्रम अमंगळ'' हाच वारकरी पंथाचा आत्मा होता. म्हणून ते जातीचा उल्लेख स्पष्टपणे करू शकत होते. तुकारामांना विविध प्रकारच्या जातीवाचक उपाध्या लावला जातात. परंतु त्या सर्व त्यांच्या व्यवसायानुसार लावल्या गेल्या. त्यांना वाणी म्हणत. तुका झाला वाणी । चुकवुनी चौरयांशीच्या खाणी ।। अशा अभंग पंक्तीमुळे त्यांना वाणी म्हटले गेले. तुकारामांकडे मोठा व्यापार-उदिम होता. त्यामुळे त्यांनी हा उल्लेख प्रतिकात्मकरित्या केला आहे. तुकारामांनी सर्व संसाराचा त्याग केला. म्हणून त्यांना गोसावीही म्हटले गेले. त्यांच्या घराण्यात महाजनकी होती, म्हणून त्यांना महाजन म्हणण्याचीही प्रथा होती. परंतु या सर्व उपाध्या होत. त्याचा तुकारामांच्या जातीशी काहीही संबंध नाही, हे येथे लक्षात घेतले पाहिजे.
    तुकारामांचे मुळचे घराणे क्षत्रियांचे होते. परंतु कालौघात ब्राह्मणांनी स्वत: वगळता इतर सर्व वर्णांना वेदाधिकार नाकारला. त्यामुळे क्षत्रिय जातीही शुद्र गणल्या गेल्या. (पहा तुकाराम डॉट कॉम) त्यामुळे तुकाराम स्वत:चा उल्लेख शुद्र करतात. असा उल्लेख करताना त्यांच्या मनातला नम्र भावही प्रकट होतो. भेदाभेद भ्रम अमंगळ या आपल्या उक्तीशी प्रमाणिक राहून तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणवून घेण्यात धन्यता मानतात. तुकारामांच्या गाथ्यात असे असंख्य अभंग आपणास दिसून येतात. मात्र या सारयांत न पडता एकच उदाहरण देते. ‘‘आपणांस वैराग्य कसें प्राप्त झाले याविषयी तुकोबारायांचे संतांशीं व देवाशीं संभाषण'' या शीर्षकाखाली काही अभंग तुकारामांच्या गाथ्यात आहेत. त्यातील पहिल्याच अभंगातील काही पंक्ती अशा -
    याती शुद्र वैश्य केला वेवसाव ।
    आधी तो हा देव कुळपूज्य ।।१।।
    नये बोलो परि पाळिले वचन ।
    केलिया प्रश्न तुम्ही संती ।।२।।
    दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान ।
    स्त्री एकी अन्न करिता मेली ।।४।।
    लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खे ।
    वेवसाव देखे तुटी येता ।।५।।
    या अभंगात तुकाराम स्वत:ला शुद्र म्हणतात. तसेच वैश्य (व्यापार) व्यवसाय केल्याचेही नमूद करतात. परंतु तुकाराम हे वैश्य नव्हते. मग ते कोण होते. त्यासाठी खालील अभंग पाहा -
    बरे झाले देवा कुणबी केलों ।
    नाही तरी दंभे असतो मेलो ।।१।।
    भले केले देवराया ।
    नाचे तुका लागे पाया ।।२।।
    तुका म्हणे थोरपणे ।
    नरक होती अभिमाने ।।६।।
    या अभंगात संतश्रेष्ठ तुकाराम देवाला उद्देशून म्हणतात, ‘‘देवा बरे झाले तू मला कुणबी केले. उच्च जातीत जन्माला घातले असतेस तर मी फुकाचा ताठा मनात बाळगून मेलो असतो.'' आपण कुणबी असल्याचा आनंद होऊन तुकाराम नाचत देवाच्या पायी लागतात. हे दुसरया कडव्यावरून स्पष्ट होते. या पुराव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, तुकाराम हे कुणबी जातीत जन्माला आले होते.
    कुणबी आणि मराठा पर्यायवाचक यातीनामे
    असो. या वरून एक गोष्ट निर्विवाद सिद्ध होते की, तुकाराम कुणबी होते. पण खरा प्रश्न असा आहे की, यावरून कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे सिद्ध होते का? याचे उत्तर आहे - होय. कुणबी आणि मराठा या जाती एकच आहेत, हे यावरून सिद्ध होते. तुकारामांच्या नंतरच्या त्यांच्या बहुतेक पिढ्या आपली जात मराठा अशीच नोंदवित आहेत. तुकारामांचा मूळचा वंश शिवकालीन मोरे घराण्यातील आहे. त्यांचे वंशज आजही मोरे हेच आडनाव वापरतात. जावळीचे मोरे इतिहासात प्रसिद्ध आहेत. ते स्वत:ला पूर्वापार मराठा याच नावाने संबोधतात. याचाच अर्थ कुणबी आणि मराठा ही दोन्ही यातीनामे एकमेकांना पर्यायवाचक ठरतात.

    ReplyDelete
  30. रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता !

    शिवाजी राजांचा सर्वात खतरनाक शत्रू म्हणजे रामदास. त्याला राजांचा गुरु करण्याचा
    अनैतिहासिक प्रयत्न जातीयवादी इतिहासकारांनी केला. खरे तर राजे आणि रामदास यांची कधीच भेट
    झाली नाही. म्हणून रामदास हा राजांचा गुरु नव्हता हे सिद्ध होते. पण रामदास राजांचा शत्रू होता हे
    बहुतांशी लोकांना माहीत नाही.
    रामदास हा आदीलशहा आणि औरंगजेबाचा गुप्तहेर होता. अफजलखानाचा मित्र बाजी
    घोरपडे याच्या आश्रयाला रामदास होता. एका बाजूला राजे गड जिंकत होते, किल्ले बांधत होते; तर दुसऱ्या बाजूने रामदास समाजात भोळेपणा पसरविण्याचे काम करत होता. पुरोहित भटांना जगण्यासाठी रामदासांनी मंदिरे उभारली. राजे किल्ले बांधत होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य हा तो काळ होता. रामदास मात्र
    मंदिर बांधत होता. कारण जेथे मंदीर तेथे ब्राह्मणांचे राज्य. राजे तर प्रयत्नांची पराकाष्टा करणारे
    विज्ञाननिष्ठ राजे होते. राजांच्या या क्रांतीकार्याला विरोध करण्याचे काम या रामदासाने केले.
    रामदास हा स्वत:च्या लग्नप्रसंगी सावधान म्हणताच बोहल्यावरुन पळाला. पळण्यापूर्वी तो
    बोहल्यावर नवरदेव म्हणून उभा होता. म्हणजे त्याने मुलगी पसंत केली होती. लग्न ठरले होते. व-हाडी
    मंडळी आली होती. वधू त्याच्या समोर उभी होती. मंगलाष्टके सुरु झाली. सर्व मंगलाष्टके झाली आणि
    शेवटचे मंगलअष्टक म्हणजे ‘आता सावधान' म्हणताच रामदास बोहल्यावरुन पळून गेला. हे एक तर मुर्खपणाचे किंवा समाजद्रोहीपणाचे लक्षण आहे. कारण त्या काळात अंगाला हळद लागली आणि लग्न मोडले तर मुलींना पुन्हा आजन्म अविवाहित रहावे लागत होते. त्या काळात वधूच्या भवितव्याचा आजिबात विचार न करता लग्न मंडपातून पळून जाणारा रामदास शिवाजीराजांसारख्या सामर्थ्यशाली सम्राटाचा गुरु होऊच शकत नाही. खरे तर तो समाजद्रोही होऊ शकतो. कारण त्या वधूच्या जागी आपली बहीण किवा मुलगी असती तर आपल्याला काय वाटले असते? पुढे रामदासाला विधवा तरुणीशी व्याभिचार करण्याची चटक लागली. वेण्णा आणि आक्का यांच्याशी रामदासाचे अनैतिक संबंध होते.
    cont...

    ReplyDelete
  31. रामदास हा रंगेल आणि व्याभिचारी होता. अशा स्त्रीलंपट रामदासाचा राजांनी अनुग्रह घेतला अशी कल्पना करणेसुद्धा अक्षम्य गुन्हा आहे. असा स्त्रीलंपट रामदास समोर जरी आला असता तरी त्याला राजांनी झोडपलेच असते म्हणूनच त्याने राजांची कधीच भेट घेतली नाही. राजांच्या जीवनात आलेल्या कोणत्याही महत्वाच्या व रोमांचकारी प्रसंगाचेवेळी रामदासाने राजांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा कोठेही इतिहासात उल्लेख नाही.
    अफजलखान भेटीच्याप्रसंगी पन्हाळा वेढा, शाईस्तेखानावर हल्ला, आग्रा कैद, राज्याभिषेक या
    कोणत्याही प्रसंगी रामदास राजांना मदत करण्यासाठी आलेला नव्हता. समकालीन जेधे शकावली,
    सभासद बखर, शिवभारत इतर कोणेणत्याही ग्रंथात रामदासाचा साधा नामोल्लेख देखील नाही.

    ब्राह्मणवादी रामदास
    रामदास हा पूर्ण ब्राह्मणवादी होता. रामदास म्हणतो,
    देवी ब्राह्मणी सत्ता करी। तो एक मुर्ख।।६८।। (दासबोध-२:१:६८)
    म्हणजे जो ब्राह्मणावर राज्य करतो तो मुर्ख असतो. म्हणजे ब्राह्मणेतराने
    फक्त चाकरीच करावी हा त्याचा आग्रह होता. शिवाजीराजे राज्याभिषेकाने राजे झाले. त्यामुळे ब्राह्मणांना
    देखील शिक्षा करण्याचा अधिकार राजांना प्राप्त झाला. यामुळे तो अस्वस्थ झाला आणि राजांना मुर्ख
    म्हणण्यापर्यंत त्याची मजल गेली. पुढे तो म्हणतो :
    निच प्राणी गुरुत्व पावला। तेथे आचरची बुडाला
    वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ।। (दासबोध-१४:७:२९)
    रामदासाला बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याने कमालीचे दु:ख झाले. अध्ययन हे
    फक्त ब्राह्मणांनीच करावे हा त्याचा आग्रह आहे. समाजात अनाचार का वाढला तर शूद्रांनी शिकण्यास
    सुरुवात केली म्हणून. आचार बुडाला अशी तक्रार तो करतो. बहुजन समाज शिक्षण घेऊ लागल्याने
    वेदशास्त्रात पारंगत असलेल्या ब्राह्मणास कोणी विचारत नाही याचेच त्याला वाईट वाटते. म्हणजे तो जातियवादी तर होताच पण वर्णव्यवस्थेचा कट्टर समर्थक होता, कडवा ब्राह्मण्यवादी होता. म्हणूनच शूद्रांनी शिक्षण घेतल्यामुळे त्याच्या पोटात दुखु लागले. म्हणून तो पुढे म्हणतो :
    राज्य नेले म्लेंच्छ क्षेत्री । गुरुत्व नेले कुपात्री ।।
    आपण अरत्री ना परत्री । काहीच नाही (दासबोध-१४.७.३६)
    राज्य मुसलमान आणि क्षत्रियांकडे गेले. शिवाजीराजांचे गुरुत्व संत तुकोबारायांकडे गेले
    आपल्या ब्राह्मणांच्या हाती काहीच राहिले नाही म्हणून तो आरडा ओरडा करत होता. हे काही संताचे
    लक्षण नव्हे. संताच्या कार्याला जात, पात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश आणि धर्माचे बंधन नसते. संत
    हे सर्व सजिवांच्या कल्याणाकरता झटणारे असतात. पण तो फक्त ब्राह्मणांसाठीच झगडत होता म्हणूनच रामदास हा संत नव्हे तर स्वराज्यातील जंत होता. तो ब्राह्मणांच्या उध्दारासाठी व बहुजनांच्या -हासासाठी कसा झटत होता याचे पुरावे दासबोधातच आढळतात. रामदास म्हणतो :

    गुरु तो सकळासी ब्राह्मण । जरी तो झाला क्रियाहीन
    म्हणजे ब्राह्मण निष्क्रिय-क्रियाहीन असला तरी सर्व जाति धर्माच्या जनतेने
    ब्राह्मणालाच गुरु करावे. म्हणजे ब्राह्मणी वर्चस्व राहावे व ब्राह्मणांना बिगर श्रमाचे धन मिळावे. ही
    त्याची ओढ होती. शिक्षक ब्राह्मणांशिवाय कोणी होऊ नये ही त्याची इच्छा होती.
    सकळांशी पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण
    ब्राह्मण वेद मुर्तिमंत । ब्राह्मण तोचि भगवंत
    ब्राह्मणाला सर्वांनी देव मानावे हे वेद सांगतात. ब्राह्मण हाच वेद आणि देव आहे असे रामदास
    म्हणतो. म्हणजे सर्वांनी ब्राह्मणांची पूजा करावी हा आग्रह रामदासाचा होता/
    लक्षभोजनी ब्राह्मण । आन जातीस पुसे कोण
    लक्षभोजन हा ब्राह्मणांचा हक्कच आहे. इतर जातीला विचारण्याचे कारणच नाही. असे त्याचे
    मत आहे. म्हणजे ब्राह्मणांना फुकटात भोजन द्यावे असे तो म्हणतो :
    असो ब्राह्मण सुरवर वंदिती । तेथे मानव बापुडे किती
    आतातर रामदास बहुजन समाजाला भीतीच दाखवितो की ब्राह्मणाला देव वंदन करतात, तर
    माणसाची काय गत आहे.
    जरी ब्राह्मण मुढमती । तरी तो जगदवंद्य
    आता तर रामदासाने कहरच केला तो म्हणतो ब्राह्मण मुर्ख असला तरी चालेल तो जगाला
    वंदनिय असतो. (डॉ. आंबेडकरांच्या घटनेने बरे झाले नाहीतर सर्व मूर्ख ब्राह्मण सर्व पदांवर राहिले
    असते.)
    End.

    ReplyDelete
  32. दलित विरोधक रामदास !

    रामदास हा पक्का दलित विरोधक होत. तो म्हणतो:
    अंत्यज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन काय करावा
    ब्राह्मण संन्निध पूजावा । हे तो न घडे की ।
    अंत्यज म्हणजेच दलित हा शब्दज्ञाता म्हणजेच पंडित असला तरी त्याचा उपयोग काय? पण ब्राह्मणांची तो बरोबरी करु शकत नसतो. असे म्हणून त्याने जातियवादाचे टोकच गाठले आहे.
    रामदास पुढे लिहितो :
    अंतर एक तो खरे । परी सांगाते घेऊ न येती महारे
    पंडित आणि चाटे पोरे । एक कैसी । ।।३।।
    मनुष्य आणि गधडे । राजहंस आणि कोंबडे
    राजे आणि माकडे । एक कैसी। ।।४।।
    भागीरथीचे जळ आप । मोरी संवदणी तोही आप।
    कुश्चिळ उदक अल्प। सेववेना ।।५।।
    म्हणजे, ब्राह्मण आणि महार यांचा आत्मा एक असला तरी त्यांची आणि ब्राह्मणांची बरोबरी होऊ शकत नाही.
    (या ठिकाणी रामदासाने यमकासाठी महार यांचे उदाहरण घेतले असले तरी सर्व जाती नीच आहेत,
    फक्त ब्राह्मणच श्रेष्ठ आहेत असे त्याचे ठाम मत आहे.) ब्राह्मण सोडून सर्व जातीला तो गाढव, माकडे,
    कोंबड्या, चावट, गटारीचे पाणी या उपमा देतो. तर ब्राह्मणाला तो राजा, हंस, गंगेचे पाणी या उपमा
    देतो.

    अशा बहुजनव्देष्ट्या रामदासाच्या "दासबोधव"र महाराष्ट्र शासनाने बंदी घालावी. रामदास व
    रामदासी संप्रदायाच्या सर्व वाङमयावर बहुजन समाजाने बकिष्कार टाकावा. जगातील सर्व माणसे समान
    आहेत. जगातील सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, देश हे मानवनिर्मित आहेत. त्यामुळे जातिभेद
    पसरविणा-या रामदासी सांप्रदायावर ‘अ‍ॅट्रॉसिटी' कायद्याखाली खटला भरायला हवा.

    औरंगजेबाला अनेकवेळा भेटला रामदास
    हर हर महादेव ही राजांची सिंहगर्जना होती. कारण महादेव बहुजन समाजाचा आद्य
    क्रांतीकारक होता. महादेव हा देव नव्हे. वैदिकांनी महादेवाचेही दैवतीकरण केलेले आहे. रामदासाची
    घोषणा जय जय रघुवीर समर्थ अशी होती. रामदास आणि शिवाजीराजे यांच्या घोषणेतही साम्य नव्हते.
    रामदास हा हिरवे कपडे परिधान करीत होता. रामदासाला उत्तम उर्दू येत होती. औरंगजेबाला रामदास
    अनेकवेळा भेटलेला होता. दोघांनी मिळून भोजन केले होते. याचा अर्थ रामदास आणि औरंगजेबाचे
    घनिष्ठ संबंध होते. दिल्ली येथे रामदासाने औरंगजेबाबरोबर भोजन केले होते ही वस्तुस्थिती आहे.
    शिवाजीराजांना केशरी (भगवे) निशाण आणि राजमुद्रा शहाजी राजांना दिलेली होती. म्हणजे
    गुरु म्हणून रामदासाचे राजाला कसलेही सहकार्य नाही. शिवरायांच्या अनेक गुप्त योजना त्याने
    औरंगजेबाला-आदिलशहाला सांगितल्या होत्या. बाजी घोरपडेंना शिवरायांविरुद्ध चिथावले होते.
    राजांच्या विरुद्ध मराठ्यांना भडकविण्याचे काम रामदासाने केले. ब्राह्मणांच्या उद्धारासाठी तो मरेपर्यंत
    झिजला यात काही गैर नाही. पण स्वत:च्या जातीसाठी काम करीत असताना बहुजनसमाजाला आणि
    शिवरायांना रामदासाने खूप त्रास दिला. शेवटी त्याने ब्राह्मणांच्या भवितव्यासाठी दासबोध ग्रंथ
    लिहिला.

    संत तुकोबांना संपविण्यासाठी रामदासाला शिवचरित्रात घुसविले
    शिवाजीराजांनी बाबा याकूत, मौनीबाबा, संत तुकाराम यांचा सल्ला घेतल्याचा अनेक ठिकाणी
    उल्लेख आहे. कारण ते संत चारित्र्यसंपन्न, नि:स्वार्थी आणि बहुजन समाजाचे उध्दारक होते, म्हणुनच
    राजांना त्यांच्याबद्दल नितांत आदर होता. पण राजे रामदासाच्या भेटीला कधीच गेलेले नाहीत. पण
    त्याचे शिष्य अनेक वेळा महाराजांकडे भीक मागण्यासाठी आले होते. याप्रसंगी राजे त्यांना विचारतात
    ‘कोण हा रामदास?' याच अर्थ राजे रामदासाला ओळखत नव्हते. (अधिक माहितीसाठी वाचा
    इतिहासाचार्य प्रा. मा.म. देशमुख लिखित रामदास आणि पेशवाई) संत तुकारामासारख्या चारित्र्यसंपन्न, समाजसुधारक गुरुला संपविण्यासाठीच वैदिकांनी रामदास हा शिवचरित्रात घुसवला. रामदासाला राजांचा गुरु ठरविण्यासाठी ब्राह्मणांनी अनेक खोटे पुरावे, दाखले, स्थळे, चित्रे निर्माण केली.

    ReplyDelete
  33. एका ब्राम्हणाचा कृतघ्न पणा !

    ही घटना आहे १९७५ सालच्या आणिबाणी च्या काळातली. आणिबाणीच्या काळात इंदिरा गांधीच्या विरोधात किंवा आणीबाणी च्या निर्णया विरोधात लेखन , भाषण करण्यास पत्रके छापण्यास बंदी होती. जो असे करेल त्याला उचलून विनाचोकशी तुरुंगात टाकले जात असे. या अटकसत्रात जयप्रकाश नारायण , मोरारजी , अटलबिहारी वाजपेयी ,जॉर्ज फर्नाडीस . एस एम जोशी, अनंत भालेराव , या सारख्या अनेक नेत्यांना अटक झाली होती . असे असताना आमच्या गावातील ऐक ब्राम्हण प्रवचनकार ( दुर्गादास कुलकर्णी ) जे की भागवत कथासांगत असत त्यांनी एकदा प्रवचन करताना इंदिरा गांधींची तुलना कैकयीशी , संजय गांधीची तुलना भस्मासुराशी तर त्या वेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची तुलना रावणाशी केली. "या कलियुगात इंदिरा या नावाने कैकयी ने पुन्हा जल्म घेतला असूनतिने राम लक्क्षमनाला पुन्हा वनवासात पाठवले आहे. भस्मासुर संजय होऊन कुणाच्याही डोक्यावर हात ठेवून त्याला भस्म करीत सुटला आहे. आणि रावण चव्हाण बनून सगळ्या देवांना तुरुंगात डाम्बत आहे, असे वाक्य त्यांनी भागवत पुराण प्रवचन सांगताना केले. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दुसऱ्याच दिवशी त्यांना अटक झाली. घराची झडती झाली त्यातही आणीबाणी विरोधातील काही पत्रके , मराठवाडा दैनिकाचे काही अंक सापडले . परिणामी पोलिसांनी दुर्गादास बुवांच्या घरातील सामान आणि घर सुद्धा सील केले.

    दुर्गादास बुवांची ३५-३६ वर्ष वयाची पत्नी ( सिंधू काकी ) , ८-९ वर्ष वयाची मुलगी आणि ३-४ वर्ष वयाचा मुलगा यांना कुठे जावे हें कळेना . गावातील इतर ब्राम्हण कुटुंब आपल्यावरही काही बलामात येयील म्हणून त्यांना ओळख दाखविनात ; पाहुणे तसेच गावातील इतर समाजाचे लोकही अटक व जप्तीच्या भीतीने त्यांना साधी चहापाण्याची देखील मदत करायला तयार होईनात ; पोलिसांनी अंगावरच्या कपड्यावर बाहेर काढलेले ; नवरा अटकेत ; मुले भूकेने व्याकूळ होऊन " आई बाबा ना पोलीस कुठे घेवून गेले ? आपले घर पोलिसांनी कसे काय घेतले ? आम्हाला खूप भूक लागलीय ग ...........कुणी आपल्याशी बोलत का नाही ग ? असे प्रश्न विचारीत होते . काळजाला घरे पाडणाऱ्या त्या बालकांच्या प्रश्नाची त्या माउली कडे उत्तरं नव्हती; तिला आश्रय द्यायला एकही दरवाजा उघडत नव्हता; अशा बिकट प्रसंगात एका हृदयात मात्र करुणेचा पाझर फुटला .... हा करुणेचा निर्झर वाहत त्या कुटुंबा पर्यंत आला . आणि त्यांना कवेत घेवून त्यांचे अश्रू पुसता झाला ; कोण होता हा दयार्णव नरपुंगव ? दुसरा तिसरा कुणी नाही ; गिरजाजी एकनाथ तहकिक ! माझे आजोबा ! !
    माझ्या आजोबांनी दुर्गादास बुवांच्या पत्नी आणि मुलांना स्वतःच्या वाड्यात आश्रय दिला. पोलिसांच्या कारवाईची तमा न बाळगता ऐक नव्हे दोन नव्हे १८ महिने ; आणिबाणी उठून आणि दुर्गादास बुवा सुटून येई पर्यंत त्यांच्या पत्नी सिंधुकाकी आणि त्यांच्या दोन मुलांना आश्रय दिला. त्यांचे जेवणखाण कपडे लत्ते इत्यादीची सोय केली. पण आणिबाणी उठल्यावर सुटून आल्या नंतर मात्र दुर्गादास बुवांनी आजोबांचे थोडे सुध्धा उपकार मानले नाहीत. उपकार मानाने तर सोडाच, काही दिवसांनी झालेल्या ( पाच - सहा महिन्यांनी ) झेड पी निवडणुकीत या दुर्गादास बुवाने कॉंग्रेस च्या तिकिटावर उभ्या असलेल्या माझ्या आजोबाच्या विरोधात प्रचार करून माझ्या आजोबाना पाडले आणि त्यांच्या विरोधात जनसंघाच्या एका मारवाड्याला निवडून आणले. वरतून पुन्हा " कोन्ग्रेस कडून भीष्म पितामह जरी समोर आले तरी त्यांना शरपंजरी निजवणे हाच धर्म आहे " ही प्रवचन बाजी ! काय म्हणावे या कृतघ्न पणाला ?

    ReplyDelete
  34. रामायण-मला पडलेले काही प्रश्न !

    १) रामायण भविष्यात घडणारे असते तर भविष्य काळातील घटानांमधे रामायणाचा कवी वाल्मिकी हजर राहु शकला नसता. किंवा स्वत:ला हजर दाखवु शकला नसता. वाल्मिकी गरोदर सितेचे संगोपन करतो तिने जन्म दिलेल्या क्शलवाचा तो सांभाळ करतो,त्याना विद्या शिकवितो अशा अनेक प्रसंगी भविष्य काळातिल रामायणात हा वाल्मिकी कसा काय स्वत: हजर आहे.


    श्लोक
    "कर्ता सर्वस्व लोकस्य श्रेष्ठो ज्ञानविदां विभु:।
    उपेक्षसे देवगण सीता पतन्तीं हव्यवाहने।
    कथं देवगण श्रेष्ठमात्मानं नाबुद्धयसे॥ (संदर्भ. वाल्मिकी रामायण ६-११६-६)

    या श्लोकावरुन हे लक्षात येते कि हिंदुंची ईश्वराचे अवतार मानन्याची कल्पना बाळसे धरु लागली होती. पण या श्लोकात बुद्धाची उपमा मागाहुन येणा-या रामास देण्यात आली हे स्पष्ट होते.
    म्हणजे रामायण बुद्धाच्या नंतर लिहण्यात आले.

    २) अयोधे जवळ सरयु ऐवजी घोगरा नदी कशी: अयोद्धेच्या १.५ योजन (१९किमि ) अंतरावरुन सरयुनदी वाहत होती असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. या सरयुतच राम-लक्षमण आणि संपुर्ण अयोध्येने जलसमाधी घेतली होती. असा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. पण आता तेथे सरयु नदी आपले पात्र बदलुन १०० किमी वरुन वाहते. आणि तिथे मात्र घोगरा नदी नांदताना दिसते. (किती हास्यस्पद ना)
    पण मिस्त्र मधे सीरादीया नावाची नदी तेंव्हाही होती व आजहि आहे जी रामेशु राजाच्या राजधानीजवळूनच वाहते.

    आपण रामायण वाचुन तर्कावर विचार केल्यास ते एक थोतांड आहे हे सिद्धच होते।

    ३) हो रावण हा बौद्ध राजा होता व लंकेत रावण नावाचा राजा केंव्हा झालाच नाही.
    उलट श्रिलंकेचा पहिला राजा विजयसिंह हा गुजरात मधिल लाट देशाचा राजा होता. त्याने बोटिमधे ७०० सैनिक घेतले भरुच ते लंका असा प्रवास केला. तेथे त्यानी इ.स. पुर्व ४८३ ला आपले राज्य स्थापन केले.
    विजयसिंह हा लंकेचा पहिला राजा.

    आता आपन लंकेचे अंतर मोजु या.

    श्लोक:
    “इतो द्वीपे समुद्रस्य सम्पुर्णे शतयोजने।
    तास्मिल्लक्ङा पुरी रम्या निर्मिता विशकर्मणा”
    (संदर्भ: वाल्मिकी रामायण ४-५८-२०)
    संम्पती माहिती देतो कि लंका चारही बाजुंनी समुद्रानी वेढलेली आहे. पुर्ण १०० योजन समुद्र पार करुन त्याच्या दक्षीन तटावर लंका आहे.
    (१०० योजन म्हणजे १२८०कि.मी. अंतर.) आता भारत व श्रिलंकेचे अंतर किती आहे ? फक्त ५०कि. मी. आता बोला.

    अलाहबाद ते चित्रकुटचे अंतर सडक मार्गाने ८० मैल (१२८कि.मी आहे)

    आता थोडी मजा बघा.
    १) चित्रकुट ते विराध वध स्थळ-०३.००कि.मी. (वा. रा. ३-४-२८)
    २) विराध वध स्थळ ते शरभंग आश्रम-१९.००कि.मी(वा.रा. ३-४-२०,२१)
    ३) शरभंग-सुतीक्ष आश्रम ते अग्निजिव्हा आश्रम-५५कि.मी.(वा.रा. ३-११-३७)
    ४) अग्नीजिव्हा ते अगस्त्य आश्रम-१३ कि.मी. (वा.रा.३-११-४१)
    ५) अगस्त्य आश्रम ते पंचवटी आश्रम-२६ कि.मी. (वा.रा. ३-१३-१३)

    चित्रकुट ते पंचवटी एकुण अंतर ११६ कि.मी.

    पंचवटी (मैहर) ते लंका (अमरकंटक)
    ऋष्यमुक पर्वताचे दक्षिणेला महासागर (पंपा सरोवर) होते. हे पंपा सरोवर म्हणजे दलदलिचा प्रदेश. हा फक्त १ योजनचा म्हणजे १२.८ कि.मी.चा होता.आणी त्याचे दक्षीणेला लगतच अमरकंटाकवरिल लंका होती. म्हणजे पंपासरोवर धरुन लंकेचे अंतर २५कि.मी पेक्षा जास्त नाही. यावरुन अयोध्या ते लंकेपर्यंतच्या चारही भागांची बेरीज होईल १५० किं.मी.+१२८+११६+२५=४१९ किलोमिटर. वाल्मिकिच्या काल्पनिक रामायणाचा त्या काळातिल पायदळ रस्त्याने हे अंतर ४१९ कि.मी. च्या आसपास आहे.

    वाल्मिकी रामायणातील योजन च्या मोजमापा प्रमाने अंतर मोजल्यास ते विंध्य पर्वताच्या उत्तर भागात किष्किंधा, ऋश्यमुकपर्वत, प्रसवण गिरी, पंपासरोवर, अगस्त्य आश्रम, पंचवटी(मैहर) आणि लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात आहेत. ती सर्व अयोध्या ते लंका ह्या ४१९ किमी च्या आवाक्यात दाखविली आहेत. पण काहीही औचित्य नसताना महाराष्ट्रातील नाशिक जवळ पंचवटी सांगितली जाते. ती अयोध्येपासुन सुमारे १२००किमी (अंदाजे) अंतरावर आहे. मग अयोध्येपासुन रामायणाप्रमाणे फक्त ४००किमी च्या जवळपास असलेली विंध्यच्या उत्तर भागातील पंचवटी, विधच्या दक्षिणेला अयोध्येपासुन १२०० किमी सांगण्याचे कारण वाल्मिकी रामायणात मात्र सापडु शकत नाही. आनि असे खोटे करण्याचे कारण काय ? याचे उत्तरही कुणी श्रद्धाळू देऊ शकेल याची खात्री देता येत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. रामायणातील शंकांचे निरसन होण्यासाठी आबाजी जाधव, कोल्हापूर लिखित 'रामायणावर नवा प्रकाश' हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तक दुर्मिळ आहे, मात्र ग्रंथालयात मिळू शकेल. रामाला एक सर्वसामान्य व्यक्ती मानून त्यावर रामायणाची मीमांसा ह्या पुस्तकात बेतलेली आहे. रामायणातील विसंगती दाखवून रामायण हा इतिहास नाही तर वाल्मिकींनी नारदाकडून मिळालेल्या कथाबीजाचा स्वकल्पनाशक्तीचा वापर करून केलेला विस्तार आहे असे ह्या पुस्तकात म्हटले आहे. तसेच नारदाने वाल्मिकीस पुरवलेले कथाबीज हे इजिप्त मधील रामसेस राजाबद्दलचे असावे असा तर्क मांडून त्यापुष्ट्यर्थ पुरावे देण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात केलेला आहे.

      Delete
    2. "रामायणावर नवा प्रकाश" या ग्रंथाचे लेखक आहेत भास्करराव जाधव, आबाजी जाधव नव्हे.

      Delete
    3. "रामायणावर नवा प्रकाश" या ग्रंथाचे लेखक आहेत भास्करराव जाधव, आबाजी जाधव नव्हे.

      Delete
    4. हात्तीच्या , त्या पुस्तकाचा लेखक हा भास्कर जाधव आहे होय ?
      अहो तो माझ्याकडे खिले जुळवायला होता - नंतर पिवळ्या कव्हरची पुस्तके लिहायचा आणि एकदम शिवाजीमध्ये आणि रामायणात इतका इंटरेस्ट ?
      मला काय वाटले की कुणी थोर इतिहासकारांनी लिहिले आहे - हा या सोनावानिचाच जोडीदार
      म्हणायचा - यांची पुस्तके किंवा पुस्तिका फक्त दायरेक्त पाणीपुरी किंवा भेळेच्या गाडीवर दिसतात
      बिचारा सोनावणी - निवडणुकीत मार खाउन निदान शहाणा तरी झाला असेल !पण हे असे लेखक आणि त्यांचे संदर्भ देणारे वाचक म्हणजे धन्य होत !
      बाबासाहेब ब्राह्मणांच्या संगतीत राहून शहाणे झाले पण तसे यांचे कसे होणार ?या लोकाना तर ब्राह्मण नकोच आहेत !आणि यांनी रामायणावर लिहावे इतके हे हुशार आणि संस्कृतचे ज्ञानी कधी झाले - हा विनोदच आहे -

      Delete
    5. पुन्हा, पुन्हा नालायकपणा करीत आहे हा, यालाच म्हणतात ब्राह्मणी अहंगंड, माजोरेपणा, फडतूसपणा, हरामखोरी.

      ब्राह्मणांनी लिहिलेलेच ग्रंथ प्रमाण मानणाऱ्या मूर्ख लोकांकडून अजून काय अपेक्षा करणार?

      "रामायणावर नवा प्रकाश" हा मा. भास्करराव जाधव यांनी लिहिलेला ग्रंथ "महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला आहे.

      जिज्ञासूंनी हा ग्रंथ जरूर वाचवा.

      विनय.

      Delete
  35. बामनांचे माज काढायला निघालात काय?
    अभिनंदन!

    श्रावण दिघे

    ReplyDelete
  36. बामणांचा माज उतरवायला निघालात काय?
    अभिनंदन!
    अशीच उत्तरोत्तर प्रगती करा.
    यांची आता जिरवायलाच हवी.
    भरपूर सहन केलं, आता सहन करनं शक्य नाही!

    श्रावण दिघे

    ReplyDelete
  37. श्रावण दिघे प्रतिक्रियेबद्दल तुमचेही अभिनंदन.

    ReplyDelete
  38. एखादा बैल जसा माजावर येतो तसे हे लोक खडबडून जागे होतात
    आणि मग शब्दांची आतिषबाजी सुरु होते मग परत झोपतात - आपल्याच स्वप्नात मश्गुल होतात - तुम्ही एकेकाळचे राजे असाल पण त्याला बरीच वर्षे झाली -तुम्हाला तुमचे राजेपानाही मिरवता येत नाही आणि आरक्षणाचा मोहही सुटत नाही - कारण बापजाद्यांच्या नावावर जगायची सवय लागलेली आहे -
    चंद्रराव मोरे महाराजाना काय म्हणायचा हो ?
    छत्रपती का हिन्दुपद पात्शाहिचा संस्थापक ?
    महाराजाना त्यांच्याच बायकोने विष देऊन मारले म्हणतात ते खरे का हो ?अवघ्या पन्नासाव्या वर्षी बिचारा गेला - मुलाच्या धसक्याने - वाटणी करायची राहिलीच एकाला तंजावर आणि एकाला पुणे ?
    विजय्नगरचे राज्य किती महाप्रचंड होते - किती पिढ्या - पण यांचे एका पिढीतच त्यांच्याच बायकांनी तीन तेरा वाजवले -सोयराबाई कुठली होती हो ?
    समजा तुमच्या मते रामदास अगदी खालच्या पातळीवरचा माणूस होता तर नो प्रोब्लेम - तसे समजा - त्याने काय फरक पडतो ?तुम्ही काय समजता याला काडीचीही किमत नाही हे तुम्हाला पण माहित आहे आणि म्हणूनच तुमच्या जीवाची आग होते आहे आज सज्जनगडावरून किती समाज कार्य होते ते आपणास माहीतच आहे ना ?तिथे लफडी चालतात का ?हातभट्टी आणि गांजा मिळतो का ?
    नाहीतर एक काम करा -
    तुम्ही जसे दादोजी(पुतळा) याना बदनाम करून हाकलून लावले त्या जिजामाता पार्क मधून - तसेच त्या सज्जनगडावर तुम्ही मोहीम राबवून सगळ्या लोकाना हाकलून का लावत नाही ?
    शिवथरला धडक का मारत नाही ?
    आणि त्या रामदासाला रामदास म्हणायचे पातक कशाला करता ?कुलकर्णी ची अवलाद असे का म्हणत नाही ?
    खरच - समजा विचार करा - एकदम सगळे ब्राह्मण नाहीसे झाले - जादूची कांडी फिरल्याप्रमाणे - तर ? तुमच्या आयुष्याला दिशाच राहणार नाही - जिभेला चिकटा येईल - तुमचा शूरपणा दाखवायला जागाच राहणार नाही - अरेरे -
    जग कुठे चालले आहे आणि तुम्ही कुठे आहात जरा बघा -

    ReplyDelete
    Replies
    1. बामणी कावा, फाडून ठेवा
      बामनांना १० वर्षे शिक्षण बंद करा
      यांचे वैदिक देव नदीत फेका
      सर्व ब्राह्मणी जुने खुळचट धर्मग्रंथ जाळून टाका
      वेद म्हणजे भेद, त्यांना फेकून द्या
      यांना हिंदू समजू नका
      बामन लोकांपासून जर जपून व्यवहार करा.

      Delete
    2. @Anonymous January 22, 2014 at 10:56 PM

      "एखादा बैल जसा माजावर येतो तसे हे लोक खडबडून जागे होतात."

      तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजरा.

      Delete
    3. @Anonymous January 22, 2014 at 10:56 PM

      "एखादा बैल जसा माजावर येतो तसे हे लोक खडबडून जागे होतात."

      माजावर गाय येते की बैल हे सुद्धा याला माहित नाही आणि मोठ्या बाता करतो !

      तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या पैजरा.

      Delete
  39. मधेच गांजा प्यायल्यासारखे हे रामायणाचे गुऱ्हाळ कशाला ?
    राम रावण इथे कुठून आले ?काश्मिरी लोकांचे बाजूलाच आणि नेहमीची हमरीतुमरी चालू झाली!
    असो

    आज कोणते युग चालू आहे ? तुमच्या प्रश्नांची उत्तरे इतिहासात आहेत का ?
    आज कोन्ग्रेस असो किंवा भा जा प - जातीप्रमाणे समाजात भेद करून राज्य करणे हा ब्रिटीशांच्या कालापासुनचा फॉर्म्युला यशस्वी होतो आहे - त्याला आपणच जबाबदार आहोत - मुसलमान आणि हिंदू यांच्यात प्रश्न काय आहे ?इङ्ग्रज येण्यापूर्वी इथे मुसलमान राज्य करत होते - नंतर ब्रिटीश आले - ते गेल्यावर हिंदुना त्यांचे राज्य दिले - पण मुसलमानाना वाटते कि आम्हीच इथले पूर्वीचे राजे - नेमका तसाच प्रकार महाराष्ट्रात झाला आहे -
    पेशव्यांची पार्श्व भूमी असलेल्या ब्राह्मणाना वाटते की आपल्याकडे सत्तेच्या चाव्या होत्या -आपण मुसलमानाना त्यांची जागा दाखवली - म्हणून आपणच श्रेष्ठ आणि मराठा वर्गाला वाटते की शिवाजी आमचा - म्हणजे आम्ही आपोआप सत्तेचे हक्कदार -इतर वर्गाला आवाजच नाही - शिंदे होळकर आणि गायकवाड अशात इतर भाग वाटलेला त्याना वाटते आम्ही खरी अब्रू वाचवली -असे बघता - महाराष्ट्राचे अनेक तुकडे आज एकमेकावर कुरघोडी करत आहेत -शिक्षणाचे महत्व ओळखून ब्राह्मण पुढे निघून गेला - मराठा वर्ग शेती आणि जमीन जुमला राखून होता आणि आहे - इतर वर्ग त्यांच्या बरोबरीने आहे - माळी वर्गाला आपणही काही कमी नाही असे वाटते - आणि खालच्या वर्गाला कुलकर्णी आणि पाटील वर्गाने अनेक वर्षे राबवून घेतले - सगळे एकाच माळेचे मणी -जमीन ज्याच्याकडे तो श्रेष्ठ हा विचार मागे पडून नवीन ज्ञान जो शिकला तो श्रेष्ठ असे होऊ लागल्यावर ,आणि शहरांना महत्व आल्यावर गावातला प्रस्थापित कुलकर्णी आणि पाटील वर्ग बिथरला अशी हि कथा आहे - खालचा वर्ग शहराकडे आकर्षला गेला स्वतंत्र विचार आले - संप आला लोकशाही आली - त्यामुळे जुन्या सत्तेला हादरा बसू लागला आणि मग जातीचे राजकारण सुरु झाले - अजूनही आपल्या हातात सत्ता तिकवायच्या प्रयत्नात गरीबांच्या आजच्या स्थितीला आपण जबाबदार नाही तर इतर दुसरा वर्ग जबाबदार आहे असा ओरडा करणे असे राजकारणाचे सूत्र ठरत गेले - आणि जातीय तेढ वाढत गेली आणि ती तशी ठेवणे हे वरच्या वर्गाला फायद्याचेच आहे - मराठा ब्राह्मण आणि माली या जाती साधन मानल्या तर उरलेल्या लोकाना सतत सांगत जाणे की अमुक एका जातीनेच तुमचे वाटोळे केले आहे - हा सर्व सवर्ण जातींचा धंदा बनला -
    खरे सत्य तेच आहे - याच सवर्ण जातीनी अस्पृश्य प्रजेची पिळवणूक केली आणि अजूनही चालूच आहे - कारण त्यांचे आर्थिक जीवन त्यांच्या हातात अडकले आहे - शेतमजूर , आणि गिरणी कामगार यात फारसा फरक नाही - जातींचे राजकारण हे आपली पापे लपवण्यासाठी चालते - सर्व सवर्ण जाती शोषण करण्यात एकाच पापाच्या धनी आहेत - फक्त जो जास्त संभावितपणे पतित आणि दलिताना सांगेल तो जिंकला - असे हे राजकारण आहे - याला कुणी कोणतेही नाव द्यावे - फॉर्म्युला एकाच आहे -भारतभर हेच चित्र आहे - त्यात इतिहासाचे दाखले देणे हे जरा तिखट मीठ लावण्यासारखे आहे इतकेच - सगळेच चोर - कुणी कुणाला नावे ठेवायची ?

    ReplyDelete
    Replies
    1. जानवं तोडा, मानवं जोडा !

      Delete
  40. भारत जोडो, भारत जोडो

    ReplyDelete
  41. बाळ गंगाधर टिळक लोकमान्य कधीच नव्हता, तो तर फक्त भटमान्य होता.
    विनायक दामोदर सावरकर हा तर स्वातंत्रवीर नव्हता, तो होता संडासवीर आणि माफीवीर.

    ReplyDelete
  42. महाभारताविषयी मला पडलेले काही प्रश्न.........
    -मिलिंद फणसे

    विचार चौकशी प्रश्नोत्तरे वाद धर्म समाज
    लहानपणापासून मी अनेकदा महाभारत वाचले आहे - सचित्र ' अमर चित्र कथा' पासून संपूर्ण महाभारताच्या भाषांतरापर्यंत. (हे सर्व वाचन मराठी व इंग्रजीत. संस्कृतचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे मूळ ग्रंथ वाचणे अशक्य होते) . गेली अनेक वर्षे मला काही (कदाचित पाखंडी) प्रश्न पडले आहेत ते खाली मांडतोय. यावर साधक-बाधक चर्चा आणि जाणकारांकडून मार्गदर्शन व्हावे ही इच्छा आहे.

    1. विदुर कुरू कसा? नियोग पद्धत ही त्या काळी समाजमान्य होती हे मान्य. त्यानुसार धृतराष्ट्र व पंडू हे अनुक्रमे अंबिकेस व अंबालिकेस व्यासांपासून झालेले पुत्र हे कुरू मानले गेले इथवर ठीक कारण त्या दोघी कुरूवंशाच्या सुना होत्या.मात्र अंबालिकेची दासी काही कुरुकुलाची स्नुषा नव्हती.मग तिचा पुत्र विदूर हा कुरू कसा? विदुर हा महात्मा होता, धर्मज्ञ होता हे सारे मान्य परंतु ह्या गोष्टी मूळ मुद्याला उत्तर होऊ शकत नाहीत.

    2. लाक्षागृहात खून - दुर्योधनाने लाक्षागृहात पांडवांना जाळून मारण्याची योजना आखली. ह्यास निदान त्याचा पांडवांबद्दलचा द्वेष आणि सिंहासनाची हाव ही कारणे तरी होती.पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी 'धर्मरत' पांडवांनी त्यांच्या आश्रयास आलेली एक भिल्लीण व तिची पाच मुले यांचा थंड डोक्याने, निर्घृण खून करावा? मग त्यांच्यात आणि 'खल' कौरवांत काय फरक उरला? किंबहुना मग दुर्योधन सरस ठरतो कारण त्याने निदान पांडव सोडून इतर कुणास छळल्याची नोंद नाही. राजा म्हणून तो वाईट होता, निरपराध प्रजाजनास त्रास देणारा होता असे महाभारतात कुठेही म्हटले नाही.

    3. कर्णास अंगराजपद - दुर्योधनाने कर्णाला अंगराजपद कोणत्या अधिकाराने दिले? ही घटना घडली तेंव्हा नुकते कुठे कौरव-पांडव द्रोणाचार्यांच्या प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडत होते.तेंव्हा दुर्योधन हा केवळ एक राजपुत्र होता, युवराज नव्हता. युवराज होण्याची शक्यताही नव्हती कारण युधिष्ठिर ज्येष्ठ राजपुत्र होता‌. असे देश-प्रदेश खिरापत म्हणून वाटत सुटण्याची साऱ्या राजपुत्रांस मुभा होती का?

    4. जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का? अभिमन्यु मारला गेल्यानंतर अर्जुनाने जयद्रथवधाचीच प्रतिज्ञा का केली? जयद्रथास शंकराचा वर होता की अर्जुनाच्या अनुपस्थितीत तो बाकी सर्व पांडवांना युद्धात एक दिवस अजय ठरेल. त्यानुसार चक्रव्यूह भेदून अभिमन्यु आत गेल्यानंतर जयद्रथाने बाकी साऱ्या पांडव योद्ध्यांना थोपवून धरले.तो युद्धशास्त्रानुसार लढला यात काय चूक केली त्याने? शेवटी ते युद्ध होते, कौरव-पांडवांचे स्नेहसंमेलन नव्हते! अभिमन्यूला युद्धशास्त्राचे नियम भंगून ज्यांनी मारले ते वेगळे होते - लक्ष्मण, द्रोण, कर्ण इत्यादी. अर्जुनाला प्रतिज्ञाच करायची होती तर ह्यांपैकी कुणाच्यातरी वधाची करायची!

    5. अर्जुनाच्या priorities (प्राधान्यक्रम?) - महाभारत युद्धात एकदा युधिष्ठिर अर्जुनाकडून कर्णाचा वध होत नसल्यामुळे त्याच्या गांडीव धनुष्याबद्दल टोचून बोलला. आपल्या धनुष्याचा अपमान सहन न झालेला अर्जुन थोरल्या भावाच्या अंगावर तलवार उपसून धावून गेला. कृष्णास मध्ये पडून त्याला आवरावे लागले.द्युतात मात्र जेव्हा ह्याच थोरल्या भावाने द्रौपदीस पणाला लावली होती तेंव्हा हे महाशय खाली मान घालून शांत होते. इतकेच नाही तर जेव्हा कृद्ध भीमाने युधिष्ठिराचे हात जाळण्याकरता सहदेवाला अग्नी आणण्यास सांगितले तेंव्हा अर्जुनाने त्यास वडील भाऊ कसा वंदनीय असतो, त्याच्या सर्वांनी आज्ञेत राहावे वगैरे डोस पाजले.

    असे अजूनही काही प्रश्न आहेत पण तूर्तास चर्चेस इतके पुरावे.

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंद,

      आपल्या महाभारताविषयीच्या शंका रास्त आहेत. जाणकारांची मते ऐकण्यास आनंद वाटेल. महाभारत हे काळ्या पांढर्‍या रंगात नसून 'ग्रे' शेड मध्ये आहे, हे ही मान्य.

      परंतु मग माझ्या मनात शंका येते, रामायणाचे काय? रामायण हे नेहमीच काळ्या पांढर्‍या रंगा मध्ये रंगवले जाते. प्रभू रामचंद्र हे अवघ्या भारताचे आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जाते. परंतू आदर्श राजा रामचंद्रांनी बाजार गप्पांवर विश्वास ठेवून आपल्या पत्नीवर संशय घेणे कितपत योग्य आहे? ज्या सीता माईने सगळ्या सुखांचा त्याग करून आपल्या पतीसोबत वनवास सहन केला, त्या आपल्या पत्नीला पुन्हा वनवासात पाठवण्याचा निर्णय प्रभू राम कसे काय घेऊ शकले? माझ्या मनातही शंका फार पूर्वी पासून होती. कृपया जाणकारांनी खुलासा करावा.

      वरुण.

      Delete
  43. महाभारत वरवर वाचून समजणे अवघडच आहे.ते समजून घेण्यासाठी त्यातील कालाचा आणि त्या कालातील नीतिकल्पनान्चा विचार करणे आवश्यक आहे.आजच्या कालाच्या नीतिमूल्यान्ची कसोटी लावल्यामुळे घोटाळे होतात.उदा.देवकीचा आठवा पुत्र कन्सास ठार मारणार हे कळल्यावर तो देवकीला ठार मारायला निघाला पण वसुदेवाच्या विनन्ती वरून त्याने त्या दोघाना तुरुन्गात टाकले.त्याना जर एकत्रच ठेवले नसते तर त्याना मूल होण्याची शक्यताच नव्हती येवढी साधी गोष्ट कन्साच्या लक्शात आली नसेल असे वाटत नाही,पण त्या काळच्या नीतिकल्पनात ते बसत नसावे.ग़ीतेतील महत्वाचे तत्व प्रत्येक पात्रास लावल्यास घोटाळेकमी होतात,ते तत्व स्वधर्मे निधनम श्रेयः-----

    ReplyDelete
  44. मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ’ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु ,नारी , ये सब ताडनके अधिकारी ’ म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं ,खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!

    बायकांना नव-यांनीलाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांतसर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातचअसं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे.स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचाआहे.

    ‘ उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो ’ ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं कामकरायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.

    हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी , मुल्ला , शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.

    ‘ मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ?’ असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ’ शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही! ’ आमचे तुकोबा विचारतात , ‘ ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ?’ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल ?

    त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तरराष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको.म्हणूनच केशवसुतांनी ’ ब्राह्मण नाही हिंदुही नाही , न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख ,कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे ’ असं विचारलं आहे.

    मुखमें रामनाम बगलमे छुरी , ह्मा तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक , कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले , जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास ’ सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ’असं सांगत उभा राहिला.

    यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला ’ मानुषेर धर्म माणसाचा धर्म ’म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.

    ‘ नान्य: पंथा अथ:नाय विद्यते ’- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही ’ समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन , धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.

    ‘ हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही ’ असं म्हणूनआंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन , अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहेआणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे….

    विनय तांबे

    ReplyDelete
  45. चला मुलानो ,
    सगळ्यांनी रांगेत बसून घ्या
    एकेक प्रश्न बघा - हो की नाही -
    राम ब्राह्मण होता का क्षत्रीय ?
    पांडव किंवा कौरव ब्राह्मण होते का क्षत्रीय ?
    कृष्ण ब्राह्मण होता का यादव ?
    वाल्मिकी ब्राह्मण होता का कोळी ?
    आता नियोग पद्धती कोणी उपयोगात आणली महाभारतात ?
    कुंती क्षत्रीय होती पण तिला मुले सूर्य आणि इतर शक्तींपासून झाली
    नवऱ्या पासून नाही - म्हणजे काय ?
    यात मला सांगा -आता ब्राह्मणांनी कथा रचली का ?-युद्ध लढले का ?लाक्षागृहात भिल्ल कुटुंबाला क्षत्रियांनी पांडवानी जाळले - ब्राह्मणांनी नाही - तो प्रकार आजही खेडोपाडी चालूच आहे -
    द्रौपदी ५ जणांची पत्नी बनली - सध्याचे ९६ कुली क्षत्रीय काय करतात ते माहित नाही -
    आमच्या बौद्ध धर्मात आम्ही असे करत नाही किंवा त्या शेंडीवाल्या भटुरड्या सुद्धा असे करत नसावेत
    हा इतिहास आहे - भारत हा इतिहास आहे असे सांगतात - त्यालाच महाभारत असे म्हणतात -
    तुम्ही आमचे आरक्षण खायला आलात - तुम्हाला लाज कशी वाटत नाही ?पाच जनात एक बायको चालते ना ? मग पाच जणात एक नोकरी देण्यात आली तर चालेल की - नाही का ?
    मुलानो तुम्ही आपापल्या घरी जाउन विचारा बरे - आई ग - आपण क्षत्रीय आहोत म्हणजे - बाबांसारखे तुला अजून चार नवरे असले तर चालेल की - कारण पांडव तसेच रहात होते -
    चला आता घरी जाउन उत्तर घेऊन उद्या या - काय ?

    विनया पितळे

    ReplyDelete
    Replies
    1. हे बाळ भरकटले.

      Delete
    2. Give me a proof for
      your words

      Delete
    3. Open your eyes and find the reason behind this, if you are talent? Anger is not a remedy !

      Delete
  46. श्री संजय सरांचे अभिनंदन !
    आपण अतिशय महत्वाचा मुद्दा मांडला आहे आणि त्याला अतिशय विस्तृत प्रतिसाद मिळत आहे - कधीकधी प्रचंड विषयांतर होत असले तरी आपण या विषयाला मांडण्याचे धाडस केले हे विशेष !
    हा पवारांचा अनिल किती बोलतो - पण अगदीच कच्च मडक की रे !
    रामदास वगैरे काही गरज नव्हती -
    अरे मला एक सांग अनिल ,
    वाल्मिकी हा कोळी जातीतला - त्याला ऋषी म्हटले जाते - त्यामुळे हजारो वर्षे काही सर्वांवर अन्याय झाला असे नाही - काहीजण ऋषितुल्य गणले गेले
    सुदामा कोण होता ? ब्राह्मणच ना ?त्याच्याकडे समाजाने कसे पाहिले ?
    आजही शाळेतील उपस्थिती खेडेगावातून कमी का असते ?शिकवणारे तेपण आता बीसी ओबीसी असतात - त्यांनापण त्यांच्याच लोकाना वर आणण्याबद्दल कळकळ असणारच
    नाही का बाळ अनिल ?
    पण शाळांची प्रगती शून्य आहे शिक्षणाचा दर्जा शून्य आहे - परवाचाच हा अहवाल काय सांगतो ?
    स्पष्ट उच्चार आणि उत्तम शिक्षण देण्याचा वर्षानुवर्षाचा अनुभव यामुळे ब्राह्मणाना उपजत त्याचे ज्ञान आहे - सगळीकडे स्नेह संमेलनात प्रमुख पाहुणे यांच्या समोर एखाद्या ब्राह्मण शिक्षिकेला भाषण करायला सांगून बाकीचे आनी पानी चालवत वेळ मारून नेत समारंभ आणि इन्स्पेक्शन पार पडते आणि मंडळी वर्ष साजरे करतात - स्वतः मराठा लोकाना सुद्धा या शुद्धलेखनाचे काहीही सोयरसुतक नाही -त्या ऐवजी ब्राह्मणाना झोडपण्यात त्याना आणि इतर लोकाना आनंद वाटतो -
    त्याना झोडपून तुमचे मराठी - इंग्रजी सुधारणार असेल तर उत्तमच !
    - शिक्षण कसदार नाही - विचार ब्राह्मण द्वेषामुळे कलुषित झालेले - आणि इतर प्रदेशांपेक्षा आपले जनरल नॉलेज अगदीच निकामी - शिवाजी आणि आंबेडकर यांच्या पलीकडे जाउन आपले विचार पोचतच नाहीत -
    एक प्रश्न तुम्हाला जाणवतच नाही -साधी गोष्ट बघा - परदेशात असले चोचले चालतील का ?आरक्षण आणि त्या जोडीला ब्राह्मण द्वेष हा फॉर्म्युला म्हणजे भयानक विष आहे - त्यामुळे पांगळा अधिक पांगळा होतो आहे -आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला आरक्षित तरुण टिकतच नाही -
    त्याची मानसिकता सदैव आरक्षणाच्या कुबड्या घेण्याचीच असते - इंग्लंड अमेरिका दुबई इथे असा हट्ट कुणीतरी ऐकून घेतील का ?
    आज अमेरिकेतील काळा समाज इतका पुधारला आणि त्यांच्यातील एकजण अध्यक्ष झाला - ते आरक्षणाने नाही -तर खुल्या समाज व्यवस्थेने - जितका हा आरक्षणाचा आग्रह जास्त तितकी सामाजिक वैचारिक बैठक खिळखिळी होणारच !आणि हे डॉ आंबेडकर याना पण जाणवत होते म्हणून तर त्यांनी आरक्षण हि तात्पुरती गरज आणि व्यवस्था म्हणून पाहिली -
    मोहिते निंबाळकर आदी ९६ कुळी लोकांचा ब्राह्मण द्वेष हा खालच्या समाजाला अंधारात लोटणारा आहे -खालच्या समाजाच्या विनाशाला जणू ब्राह्मणाच जबाबदार - हे कसे - जर आज खेडेगावाची संपूर्ण अर्थ व्यवस्था मराठा समाजाच्या हातात एकवटली आहे तर त्या खालच्या वर्गाचे कल्याण किंवा वाटोळे कोण करू शकतो ? मराठा समाजच - पण आज तोच तारणहार त्या अशिक्षित वर्गाचे आरक्षण ओरबाडून घेण्यासाठी लढाई उभी करू इच्छितो आहे -
    दुतोंडीपणा !
    एकीकडे आम्ही ९६ कुळी !- आणि त्याना सत्तेची हाव आणि आरक्षणाची ऊब दोन्हीही हवे आहे -
    यात ब्राह्मणांचा काडीचा संबंध नाही आणि त्याना कितीही हिणवले आणि वाळीत टाकले तरी तो समाज कधीही वाया जाणार नाही - आज सर्व जगात त्याना मानले जाते - त्यामुळे तुम्ही त्यांची कितीही निंदा केली तरी त्यांचे काहीच बिघडत नाही - इतके साधे गणित का काळात नाही या मराठ्याना ?ब्राह्मण तुमच्या ताटा खालचे मांजर नसल्यामुळे आणि त्यांच्यात विचाराची प्रखरता आणि अभ्यास असल्यामुळे हे ९६ कुळी त्याना टरकतात !
    - अरे अनिल -
    पवार म्हटले की इतके सांगावे लागायची वेळ येता कामा नये - पण असो -
    शरद पवार यांचे किंवा यशवंतराव चव्हाण यांचे मराठी बघा - त्यांचा लेखनाचा आवाका बघा -
    त्याना स्वार्थ कळतो असे जरी म्हटले तरी त्यासाठी त्यांची अभ्यासू वृत्ती बघा !त्यांनी कशी उत्तम ब्राह्मण विद्वत्ता कौतुकाने प्रोत्साहन देत वर आणली ते बघा - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी ,माडगुळकर बंधू आणि विरोधी पक्षातले इतर ब्राह्मण विचारवंत याना त्यांनी नेहमीच सन्मानाची वागणूक देत जवळ केले आहे - त्यांचे विचार ऐकले आहेत - विचारांची देवाण घेवाण केली आहे -
    पण हा असा ब्राह्मण द्वेषाचा आग्या वेताळ त्यांनी कधीही निर्माण केला नाही - हा चक्क वेडेपणा आहे - अगदी हिटलरला सुद्धा ज्यू द्वेष झेपला नाही आणि त्याचा नायनाट झाला -
    द्वेषाचे राजकारण किंवा समाजकारण कधीही यशस्वी होत नाही - मग तो भाजप असो किंवा कोन्ग्रेस - खरे समाज कार्य या पलीकडे जाउन करायचे असते - बाबा आमटे यांचे उदाहरण बघा !
    माझ्या पेक्षा आप्पा बाप्पा जास्त खुसखुषीत शब्दात हे सर्व सांगू शकतील पण - असो !
    त्याना अपमान ओढवून घ्यायची हौस असेल नसेल काय माहित ?
    काय हो आप्पा बाप्पा ?
    प्रल्हाद ससाणे

    ReplyDelete
    Replies
    1. हिंदूधर्माआडून ब्राह्मणीधर्माचा (वैदिक धर्माचा) चेहरा लपवून सर्वसामान्य हिंदूंची घोर फसवणूक करणाऱ्यांचा जाहीर धिक्कार. किती दिवस फसवीत राहणार या अस्सल हिंदू लोकांना, सुधरा लेकाच्यांनो.
      याच लोकांनी आम्ही हिंदू नसून वैदिक ब्राह्मण आहोत असे मुघलांना सांगून "झिजीया" करातून सवलत मिळविली होती. यांची लग्ने होतात वैदिक पद्दतीने आणि इतर हिंदूंची हेच लग्ने लावतात पौराणिक पद्दतीने, काय म्हणावे याला, का काही म्हणूच नये?

      श्रीकृष्ण

      Delete
    2. कारण अगदी साधे आहे, यांचा धर्मच मूळी हिंदू नाहीच तर ब्राह्मणी (वैदिक-सनातनी) धर्म आहे. हिंदूंचा आणि यांचा काडीमात्र संबंध नाही, शिंपी ( टेलर ) जसे कोणाचेही कपडे शिऊन देतो जात पाहत नाही तसे हे कोणाचीही लग्ने लाऊन देतात, हा यांचा धंदा आहे. यांचे देव वेगळे, धर्म वेगळा, बहुजनांचे देव वेगळे. हे खंडोबा, बिरोबा, म्हसोबा या बहुजन देवांची कधीच पूजा करीत नाहीत. फरक स्पष्ट आहे की ते हिंदू नाहीत.

      मारुती सावंत

      Delete
    3. What a fact? really great thought, no doubt.

      Delete
  47. ६५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ह्या ब्लोग वरील सर्व वाचकांना आणि कॉमेंट लेखकांना खूप खूप शुभेच्छा !

    जय भारत! जय भारत!

    अनिल पवार.

    ReplyDelete
  48. अपविमंचे टोले : घराणेशाही
    राहुलचा मुलगाच काँग्रेसचा पुढचा पक्षाध्यक्ष

    एखाद्या नेत्याच्या मुलाला निवडणुकीचं तिकीट देणं म्हणजे घराणेशाही होत नाही, तर एकाच घराण्याला पक्षाचे सर्वाधिकार देणं ही खरी घराणेशाही आहे. ती फक्त काँग्रेसमध्ये चालते. भविष्यात राहुल गांधींना मुलगा झाला तर तोच काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष होईल.
    -अमीत शहा, उत्तर प्रदेश भाजपचे प्रभारी

    ब्राह्मणाचा मुलगाच आरएसएसचा पुढचा अध्यक्ष

    घराणेशाहीची ही व्याख्या आम्हाला बिलकूल मान्य आहे. पण ही व्याख्या फक्त एका व्यक्तीला न लागता संपूर्ण समाजालाच लावायला हवी. कोणत्याही एका घराण्याकडे कोणत्याही संघटनेचे अध्यक्षपद असायला नको, त्याच प्रमाणे कोणत्याही एका जातीकडेही संघटनेचे अध्यक्षपद असायला नको. आरएसएसचा प्रमुख ब्राह्मणच कशाला हवा. अमीत शहा यांचा आदेश मान्य मानून मोहन भागवत यांनी पहिल्यांदा आरएसएसच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यायला हवा. आरएसएसमधील इतरही सर्वच पदांवर ब्राह्मणच आहेत. त्यांनीही पदे रिकामी करायला हवी. पण हे होणार नाही. आरएसएसचा पुढचा अध्यक्ष ब्राह्मणच असेल.

    - टोलेवाले पाटील, अपाविमंचे राजकीय प्रभारी.

    ReplyDelete
  49. ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो.....

    मराठा समाजाला ब्राह्मणी वर्चस्व असलेला हिंदू धर्म एक ना एक दिवस सोडून आपली स्वतंत्र वाट चोखाळावीच लागणार आहे. हिंदू हा धर्म नसून, ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. हे समजून घ्या. मग माझ्या लेखावर योग्य दिशेने विचार होईल. आपण किती दिवस ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणार आहोत. आरएसएस ही ब्राह्मणी संघटना या देशात ब्राह्मणांचे राज्य आणण्यासाठी गुप्त कारस्थाने करीत आहे. भाजपाच्या अध्यक्षपदी नितीन गडकरी या ब्राह्मणाची निवड त्यासाठीच करण्यात आली आहे.
    बदनामी कशी सहन करणार?
    ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचे नाकारले. राज्याभिषेक करण्यासाठी अब्जावधी रूपयांची लाच महाराजांकडून घेतली. ज्यांनी लेनला हाताशी धरून जिजाऊंची बदनामी केली, त्या ब्राह्मणांचा कावा मराठे कधी ओळखणार आहेत. की आंधळेपणाने त्यांच्याच मागे जाणार आहेत? ज्यांना जिजाऊंची बदनामी करणारया ब्राह्मणी धर्माबद्दल आदर वाटतो, त्यांना स्वत:ला मराठा म्हणवून घेण्याचा तरी अधिकार आहे का?
    तरीही आम्ही स्वतःला मराठे म्हणवतो..
    ज्यांनी महाराज आणि राजमातेची बदनामी कोली, त्यांच्या हातून आम्ही आमच्या मुला-मुलींची लग्ने लावतो. आमच्या वाडवडिलांच्या मृत्यूनतंर त्यांच्याच हातून विधि करून घेतो. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सत्यनारायण घालतो. महाराजांची बदनामी केल्याबद्दल ज्यांना लाथा घालायला पाहिजे, त्यांच्या आम्ही पाया पडतो. त्यांना दक्षिणा देतो. आणि तरीही आम्ही स्वत:ला महाराजांचे वारसदार आणि मराठे म्हणून मिरवतो. आपल्याला समाजाला खरोखरच लाज राहिलेली नाही. याबद्दल मला तीव्र वेदना होतात.
    हिन्दुत्वाचे मृगजळ:
    ब्राह्मणवाद्यांनी या देशात हिन्दुत्वाचे मृगजळ उभे केले आहे. संभाजीनगर, हिन्दूराष्ट्र ही अशाच मृगजळाची उदाहरणे आहेत. हे संभाजीनगर म्हणतात, ते बहुजनांना भुलविण्यासाठी यांचे केंद्रात सात-आठ वर्षे सरकार होते, तेव्हा यांनी कायदेशीररित्या संभाजीनगर असे नामकरण का केले नाही? कारण यांना तसे करायचेच नव्हते. मते मिळविण्यासाठी फक्त महाराजांचे नाव वापरायचे होते.
    तीन ठाकरे महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत
    आरएसएस आणि ठाकरे हे ब्राह्मण आगी लावतात. मराठे आणि बहुजनांची पोरे त्यांच्या चिथावणीला बळी पडून पेटवा पेटवी करतात. आणि नंतर तुरुंगात सडत पडतात. ठाकरयांना हिन्दुत्ववाद हवा आहे की, मराठीवाद हे कोणी सांगू शकेल का? कोणीच सांगू शकत नाही. कारण त्यांना कोणताच वाद नको आहे. त्यांना "वापरवाद" करायचा आहे. बहुजनांच्या पोरांना वापरून घ्यायचे आहे. ठाकरे नावाचे तीन माणसे सगळ्या महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत. आणि बहुजन महाराष्ट्र त्याला बळी पडत आहे, हीच खरी शोकांतिका आहे...

    ReplyDelete
  50. ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी
    व्यवस्था नष्ट होईपर्यंत लढा सुरूच राहील.........

    कनिष्ठ जातींना हिणकस ठरवून केवळ ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारया या व्यवस्थेविरुद्धचा लढा सुरूच राहील. ही व्यवस्था पूर्णत: नष्ट झाली पाहिजे. ज्यांनी ज्यांनी ही व्यवस्था नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या महापुरुषांचा त्यांच्या कार्यासह परिचय करून देण्यासाठी मी सध्या लेखन करीत आहे. हे लेखन पूर्ण झाल्यानंतर नवी समाजव्यवस्था कशी निर्माण करता येऊ शकेल, याबाबत मी लिहीन. ब्राह्मणांना विशेषाधिकार देणारी ही व्यवस्था मी पूर्णत: नष्ट करू शकेन, असा भ्रमही माझ्या डोक्यात नाही. तरीही मी माझे प्रयत्न सुरू ठेवीन. यशापयशाची परवा मी करीत नाही. पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीत ही व्यवस्था नष्ट होईलच, अशी माझी ठाम निष्ठा आहे.

    अस्मिता, खडकी

    ReplyDelete
  51. या नेभाळट मराठा लोकांच्या प्रत्येक ओळीत त्यांची भ्रमिष्ठावस्था दिसून येते
    यशवंतराव चव्हाण आणि इतर सुसंस्कृत मराठा नेत्तृत्व आत्ता नाही नाहीतर त्यांनीच यांचे कान पिळले असते
    ब्राह्मणाकडून लग्न लावून घेऊ नका -
    सत्यनारायण घालू नका -घसा कोरडा होई पर्यंत ब्राह्मणांच्या नावाने ओरडत राहून त्यांचे काहीही वाकडे होणार नाही -इतकी हुशारी तुमच्यात असावी -तुम्हीतर ९६ कुळी खरे राज्यकर्ते - तुम्ही कशाला ब्राह्मणाना दाने देता - कशाला त्यांचे आशीर्वाद घेता ?
    आणि हे शिवाजी शिवाजी खेळणे - कंटाळा येत नाही का ?-
    चारशे वर्षे होऊन गेली त्यानंतर इंग्रजांचे राज्य झाले - असे दहा शिवाजी झाले असते तरी ते इंग्रजांचे राज्य टाळू शकले नसते -ते टळले नसते -
    कारण शिवाजी कोण होता - एक मोठ्ठा जमीनदार - स्वप्ने विकणारा -त्याची तुलना आजच्या राज्यकर्त्यांशी योग्य आहे - आपली जमीनदारी - नीट बस्तान बसावे म्हणून त्याने हिंदू पद पातशाही वगैरे स्वप्न ओकांच्या डोक्यात भरवले - अनेक वीरांनी मृत्यूला कवटाळून जिंकलेले किल्ले त्याने जयसिंगाला दिले - फुकटात !
    शिवाजी हे इतके स्तोम माजवलेले व्यक्तिमत्व आहे कि असे कुणी त्याच्या नावाचा जयजयकार करू लागले की हसून हसून पोट दुखू लागते - शिवाजी आणि थोर ? ते कसे काय - तो अत्यंत सामान्य जहागीरदार - आपली जहागिरी टिकावी म्हणून खपणारा सामान्य जमीनदार होता - त्याची पोरे निकामी निघाली - आणि त्यामुळे ऐते खायची सवय लागलेल्या गांजेकस नातवाने ते राज्य ब्राह्मणाच्या हाती सोपवले - त्याला ब्राह्मण काय करणार ?- त्यांनी मदतीला होळकर शिंदे याना घेऊन राज्य वाढवले - म्हणून तर शाहुच्या पुढच्या राजाना- पिढ्यांना - फुकटात चैन करता आली -शाहुच्या सुटकेसाठी त्याच्या आईला मोघलांनी ओलिस ठेवले होते आणि १७१७ साली तिला पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी सोडवले आणि मुघलांशी करार केला कि शाहूला दख्खनेतील मुघल सत्तेत ३५ % हिस्सा मिळेल - हि यशोगाथा कुणाची ? शाहू तर गांजा पीत सातारला बसला होता आणि त्याच्या आईला सोडवून आणले पेशव्यांनी आणि स्वराज्य परत मिळण्याबाबत बहदुर्शहा आणि पुढे फ़ारुख्शियार यांच्याशी मसलत करून सातारच्या गादीला संकटमुक्त केले -
    कशाला ब्राह्मणांच्या नावाने बोंब मारता - तुमच्या राजाच्या आईला ब्राह्मणानीच तुरुंगातून मुक्त केले - पुढच्या राजांची हक्कांची व्यवस्था लावलि - आणि आपल्या बरोबरीने इतर जातीच्या उत्तम वीराना प्रोत्साहन देत वर आणले - तिथे त्यांनी जातपात केली नाही - -
    पवार शिंदे होळकर याना घडवण्यात पेशव्यांचा सिंहाचा वाटा आहे - The Maratha army especially its infantry was praised by almost all the enemies of Maratha Empire, ranging from Duke of Wellington to Ahmad Shah Abdali. After the Third Battle of Panipat, Abdali was relieved as Maratha army in the initial stages were almost in the position of destroying the Afghan armies and their Indian Allies Nawab of Oudh and Rohillas. The grand wazirof Durrani Empire, Shah Wali Khan was shocked when Maratha commander-in-chief Sadashivrao Bhau launched a fierce assault on the centre of Afghan Army, over 3,000 Durrani soldiers were killed alongside Haji Atai Khan, one of the chief commander of Afghan army and nephew of wazir Shah Wali Khan. Such was the fierce assault of Maratha infantry in hand-to-hand combat that Afghan armies started to flee and the wazir in desperation and rage shouted "Comrades Whither do you fly, our country is far off".[45][46][47] Post battle Ahmad Shah Abdali in a letter to one Indian ruler claimed that Afghans were able to defeat the Marathas only because of the blessings of almighty and any other army would have been destroyed by the Maratha army on that particular day even though Maratha army was numerically inferior to Afghan army and its Indian allies.[48] The letter is kept in theNational Archives of India.
    असो
    शहाण्याला शब्दांचा मार !

    ReplyDelete
  52. पाहिलत, कशी मिरची झोंबते आहे ते ! विवेक "पान"से किती राग-राग करणार, जर सांभाळून बरे ! इतिहासाची पार वाट लावली याने. रा. स्वं. संघाचा तथाकथित धडधडीत खोटा इतिहास !

    विविक "चुना"से-"काथ"से

    ReplyDelete
  53. शिवाजीराजांवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी.........

    अफजलखान हा राजांच्या भेटीच्या निमित्ताने ठार मारण्यासाठी आलेला आहे. ही खात्रीलायक बातमी रुस्तुमेजमानने राजांना सांगितली. अफजलखान विजापुरहून थेट वाईत आला. तो तुळजापूर किंवा पंढरपूरला गेला नाही. (संदर्भ-सेतू माधव पगडी लिखित शिवचरित्र एक अभ्यास) भावना भडविण्यासाठी खानाने मुर्तीची विटंबना केली, असा जाणीवपूर्वक खोटा इतिहास लिहिला गेला. अफजलखान वाईत आल्याबरोबर वतनासाठी वाईचे ब्राह्मण खानाला भेटले. व शिवरायांना ठार मारण्यासाठी सर्व प्रकारे सहकार्य करण्याचे त्यानी खानाला अभिवचन दिले, या प्रसंगी खानाचा वकील मुसलमान नव्हता, तर कृष्णा भास्कर कुलकर्णी हा होता. त्याने राजांची अनेक गुपिते खानाला सांगितली.
    प्रत्यक्ष अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांच्या अंगावर चिलखत असल्याने राजांचे प्राण वाचले.
    राजांनी खानाला ठार मारले. याप्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीने राजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला. (संदर्भ ब.मो पुरंदरे लिखित- राजा शिवछत्रपती) राजांच्या अंगात चिलखत आहे, याची खात्री कुलकर्णीला झाली होती. म्हणूनच कुलकर्णीनी राजांच्या कपाळावर वार केला. राजांच्या संपूर्ण आयुष्यात कोणीही राजांना जखम करु शकला नाही. आग्रा, पन्हाळा, शाईस्तेखान हल्ला या प्रसंगी राजांच्या केसालाही धक्का लागला नाही. अफजलखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्धी, सैय्यद बंडा यांनादेखील राजांना जखम करण्यात यश आले नाही. ते काम कृष्णा कुलकर्णीने केले. कुलकर्णीला खात्री होती की राजा आपणाला ठार मारणार नाही. कारण ब्रह्महत्या पाप आहे. हे ग्रंथात लिहिलेले आहे. पण राजांनी कपाळावर वार करणा-या दहशतवादाचे मूळ कृष्णा कुलकर्णीचे तुकडे-तुकडे केले. म्हणजे राजांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले. भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करणा-या राजांवर कुलकर्णीने पहिला वार केला होता. याप्रसंगी सिद्धी इब्राहिम हे राजांचे अंगरक्षक होते. राजांवर वार करणा-या सय्यद बंडाला ठार मारणारे जिवाजी महाले हे राजांचे निष्ठावंत अंगरक्षक होते, म्हणजे मित्र कोण आणि शत्रू कोण? याचा विचार वाचकांनीच करावा. अफजलखान कबरीबाबत टाहो फोडणारांनी विचार करावा की, अफजलखानाला प्रतापगडापर्यंत येण्यास कोणी मदत केली? लेखकांनी राजांवर वार करणा-या कृष्णा कुलकर्णीचा कृष्णाजी केला तर राजांचे रक्षक करणा-या जिवाजी महालेंचा जिवा केला.

    ReplyDelete
  54. शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत पिंगळे ............

    मोरोपंत पिंगळे यांनी शिवरायांना खूप त्रास दिला. गागाभट्टाला फितवले व राज्याभिषेकासाठी
    अनेक अडचणी निर्माण केल्या. म्हणूनच मोरोपंतांचा उल्लेख अनेक ठिकाणी मयुरादी कुमंत्री करण्यात आलेला आहे. शिवरायांनी स्वराज्यात किल्ले बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा मोरोपंत आणि निळोपंताने किल्ले बांधण्यास विरोध केला. राजे खूप पैसा खर्च करतात, असा अपप्रचार मोरोपंताने सुरु केला. हे जेव्हा राजांना समजले तेव्हा राजांनी मोरोपंतांची चांगलीच खरडपट्टी काढली. राजे म्हणाले, मला माहित आहे तुम्ही किती शहाणे आहात ते? मी किल्ले का बांधतो? जसा शेतकरी शेतात माळा बांधून शेतीचे रक्षण करतो. नावाडी जसे खिळे मारुन नाव मजबूत करतो. त्याप्रमाणे किल्ले बांधून भूमिपुत्रांचे स्वराज्य भक्कम करावयाचे आहे. आणि तुम्ही मला शहाणपणा शिकविता? असे राजे मोरोपंताला म्हणताच मोरोपंत तोंड झाकून घरात निघून गेला. कारण त्याचा अपमान आजपर्यंत कोणीही केला नव्हता. (संदर्भ- वा.सी. बेंद्रे लिखित छत्रपती संभाजी महाराज- पृष्ठ-८४)

    शिवाजीराजांना राज्यभिषेकाच्या निमित्ताने ब्राह्मणांचा कू्रपणा प्रकर्षाने जाणवला. कितीही
    प्रेमाने वागविले, जवळ केले, मदत केली तरी ब्राह्मण किती दगेखोर असतात. याचा प्रत्यक्ष अनुभव राजांना आला. तेव्हा राजे ब्राह्मणांना उद्देशून म्हणाले, ‘‘ एवढी हरामखोरी तुम्ही कराल. ब्राह्मण म्हणून कोणेण मुलुलाहिजा करु पाहतो? जे गनिमांचे, गनिम ते तसाच नतिजा पावणार!" शिवरायांसारख्या विश्ववंद्य राजाने देखील शेवटी ब्राह्मणांना हरामखोर म्हटले व ब्राह्मण म्हणून तुमची गय केली जाणार नाही. असा इशारा दिला याचा अर्थ राजांना किती त्रास दिला असेल? राज्याभिषेकानंतर शिवाजीराजांचे नेतृत्व निर्विवाद झाले. सर्वाना समान न्याय, हक्क प्रस्थापित झाले. ब्राह्मणांचे वर्चस्व संपले. ग्रंथांचे राज्य संपले. कर्तबगार कुळवाडीभूषण शिवाजीराजांचे राज्य आले. त्यामुळे ब्राह्मणांचे पित्त खवळले. राजांना ठार मारण्याचे प्रयत्न ब्राह्मणांनी सुरु केले. म्हणून ब्राह्मणांनी राजांच्या घरात भांडणे लावण्यास सुरुवात केली.

    ReplyDelete
  55. आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव........

    दादू कोंडदेवचे खरे नांव दादू कोंडदेव कुलकर्णी असे आहे. दादू कुलकर्णी हा आदीलशहाचा मोकाशी म्हणजेच नोकर होता. तुकोबारायांना छळणारे हे दादू कुलकर्णीचे समर्थक होते. म्हणजे दादू
    कुलकर्णी या शिवरायांचा शत्रू होता. शत्रू असणा-या देखील ब्राह्मणांनी गुरु केले. दादू कुलकर्णीचा
    शिवचरित्राशी काहीही संबंध नाही. दादू कुलकर्णी हा युद्धकलेत अकुशल होता. शिवरायांना युद्धकलेचे
    शिक्षण शहाजीराजांनी दिले, त्याचा सराव जिजाऊमाँसाहेबांनी घेतला. कान्होजी जेधे, येसाजी कंक,
    मुंढव्याचे गायकवाड, तुपे, मोझे, पायगुडे इ. शहाजीराजांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते आहेत. वीर
    बाजी पासलकरांनी बाळ शिवबांना पुणे व परिसरात मोलाची मदत केली. ब्राह्मण गुरु सल्याशिवाय
    कोणीही मोठे होत नाही हे बिंबविण्यासाठी ब्राह्मणांनी दादू कुलकर्णी शिवचरित्रात घुसविला.
    शिवचरित्राच्या कोणत्याही संदर्भ साधनात दादू कुलकर्णीचा साधा उल्लेख देखील नाही.

    दादुने केला तुकोबारायांचा छळ संत तुकोबाराय हे शिवाजीराजांचे खरे गुरु आहेत याबाबत कोणाचेही दुमत नाही, पण तुकोबारायांचे गुरुपण संपविण्यासाठी रामदास शिवचरित्रात घुसविला. त्यांच्या प्रबोधनामुळेच शिवरायांचे मावळे प्रभावित झाले. राजांनी तुकोबारायांची अनेक किर्तने प्रत्यक्ष ऐकलेली होती. त्यांच्या ख-या किर्तनामुळे भटशाही हादरली. त्यामुळे त्यांनी तुकोबारायांना त्रास देणे सुरु केले. त्यांची बदनामी मंबाजी भट, रामेशरभट याने केली. त्यांच्या अभंगाची गाथा त्यांनी पाण्यात बुडवली. त्यांना शिक्षा करावी अशी मागणी अशी मागणी देहूच्या दोन ब्राह्मणांनी आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव याचेकडे केली. शेवटी त्यांची हत्या करुन ब्राह्मणांनी सदेह वैकुंठगमन असा अपप्रचार सुरु केला. (महापुरुषांची हत्या झाली म्हणून त्यांच्या योग्यतेला तडा जात नाही. जगातील अनेक महापुरुषांच्या हत्या झालेल्या आहेत म्हणून त्यांना जनतेने नाकरले नाही.) राज्याभिषेकप्रसंगी देखील ब्राह्मण शिवरायांशी उर्मटपणे वागत होते. तेथे तुकोबारायांच्या हत्येप्रसंगी ब्राह्मणांची क्रुरता शिगेला पोहचली होती. शिवराय-तुकोबाराय यांचे आंदोलन संपविण्यासाठी ब्राह्मणांनी मुस्लिमांना हाताशी धरलेले होते. तुकोबारायांच्या हत्येनंतर पेशव्यांनी गाथा जाळली. त्यांचे अभंग म्हणण्यावर पेशव्यांनी बंदी घातली. निरुपणासाठी जर कोणी अभंग म्हटले तर पेशवाईत शिक्षा केली जात असे. आजदेखील ज्ञानेशरांच्या पालखीपुढे तुकोबारायांची आरती म्हणण्यास विरोध केला जातो. देहू आणि आळंदी यांच्या विकासातील फरक प्रकर्षाने जाणवतो. आळंदीचे उदात्तीकरण तर देहू उपेक्षित ठेवण्यामागील षडयंत्र कोणाचे? महाराष्ट्रात कोणताही नवीन पाहूणा आला की त्यांना आळंदीला नेले जाते पण देहूला नेले जात नाही. म्हणजे तुकोबारायांना व शिवरायांना विरोध करणार एकच आहेत.

    ReplyDelete
  56. सिद्धीला मदत करणारे मुरगुड नांदगांव येथील जोशी...........

    शिवरायांच्या जीवनातील सर्वात मोठे शल्य म्हणजे राजांना जंजिरा किल्ला कधीच जिंकता
    आला नाही. राजांनी अनेक वेळा प्रयत्न केला. पण राजांना यश आले नाही. तरीही राजे नाउमेद झाले
    नाहीत. जंजिरा किल्ला राजांना का जिंकता आला नाही? त्यामागे काय कटकारस्थान शिजले होते? याचा
    थोडा शोध घेणे अत्यंत महत्वाचे आहे. मुरगुड नांदगांव येथील जोशी हा सिद्धिच्या पाठीशी होता.
    म्हणूनच राजांना जंजिरा जिंकता आला नाही. त्या जोशीने सिद्धीला किल्ला बांधण्याचा सल्ला दिला
    होता व त्याला पायाभरणीचा मुहूर्त सांगितला. त्याप्रमाणे सिद्धीने (हबशीने) केले. जोशीने हबशीला
    सांगितले, की ‘तू किल्ला मुहुर्ताववर बांधला आता जंजिरा ३०० वर्षे तुझ्याकडेच राहील. कोणेणालाही तो जिंकता येणार नाही!' म्हणजे दक्षिणेच्या रुपाने अमाप पैसा मिळविणाऱ्या जोशीला राजांपेक्षा सिद्धीची
    जास्त काळजी होती. कारण त्या जोशीने दिलेल्या वरदानामुळेच जंजि-याचा सिद्धी निर्ढावला होता.
    त्याने संभाजीराजांना देखील खूप त्रास दिला. जोशीच्या वरदानामुळेच सिद्धीचा आत्मविश्वास वाढला.
    तर स्वराज्यात भिती निर्माण झाली. कारण त्या काळात राजे विज्ञाननिष्ठ होते, पण सामान्य जनतेवर
    देवा-धर्माचा पगडा होता. म्हणूनच जंजिरा जिंकता मावळ्यांच्या (सैनिकांच्या) मनात भीतीचे
    वातावरण होते. भिती असणारे सैनिक जास्त संख्येने आणि शस्त्रसज्ज असले तरीही विजय मिळवू
    शकत नसतात. राजांना जोशीची कटकारस्थाने माहिती होती तरी देखील राजांना या थोतांडाकडे दुर्लक्ष
    केले. आणि जंजि-यावर हल्ला केला. पण राजांना जंजिरा जिंकता आला नाही. जंजि-यापेक्षा कितीतरी
    कठीण किल्ले राजांनी जिंकले होते.

    ReplyDelete
  57. वरून पुढे चालू...........

    पन्हाला तर कोंडाजी फर्जंदनी फक्त ५० माणसे घेऊन जिंकला होता,
    पण जंजिरा जिंकण्यासाठी लाखो रुपये खर्च केले, हजारो सैनिक धारातीर्थी पडले, पण किल्ला
    सिद्धीकडेच राहिला, या अपयशाचे कारण आहे मूरगुड नांदगांवचा जोशी! सिद्धीला यश मिळण्यासाठी
    प्रयत्न करणारा व समाजमनावर भीतीचे वातावरण निर्माण करुन न्यूनगंड निर्माण करणारा जोशी हाच
    स्वराज्याचा व शिवाजीराजांचा खरा शत्रू होता.

    मुरगुड नांदगांव येथील जोशींचे जसे राजांवर प्रेम नव्हते, तसेच सिद्धीवर देखील नव्हते.
    तरीदेखील सिद्धीला जंजिरा बांधण्यासाठी जोशने मुहूर्त-पंचांगाव्दारे मदत केली. या माध्यमातून
    जोशीला खूप धनसंपत्ती मिळाली, म्हणूनच त्याने सिद्धीला मदत केली. म्हणजे ब्राह्मण फक्त अर्थसत्ता
    मजबूत करणे हा उद्देश असतो. त्यासाठी जोशीने पंचांगाव्दारे ब्राह्मणी व्यवस्था घटट् करण्याचा प्रयत्न
    केल. ५०० वर्षे किल्ला अqजक्य राहील असे वरदान देणाèया जोशीने एका अर्थाने भविष्यशास्त्राचे
    महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. भविष्यशास्त्र हे ब्राह्मणांना जगण्याचे व बहुजन समाजाला कायमचे
    गुलाम बनविण्याचे शास्त्र आहे. म्हणजे जोशीने सिद्धीकडून अमाप संपत्ती तर उकळीच, पण बहुजन
    समाजाला ५०० वर्षांची भिती जोशीने दाखविली. शिवाजीराजांनाच काय पण त्यांच्या कोणत्याही
    पिढीला जंजिरा qजकता येणार नाही हा विषारी ब्राह्मणी विचार बहुजनांच्या मानगुटीवर जोशीने कायमचा
    बसविला.

    पण या ठिकाणी अत्यंत महत्वाची बाब म्हणजे किल्ला जिंकण्यासाठी शिवाजीराजांनी प्रयत्न
    केले. त्यानंतर संभाजीराजांनीदेखील जंजि-याची महत्वाकांक्षी योजना हाती घेतली. पण
    अचानक औरंगजेबाचे महाराष्ट्रावर आक्रमण झाल्यामुळे संभाजीराजांना ही मोहीम अध्र्यावर सोडावी
    लागली. अथवा संभाजीराजांनी या कु्रर ब्राह्मणी व्यवस्थविरुद्ध लढा उभारला असता.

    मथुरेतील ब्राह्मणांना शिवाजीराजांनी
    ‘दम' दिल्यामुळेच संभाजीराजे सुरुरक्षित राहिले
    शिवाजीराजे आग्रा कैदेत अडकल्यानंतर महाराष्टड्ढात थांबलेले व दिलेरखान यांना ब्राह्मणांनी खूप
    मदत केली. तरी देखील अशा कठिण प्रसंगी जिजामातांनी खंबीरपणे स्वराज्याचे रक्षण केले. एकही
    किल्ला जयसिंगाला जिंकता आला नाही. इंचभर भूमिदेखील मोगल-आदीलशहा यांना जिंकून
    देणा-या जिजाऊ मॉसाहेबांसारख्या निर्भीड माता राजांच्या पाठीशी होत्या म्हणून राजे आग्रा येथून
    वेषांतर करुन निसटले. (राजे पेटा-यातून नव्हे, तर वेषांतर करुन निसटले.) याप्रसंगी राजांच्या मनावर
    किती दडपण असेल? दूरचे अंतर, प्रवासाची साधने नाहीत, पावलोपावली शत्रू आहेत, सोबत
    नऊ वर्षाच्या सुपूत्र संभाजी आहे. अशा प्रसंगी संभाजीला ठेवायचे कोठे? हा प्रश्न राजांपुढे होता.
    त्यावेळेस मोरोपंत पिंगळेचे नातेवाईक मथुरेत होते. तेथे संभाजीला ठेवण्याचा निर्णय राजांनी घेतला.
    पण राजांना भिती होती की पैशाच्या अभिलाषेने हे ब्राह्मण कदाचित संभाजीला शत्रूच्या स्वाधीन
    करतील. कारण राजे ब्राह्मणांना चांगलेच ओळखून होते. कितीही जिवलग मैत्री असली तरी स्वार्थासाठी
    ब्राह्मण कसा गळा घोटतात हा त्यांचा प्राचीन काळापासूनचा इतिहास राजांना चांगलाच माहित होता.
    राजांनी संभाजीला त्रिकमलच्या स्वाधीन केले. त्या प्रसंगी राजांना त्रिमल बंधूंना ‘संभाजीच्या जीवास
    धोकेका झाल्यास तुमुमचा प्राण घेईन' असा इशारा राजांनी त्यांना दिला. त्याचप्रमाणे संभाजीला देखील
    एकांतात बरेच मार्गदर्शन केले आणि राजे परत आले.

    ReplyDelete
  58. वरून पुढे चालू...........

    अफजलखान, शाईस्तेखान, जयसिंग आणि
    औरंगजेबाची फजिती करणारे शिवाजीराजे आपला वंशही शिल्लक ठेवणार नाहीत याची भिती त्रिमल
    बंधूंना वाटत होती. म्हणूनच संभाजीराजांशी त्यांनी दगा फडका केला नाही. म्हणजे त्रिमलांनी
    संभाजीराजांना प्रेमामुळे नाही तर भितीमुळे सांभाळले होते. (संदर्भ-छ.संभाजी स्मारक ग्रंथ, पृ.१७८-
    डॉ. जयसिंग पवार)

    राजारामाच्या जन्मावेळी शिवरायांना भीती दाखविरे धमर्मार्तंड
    शिवरायांना सोयराबाईच्यापोटी २४/२/१६७० राजाराम नावाचा मुलगा झाला. मुलाचा जन्म
    पालथा झाला होता. त्याप्रसंगी एका पंडिताने राजांना भीती घातली की, पालथे जन्मणे अशुभ आहे.
    राजांना भीती घालून यज्ञ, अभिषेक, सत्यनारायण, पूजा-अर्चा, अनुष्ठान करावयास लावायचे व
    राजांकडून पैसा, सोने उकळायचे हा डाव त्या पंडिताचा होता. पण राजे हे खरेच जाणते (जाणणारे) राजे
    होते. त्यांनी त्या पंडिताचा गुपित कावा ओळखला. राजे त्या पंडिताला म्हणाले, ज्याअर्थी माझा
    मुलुलुलगा पालथा जन्मला त्याअर्थी तो दिल्लीची पातशाही पालथी घातल्याशिवाय राहणार नाही. असे
    राजे म्हटल्यावर तो पंडित थंडच पडला. कारण राजे आपल्याला वश होत नाहीत याची त्याला खात्री
    पटली. पण राजांना पावलोपावली भीती घालण्याचा व नाउमेद करण्याचा प्रयत्न ब्राह्मणांनी केला आहे.
    औरंगजेब, आदीलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, डच, अफजलखान, दिलेरखान, शाईस्तेखान हे राजांचे उघड
    शत्रू होते, ते राजकीय शत्रू होते (धार्मिक नव्हे). त्यांच्या विरुद्ध राजे डावपेच आखत होते. त्यांना
    राजांनी अनेकवेळा पराभूत केले. पण मित्राचे सोंग घेऊन बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवरायांचा काटा
    काढणारे ब्राह्मण हेच राजांचे खरे शत्रू आहेत. कारण त्यांच्याविरुद्ध राजांना डावपेच आखता येत नव्हते.
    म्हणूनच त्यांनी राजांचा अवसानघात केला. म्हणूनच राजांना पुरंदरचा तह करावा लागला व आग्रा येथे
    जावे लागले. आणि कैदेत अडकावे लागले.

    ReplyDelete
  59. औरंगजेबाचा शिवनेरीवरील किल्लेदार आबाभट........

    आबाभट नावाचा ब्राह्मण औरंगजेबाच्या पदरी शिवनेरीचा किल्लेदार होता. शिवरायांनी शिवनेरी जिंकण्यासाठी आबाभटावर हल्ला केला. तेंव्हा प्राण वाचविण्यासाठी किल्ला ताब्यात देतो असे तो राजांना म्हणाला. आबाभटाने किल्ला तर दिला नाहीच याउलट तो औरंगजेबाकडे पळून गेला
    आणि मुसलमान झाला. आबाभटाचा अब्दुल अजीझ झाला पण आजचे ब्राह्मण प्रचार करतात की,‘
    अगर शिवाजी नही होते तो सबकी सुन्नत होतीङ्क! मग सांगा, शिवाजीराजे असताना आबाभटाने सुन्ता का केली? शिवाजीराजांचे नाव घेऊन भारतीयांना भीती दाखवायची आणि स्वत: आतून मुस्लिमांशी संबंध ठेवायचा ही हजारो वर्षापासून ब्राह्मणांची चाल आहे. त्यामुळे मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन आपले शत्रू नसून ब्राह्मण हेच भारतीयांचे खरे शत्रू आहेत.

    ReplyDelete
  60. ब्राह्मणांनी अब्राह्मणांचा विश्वासघात केला. इतिहास आपल्या सोयीनुसार लिहिला, ब्राह्मणांच्या वर्चस्वास धक्का लागणार नाही याची जातीने काळजी घेतली. अब्राह्मणांचा खरा इतिहास गाडून टाकला किंवा विकृत करून टाकला.

    जयसिंगराव

    ReplyDelete
    Replies
    1. It's a reality, Sir. Complete truth.

      Vinay

      Delete
  61. अरे जयसिंगा
    अरे तुझ्या लक्षात येत नाही की शिवा भोसले हा आत्ताच्या नेत्यांसारखा होता - काडीचाही फरक नाही
    शरद पवार , केजरीवाल , मोदी यांच्या सारखाच तो होता - कल्पकता असली की आपली स्वप्ने भोळ्या लोकाना सहज खपवता येतात - आत्ता जे भाजप करतो आहे तेच तो करत होता आणि केजरीवाल सांगतोय तसेच तो बोलत होता कायद्याचे राज्य वगैरे -आणि कोन्ग्रेस ची विचारसरणी हि जणू त्याचीच विचारसरणी होती असा भास होतो - विशेषतः आत्ताचे मराठा राजकारण जे आहे ते आणि राजकारण एकच आहे -त्याला आणि आत्ताच्या कोन्ग्रेस ला बरोब्बर माहित आहे की खालचा वर्ग आणि ब्राह्मण वर्ग यांच्या कह्यात न जाता त्यांच्या कडून कशी कामे करून घेत राहायचं -त्याच वेळी आत्ताचे लोक जसे स्विस अकौंट ठेवतात तसा पैसा त्याने तंजावूर ला ठेवला होता -
    शिवा भोसले हा अतिसामान्य वडिलांची जहागिरी सांभाळत आपली इस्टेट आईच्या मदतीने वाढवत नेणारा संधिसाधू होता -
    तानाजी बाजीप्रभू बाजी पासलकर यांच्या वंशजांचे पुढे काय झाले ?
    त्याच्या त्याला समजा अजून ५० वर्षे लाभली असती तर त्याने या देशाचा इतिहास बदलला असता हे अतिशय खोटे विधान आहे कारण काहीही झाले तरी इंग्रज इथे येणारच होते आणि आपला पूर्ण पराभव करणारच होते -तो आंतर राष्ट्रीय य्द्ध्सज्जतेचा सज्जतेचा अपरिहार्य भाग होता - शिवा भोसलेने सुद्धा सडकून मार खाल्लाच असता -आधुनिक शस्त्रे आपल्या तलवारी आणि धालिना भारीच ठरली असती - आपले राजे आधुनिक औषधांसाठी इंग्रज लोकांवर अवलंबून होते - शस्त्रांसाठी इंग्रज आणि फ्रांस वर अवलंबून होते - ब्राह्मण मूर्ख असोत एकवेळ पण राज्य रक्षणाचे क्षत्रियांचे काम पण शेवटी ब्राह्मणांनाच करावे लागले ना ? त्यांनापण आणि महादजी शिंदे यानापण इंग्रजांच्या कवायती सैन्याचाच आधार हवा हवासा वाटला ना ?इथे जातीपातीचा काहीही संबंध नाहीये - आपण अजून वेगळ्या नजरेने याकडे पाहिले पाहिजे -
    मुघल आले त्यांची शस्त्रे आणि जिंकायची इर्षा आपल्यापेक्षा उच्च होती म्हणून आपला पराभव झाला तीच कथा इंग्रजांच्या बाबतीत - आणि त्यांचे दास झाल्यावर सुद्धा प्रजेसमोर राजे म्हणून मिरवून घ्यायची या नामधारी राजांची हौस काही फिटली नाही -हि एक शोकांतिकाच आहे -
    केशवसुत त्याकाळात न्म्हनाले - जुने जाउद्या मरणालागुन जाळून किंवा पुरुनी टाका - पण आपण ९६ कुळी लोक चारशे वर्षे अजूनही शिवाजीच्या पुण्याई वर आणि परंपरे वरच आपले पोट भरू बघत आहोत - आणि ते सोवळे ब्राह्मण त्याही पूर्वीच्या देवदेवतांच्या कथावर आपला चरितार्थ भागवत असतात !
    आर्य आले आणि इथेच स्थिरावले - का ? मुसलमान आले - इथेच मिसळले - का ?
    इंग्रज आले आणि गेले - का ? कारण इथली सुपीकता - इथली हवा - पाणी - पण आता त्यावरचा ताण इतका इतका प्रचंड वाढत चालला आहे की आता आपला स्वार्थ साधण्यासाठी पाणी आणि मातीचे राजकारण होणारच - ते करताना पूर्वी ज्यांनी राज्य केले त्या मराठा आणि ब्राह्मण वर्गाला वाटणारच - आपण श्रेष्ठ आहोत - पण इतर वर्गाचे काय ?त्यांनी धावतच राहायचे का या सवर्ण लोकांच्या मागे - शिवाजी म्हणाला कि पुढे जय म्हणायचे - पेशवे पानिपतावर धावले की यांनी आपला जीव त्या मुघल सिंहासनासाठी ओवाळून ताकायचाच का ?सगळा महाराष्ट्र पानिपतावर कापून निघाला - अनेक खेडी ओसाड झाली - का ? त्या मुघल सम्राटाला सातारच्या गाडीने वाचन दिले होते म्हणा किंवा पेशव्याना वाटले की ते आपले कर्तव्य आहे ?उद्या एखादा ब्राह्मण द्वेष्टा असे पण सांगेल की मुघल राजाकडून पेशव्यांनी पैसे खाउन ते त्याच्या मदतीला गेले होते पण त्यांची फजिती झाली - या चर्चाना अंतच नाही - इतिहास असा कप्प्या कप्प्यात लिहिता येत नाही - हे समाजात नाही म्हणून आपण एकमेकांचा द्वेष करतो -आणि उगीचच एखाद्याला अनेक विशेषणे चिकटवत बसतो - शहाजी शिवाजी किंवा पेशवे यांच्याकडे दूरदृष्टी नव्हती - त्याना बाहेरील
    जगातील राजकारणाचा आवाका नव्हता असेच म्हटले पाहिजे - जर असेल तर तो जुजबी होता

    ReplyDelete
  62. महाराष्ट्राचा इतिहास बघताना काही लोक एकदम शिवाजी आणि त्याच्या पुढे किंवा मागे असा इतिहास किंवा सुरवात करतात .त्यात ब्राह्मण द्वेष हा मुद्दा लिहिल्याशिवाय काही लोकाना चैनच पडत नाही -आधीचे यादव घराणे आणि त्यापूर्वीच्या बाबत याना काहीही ओढ नाही - यांच्या जातीची मुळे शिवाजिपासुन सुरु होत असतील असे ते मानतात - पण शिवाजी पूर्वी काय महाराष्ट्र नव्हताच का ?तेंव्हा ब्राह्मण नव्हतेच का /क्षत्रीय नव्हतेच का ?महार कोळी माळी नव्हतेच का ?पण आजच्या राजकारणाचा संदर्भ असलेला काल शिवाजिपासुन सुरु होतो असे ठरवले गेले आहे - खरे तर ते अर्थहीन आहे - खरे असे आहे कि त्यांचा सुवर्णकाळ शिवाजीच्या आसपास आहे असे ते मानतात - खरेतर तो सर्वात संघर्षाचा काळ आहे - पण सत्तेशी त्यांचा संबंध तिथून थेट दाखवता येतो आणि - पुढच्या पेशवाइपासुन ब्राह्मणाना - असे ते आडाखे आहेत - पण हे सर्व चुकीचेच म्हटले पाहिजे -
    अल्लाउद्दिन खिलजी आणि इतरांची क्रूरता आणि आपल्या यादवांची सुसंस्कृतता यांच्यातून आपली शोकांतिका शोधली पाहिजे - त्यानंतर पाचशे वर्षे काहीही नाही -खाली हम्पीला प्रचंड साम्राज्य झाले मधल्या काळात - पण आपण फक्त बघे होतो -काठावर होतो -१३३६ पासून निर्माण झालेले हे साम्राज्य १६४० न्पर्यन्त वेगवेगळ्या रुपात होते आणि त्यांनी प्रचंड सत्ता साम्राज्य आणि सुबत्ता पाहिली - तेपण मुसलमानांबरोबर लढले - त्यांच्या सत्तेत ब्राह्मण होते आणि मानाचे स्थान राखून होते - सांगायची गोष्ट आधीच्या यादव आणि कर्नाटकी सत्तेत ब्राह्मण मानाचे स्थान घेऊन होते आणि इथेही ते इतके उत्तम राजकारण करत होते - फक्त ब्राह्मणद्वेष हा आत्त्च्या राजकारणाचा भाग आहे तो समजून घेतला पाहिजे -शिवाजीनंतर सम्भाजिपर्यन्त ९ वर्षे जे राजकारण झाले त्यात हे सगळे घडले -आणि नंतर राजाराम ११ वर्षे राज्य करून सिंहगडावर १७०० साली वयाच्या ३० व्या वर्षी वारला - आता त्यात पण ब्राह्मणांचा हात होता असे काही जण म्हणतील !
    त्यापूर्वीच इंग्रजांची पूर्वतयारी सुरु झाली होती - हिंदुस्थान जिंकणे हे अतिशय सोपे त्याना नक्कीच वाटले असणार -कारण आपल्याकडे हा दृष्टीकोनच नाही - आजही !शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे समजा पेशव्यांकडे दिली नसती तर ? हा द्वेष इतका प्रखर राहिला असता का ?
    विक्रम भोईटे

    ReplyDelete
    Replies
    1. Again and again false history, this is not good.

      Delete
  63. नाही म्हणजे किती मूर्खपणा चालला आहे या ब्लोगवर ते लक्षात येते
    इथे नुसते ब्राह्मण द्वेषाचे मोहोळ फुटले आहे -
    कुणीतरी एकदम असा हल्लाबोल करण्यात शूरपणा समजतात
    पण याने काय साधणार आहे तेच मला कळत नाही - ब्राह्मण वर्गाचा द्वेष केला तर कुणाचे प्रश्न सुटणार आहेत का ?का कुणाला परीक्षेत उत्तम मार्क मिळणार आहेत - किंवा त्यांचे रोग पळून जाणार आहेत ?किंवा घरातील सर्वाना लॉटरी लागणार आहे ?
    पूर्वी इथे चैतन्य किंवा अनेक जाणकार उत्तम प्रकारे मते मांडत असत पण आता इथे कुणीही ढुंकून बघत नाही - एक निरोगी वातावरण असे - उत्तम विचार समाजात असत पण आता अगदीच कारभार विसंगत होत चालला आहे - हे खरेतर थांबले पाहिजे -त्यामुळे समस्या सुटणार नाहीत - मुख्य म्हणजे ब्राह्मणांच्या मुळे काय समस्या आहेत आणि ते नसल्याने काय समस्या सुटतील तेच कळत नाही
    वाल्मिकी दुधाळ

    ReplyDelete
    Replies
    1. दिवा स्वप्न?

      Delete
  64. मलातर वाटते की इतके हिडीस लिहिणारे आणि संजय सोनावणी यांचे अंतस्थ साटेलोटे आहे -कारण इतक्या सवंग पणे ब्राह्मणांचे प्रतिमा भंजन चालू असते ते पाहून कुणालाही दया येईल -
    महत्वाचे म्हणजे बाबासाहेबांनी सुद्धा अशी शिवराळ भाषा वापरली नाही अत्यन्न्त हिणकस विचार मांडणाऱ्या या गटाचे लोक इतके असंस्कृत कसे ?
    त्यामुळे संजय सोनवणी यांच्या सारख्या अभ्यासू माणसाबद्दल विनाकारण अशी समजूत होते की त्यांनी काही अडचणीमुळे आपला ब्लोग या आचरत लोकाना विकला आहे कि काय ?
    आपण काहीच बोलायचे नाही आणि या मूर्ख प्रतिक्रियांवर काहीच अक्शन नाही -
    असो नुकसान कुणाचेच नाही - फक्त संजय सरांची नाचक्की होत जाते -
    त्यांचेच हसे होत आहे पण त्याना नाही

    ReplyDelete
  65. मध्ये मध्ये - - (dash ) करून लिहिणाऱ्या अक्कल गहाण ठेवली आहेस काय? बंद कर तुझा तमाशा.
    Blog वरती जास्तीत जास्त तूच comment लिहित असतोस, खरे कि नाही? तुला दुसरा कामधंदा आहे कि नाही? कि तुला सोडला आहे वळू रेडा सोडतात तसे comments लिहिण्यासाठी ? तुझे स्वप्न कधीच साकार होणार नाही, हि काळ्या दगडावरची रेष आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. VERY NICE
      ARE YOU A PREDATOR ?
      ARE YOU SERIOUS ?OR MENTALLY RETARDED ?
      YOU ARE WRONG
      I AM ALSO TRYING TO FIND OUT WHO IS WRITING ALL THESE COMMENTS
      NOT BECAUSE I HATE HIM
      BUT
      A WANT TO APPRECIATE HIS OR HER TALENTS AND THE INTEREST HE/SHE IS SHOWING IN EVERY WORD PRINTED
      I THING THE MAN IS A PERFECTIONIST A VERY BUSY PERSON WITH LOT OF ENTHUSIASM AND DREAMING FOR A BRIGHT FUTURE OF THE MARATHI CULTURE AND STILL HAS LOT OF HOPES ERESPECTIVE OF THE CASTS.
      OTHERWISE HE WOULD NOT HAVE TAKEN PAINS TO GIVE COMMENT ON EVERYBODY'S WRITING
      I HAVE READ ALMOST ALL THE COMMENTS WHENEVER THERE IS A FIGHT ABOUT THE BRAHMIN ELEMENT AND AM SURPRISED TO FIND THAT ONLY CHAITANY AND ONKAR AND GHATGE PLUS SWARUP ARE WRITING WITH PRECISION AND PEOPLE LIKE JAYSING ARE VOMITTING THE VENOM AND TRYING THEIR BEST AGAINST UPPER CAST BRAHMINS IN VAIN
      IT IS A OPEN SECRET THAT SONAWANI IS WRITING ALL THESE THINGS WITH A HIDDEN NAME

      Delete
    2. NICE, VERY NICE !

      Delete
    3. असेच लिहित रहा आणि ते हि इंग्रजी मधून, बिना - - (dash ) करता.

      Delete
    4. तो जर देवाला सोडलेला वाळू असेल आणि तू जर देवाला सोडलेली गाय ल तर एकदा भेट बाहेर
      आणि करा गोंधळ - थंडीचे दिवस आहेत , जरा दमान घ्या

      Delete
    5. चला, मज्जाच मज्जा.

      Delete
    6. @AnonymousJanuary 29, 2014 at 9:48 AM

      याला वळू रेडा आणि वळू बैल यामधील फरक सुद्धा समाजात नाही, याच्याकडून काय अपेक्षा करणार! सारे व्यर्थच!

      Delete
    7. इश्श , अगदी आम्हाला काय आवडत ते काय वदवूनच
      घ्यायचं ठरवलंय वाटत इकडच्या स्वारीने ?
      थंडी फारच आहे !

      Delete
  66. धन्यवाद !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. समीर घाटगे और निंबाळकर अब बहुत अच्छे आदमी बन गये है
      वो अब ऐसे ब्लोग्पर नाही लिखते - - - - - - - -
      ये मराठा लोगोंको बिक चुका ब्लोग है
      इसकी आदत हि है बम्मन लोगोंको गाली देना अभी क्या करे ?
      वह यह नाही देखते कि लिखनेवला कौन है - क्या लिखा है वह महत्वपूर्ण है
      अब कुछ बोलनेकी क्या जरुरत है ? - - - - - - - -
      कौन लाइन मारता है इससे क्या लेनादेना कंटेंट क्या है वह देखो !
      देखो !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
      शिवाजी आज होता तो हर एकाको एकेक थप्पड मारता !!!!!!!!!!!!!!!!!!!!

      Delete
    2. शिवरायांबद्दल एकेरी शब्द प्रयोग, वाईट परिस्थिती. ते आज असते तर तुमची काहीही धडगत नसती.

      Delete
    3. साधारणपणे आपल्याला प्रेमापोटी एकेरी उल्लेख करायचे स्वातंत्र्य आहे हे आपण लक्षात घ्यावे
      जसे कि तो मारुती तो श्रीराम इत्यादी देव ,ती जोगेश्वरी महालक्ष्मी ,
      ती आई, तो शिवाजी ,तो नेपोलियन ,
      तो देवानंद , तो अमिताभ
      असे सगळे आपण उल्लेख एकेरीच करतो हे एकदा समजले की मग तुम्हाला लक्षात येईल की त्यात कुणाचाच अपमान करण्याचा हेका नसतो ,कारण या सर्वाबद्दल आपल्याला आदराच असतो तरी आपण एकेरीच लिहितो ,बोलतो - आतातरी तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल असे वाटते !
      उत्तम म्हणजे असे एकदम लिहिण्यापेक्षा तुमचे आदर्श संजय सोनावानिना विचारा ! ते तुम्हाला मदत करतील

      Delete
    4. प्रतिभा ताई,

      स्वतःचा वडिलांना (बापाला), आजोबांना, चुलत्यांना सुद्धा आरे-कारे तसेच एकेरी नाव घेवूनच बोलत असशील आणि तेही प्रेमापोटी? साष्टांग नमस्कार!

      सुहास

      Delete
    5. सुहासदादा सुहासदादा , ऐक ना रे ,
      तू कस काय अगदी बरोब्बर ओळखले ? अरे आप्पा अरे काका असेच म्हणतात उगीच आबासाहेब भाउसाहेब असे नसते माझा सुहास्दादा आहेच भारी हुश्शार !

      Delete
    6. अतिशय चांगले संस्कार? असेच बोलत राहा!

      सुहास

      Delete
  67. हजारो वर्षे झाली ब्राह्मणांवर अत्याचार होत आहेत पण त्याचे भांडवल कधी ब्राह्मणांनी केले नाही स्वतःच्या परंपरा सोडल्या स्वतःची संस्कृती सोडली व इतरांची राखली ऋग्वेदातील अनेक ऋषी क्षत्रिय आहेत. ब्राह्मणांचा धर्म हा फक्त सत्ययुगातील धर्म आहे असे सांगून बाजूला टाकला व त्यांच्यावर अत्याचार करून नवा धर्म थोपला. ऋग्वेद १० मंडल सुक्त १५ विषय पितृ श्राद्ध परंपरा हवनाची . प्रत्यक्षात कोणीही हे हवन करत नाही. बौद्धांनी अरबस्तानात अत्याचार केले म्हणूनच मुहाम्मादाने बुत्पारास्ती म्हणजेच बुद्ध मंदिरे तोडली.

    ReplyDelete
    Replies
    1. EXTREMELY FALSE !

      Delete
    2. @Drvijay kudtarkar

      "चोराच्या उलट्या बोंबा" यालाच म्हणतात.

      Delete
  68. maloji was a sardar of the bahamani raaj in south and shivaji was his active son who wanted a free hand in ruling he tried to create his own ilaka and was summoned by mirzaraja in front of then real samrat aurangjeb but because of corruption shivaji successfully escaped from agra
    in reality shivaji got help of almost every village from south maharashtra but the original landlords and raje such as surve ghorapade and more refused to recognise shivaji and his position and so shivaji declared himself king of hindus
    aurangjeb got hurt and came to south before which shivaji died
    and aurangjeb killed sambhaji and aurangjeb also died in south
    nothing is interesting
    there are lot of such stories like this
    shivaji was a very ordinary fighter who exploited his people to strengthen his position
    but he is remembered for his robinhood type activities such as his mission to surat
    and his escape fron agra
    shiva married 5 women but was having only two sons
    why and how funny is this
    samir ghatge

    ReplyDelete
  69. AGAIN FALSE HISTORY OF RSS.

    ReplyDelete
  70. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

    -मानवता.

    ReplyDelete
    Replies
    1. ४ क्रमांकाची मागणी सुप्रीम कोर्टाने मागच्या आठवड्यात मान्य केली आहे. सुप्रीम कोर्टाचे हार्दिक अभिनंदन.

      Delete
    2. बडव्यांपासून विठ्ठलाला अखेर मुक्ती..........

      सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

      बडवे आणि उत्पात यांच्या कचाट्यातून अखेर पंढरीचा विठ्ठल आणि रखूमाई 'मुक्त' झाले आहेत. पंढरपूर मंदिरात बडवे आणि उत्पातांना असेलेले सर्व अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशामुळे संपले आहेत. त्यांना या मंदिरात आता पुजेचाही मान मिळणार नाही. या ऐतिहासिक निकालाने मैलोन् मैल पायपीट करून विठ्ठलाच्या दारात मात्र तिष्ठत रहावे लागणाऱ्या भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.

      मंदिराचे सर्व अधिकार आम्हालाच मिळावेत, अशी मागणी करणारी बडव्यांची एक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होती. ही याचिका आज फेटाळून लावताना सर्वोच्च न्यायालयाने बडव्यांना जोरदार धक्का तर विठ्ठलाच्या लाखो भक्तांना दिलासा दिला.

      राज्य सरकारने पंढरपूर मंदिर व्यवथापनासाठी स्थापन केलेला ट्रस्ट बरखास्त करावा व मंदिराचे सर्व अधिकार आपल्याकडे द्यावेत, अशी मागणी करणारी बडव्यांची मूळ याचिका बडव्यांनी १९७६ मधली होती. मात्र यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खालच्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. पण सर्व ठिकाणी हार मिळाल्यानंतर बडवे पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावत त्यांना सणसणीत चपराक लगावली.

      दरम्यान, १९८५ साली सर्वप्रथम मंदिर समिती अस्तित्त्वात आली होती. त्यावर्षीच मंदिर समितीने बडव्यांकडून मंदिराचा संपूर्ण ताबा घेतला होता. त्यानंतर केवळ पुजा करण्याचे अधिकार बडव्यांकडे होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर बडव्याना पुजेचा अधिकारही मिळू शकणार नाही.

      Delete
  71. आप्पा - अहो बाप्पा लौकर या - शेवटी फायनल झाले की मानवता यांनी सुचवलेल्या मार्गावरून जायचे
    बाप्पा - म्हणजे काय ?
    आप्पा - एकमेकाना समजून घ्यायचे !
    बाप्पा - थांबा - मीच वाचतो ते काय म्हणताहेत ते - मग आपण चर्चा करुया !
    रामदासी कर्मठ - वगैरे - कुणी दंगली केल्या - या रामदासी लोकांनी पेटवले आणि तेपण बहुजन लोकाना ?कमाल झाली -अहो रामदासी लोकाना इतक्या अवहेलना सोसायला लावणारा हा वर्ग एकदम त्यांच्या सांगण्यावरून दंगली करू लागला ? कधी आणि कुठे ?महाराष्ट्रात धार्मिक दंगल कधी झाली ?त्यात रामदासी लोकांनी इतर जातीच्या लोकाना पेटवले आणि ते पेटले ? ते काय गंजितले वाळके
    गवत आहे का ?
    आप्पा - अहो रामदासी लोकांचे ऐकायचे बहुजनांनी कधी ठरवले ?आणि त्यांच्या सांगण्यावरून ते कधी दंगली करू लागले ते जरा सांगाल का ?
    बाप्पा -अहो बहुजानाना ब्राह्मणापासून तोडणारे इतके बसले आहेत तरी कोणते बहुजन ब्राह्मणांच्या तालावर नाचू लागले ?आणि बाबरी मस्जिद मंदीर हा मामला न्यायालयीन कक्षेत गेलेला आहे त्याचा आदर राखून आपण काहीच सुचवू नये !
    आप्पा - भारतातील मंदिरातून ब्राह्मणाना पूर्ण बंदी करून ,इतर सर्व प्रकारच्या जातीचे पुजारी नेमावेत - धनगर महार मांग कोळी मराठा कोष्टी शिंपी असे बूथ उघडून त्याजागी प्रत्येक जातीच्या पुजेची व्यवस्था करावी ती त्या त्या जातीच्या लोकांनी करावी आणि ब्राह्मणाना मुर्तॆपुजेस पुढील १००० वर्षे बंदी घालावी असे आमचे म्हणणे आहे
    बाप्पा - हो हो , ब्राह्मणाना यापुढे १००० वर्षे मुर्ती पुजेस बंदी ! मस्तच रे आप्पा - ग्रेट !
    पण त्याना नवीन कोणतेही मंदीर चालू करण्यास परवानगी असावी का नाही ? समजा ब्राहमणाला वाटले श्रीदेवीचे किंवा माधुरीचे मंदीर करावे तर ?
    किंवा रजनीकांतचे तसेच अमिताभचे मंदीर बांधावे तर ?ते पण सांगावे !
    आप्पा - ब्राह्मणांनी यापुढे १००० वर्षे सार्वजनिक धार्मिक कार्यात भाग घेऊ नये - कोणत्याही धर्माची माहिती देऊ नये आणि श्रद्धा वा अंधश्रद्धा याविषयी फक्त बहुजनांनी बोलावे लिहावे -तो अधिकार ब्राह्मणाना नाही असे जाहीर करावे !मस्तच - खरोखरच अतिसुंदर कल्पना - लौकरात लौकर लागू करावी अशी आणि इतकी थोर कल्पना !
    बाप्पा - शेवटची सूचना - ब्राह्मणांनी सामाजिक बदलांचा विचार करावा - हे मात्र बोअर वाटते -
    कारण आम्हाला खरोखरीच या सर्व गोष्टीत काडीचाही रस नाही - आम्हीतर म्हणतो की यापुढे सर्व मंदिरे १००० वर्ष बंद ठेवा आणि देणग्या ब्यांकेत जमा करून ठेवा - १००० वर्षांनी त्याचा विचार करूयात - अजिबात देवाला स्नान नाही नैवेद्य नाही -दर्शन नाही आणि प्रसाद नाही असे करा
    आप्पा - ब्राह्मण तरुणाईचे अजिबात काहीही बिघडणार नाही - कारण मुळात त्यांचा देव आणि धर्म यावर विश्वासच नाही त्याना नवीन शिकायचे आहे आणि जितके नवीन शिकत जावे तितके असे दिसते कि देव आणि धर्म हे अतिशय पुरातन आहेत आत्ताच्या जगण्याच्या संदर्भात अर्थहीन आहेत - त्यामुळे बहुजानाना त्याला कवटाळून बसायचे असेल तर बसुदे !
    आप्पा - आतातरी बहुजन सिखात नांदतील - ब्राह्मण बाजूला झाले -- फक्त बहुजन पुजारी राहिले - १००० वर्षे ब्राह्मणाना मंदिरे बंद !
    बाप्पा - चला एक प्रश्न सुटला !
    आप्पा - अरे प्रश्न नव्हताच - या ब्राह्मण द्वेषामुळे हे सगळे घडत होते - आता या सर्व बहुजानाना आनंद होत असेल आणि आपल्यालापण !आपण आता देव शोधायला निघूया -
    विज्ञान हाच खरा धर्म !

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा-बाप्पा, यांचे आयुष्य टिंगल-टवाळी करण्यातच जाणार, या विषयी अजिबात शंका असण्याचे कारण नाही ! उपहास करण्याशिवाय यांना काहीही जमत नाही. कुठपर्यंत यांची हि माकडचेष्टा चालत राहणार माहित नाही ? विषयाचे मूळी गांभीर्यच नाही यांना !

      सुहास

      Delete
    2. ही अगदीच शिळी बातमी आहे आम्हाला माहित होती आणि त्याच भूमिकेतून आम्ही अगदी मनापासून म्हणतो आहोत की यापुढे ब्राह्मणाना १००० वर्षे कोणत्याही मंदिरात पूजेचे अधिकार देऊ नयेत ,पण वाईट एकाच गोष्टीचे वाटते की सुहास वगैरे लोकाना आमचे वागणे आणि विचार म्हणजे माकड चेष्टा वाटतात
      आमची मते कदाचित ब्राह्मण विरोधी वाटतील परंतु पण दूर दृष्टीने पाहिल्यास ती कुणाच्याच द्वेशासाथि बनवलेली नाहीत
      हे बदल अतिशय आवश्यक आहेत याचे कारण आपल्याला या उच्च नीचतेच्या भिंती मोडायच्या आहेत - या भिंती निर्माण केल्या त्या ब्राह्मणाना मुर्ती पूजेचा अधिकारच बंद करा आणि तो अधिकार उर्वरीत न्हावी महार मांग शिंपी धनगर अशा लोकाना द्या - आणि त्याना पण मोह होऊ नये म्हणून सर्व
      आवक सरकारी पेटीत जाइल असे बघा असे आमचे विचार आहेत पण आमच्यावर टिंगल टवाळीचा शिक्का मारायची सुहासला घाई झाली आहे - आम्हाला समजून घ्या अशी आमची विनंती आहे आमचेम्हणणे इतकेच आहे
      माणसाना त्यांच्या चुका दाखवण्याच्या अनेक तऱ्हां आहेत त्यातील एक म्हणजे उपहास आहे तो जास्त टोचतो म्हणून जास्त भेदक मानला जातो - कुणाकुणाला शिवीगाळ करून वाद घालायला आवडतो तर कुणाला गुदगुल्या करत !आम्हाला थोडक्यात हे सर्व प्रकरण आजच्या चौकटीत बसवायला आवडेल - त्यासाठीच आमचे म्हणणे असते कि परत परत मागे जाऊ नका - हाती काहीही लागणार नाही - जुन्या गोष्टी ऐकून कोणीही प्रभावीत होत नाही - एके काळी तसे होत असे आता माध्यमे इतका भडीमार करत असतात की सामान्य माणसाला तुमचे विचार ऐकायला वेळच नसतो आणि सारखे पाल्हाळ लावलेले त्याना बोअर होते तेंव्हा आपण जास्त आनंदाच्या आणि विनोदाच्या माध्यमातून आपले विचार सांगितले तर जास्त सोपे जाते - उगीच सुताकातले चेहरे करून बसले तर लोक वळसा घालून निघून जातील !
      आप्पा बाप्पा

      Delete
    3. @आप्पा बाप्पा,

      "विज्ञान हाच खरा धर्म !"

      विज्ञान हा कधीही धर्म होऊ शकत नाही. ते संशोधनावर आधारित असते, काल्पनिक, भाबड्या, खुळचट गोष्टींवर नाही.

      माका-तुका

      Delete
  72. अहो आप्पा बाप्पा - हि आयडीया बरी आहे ! आधी उकिरडा करून ठेवायचा आणि मग गावभर फुंकत बसायचे !

    ReplyDelete
  73. हे शब्दांचे खेळ कधी संपणार !
    संजय सोनवनिचि कविता एकतर कुणाला आवडत नाही किंवा समजत नाही
    सोनवणी साहेब ,ब्राह्मणांवर एक होऊन जाऊ द्या फक्कड कविता ,
    मजा आली पाहिजे
    एकदम झकास मसालेदार
    पांढरा रस्सा ! होऊन जाऊ द्या !
    आणि हे कंटाळवाणे प्रकरण संपवा लई बिल झालं
    अगदीच कंटाळा आलाय

    ReplyDelete
    Replies
    1. ह्या खुळचट मनुष्यास कविता कधीच समजणार नाही, कविता समजायला सुद्धा डोके लागते, नुसत्या खोक्याचा काहीही उपयोग होत नाही. धांदरटपणे लिहायला फक्त जमते, नाही काय?

      Delete
  74. मराठा आणि इतर जण कमीच पडले
    फ मु शिंदे यांची मते जास्त प्रतिष्ठित आणि वजनदार सुटसुटीत वाटली
    आप्पा बाप्पा शेवटी बोलले आणि त्यांचा उपहास म्हणजे कहरच होता
    ते ब्राह्मणाच असावेत असे वाटते! तरीही त्यांच्या भूमिकेचे अभिनंदन !
    आता आता भटक्या धनगराना देवीच्या पूजेत गुंतवा आणि ब्राह्मण लोकाना १००० वेशे मंदीर प्रवेश बंदी करा हि मागणी अगदी योग्य आहे आणि सगळे प्रश्न सोडवणारी आहे !

    ReplyDelete
  75. ब्राह्मणांनो, कोणत्या संस्कृतीचे गोडवे गाता?

    ब्राह्मणांना पुढील प्रमाणे आवाहन करावे, असे वाटते.
    'ब्राह्मणांनो, तुमच्या गर्वात भंपकगिरी आहे. क्रूरता, धर्मांधता आणि चार्तुवर्ण्याचे तसेच जातीव्यवस्थेचे समर्थन तुमच्या गर्वात अध्याहृत आहे.
    या गर्वात कुठलीही मानवतेची हाक नाही, प्रेमाचा अंश नाही. अभिमान हा शेवटी धर्मविरोधी असतो. आणि गर्वाचे म्हणाल तर छोटी मुलेही ओरडतात कि, गर्वाचे घर खाली. तोच गर्व तुम्ही कपाळी लावता. तुम्हाला अखेर झाले आहे तरी काय? हिंदूंनी गर्व करून घेण्यासारखे काहीही नाही. ज्या ज्ञानेश्वरांना तुम्ही संत म्हणून बोलबाला करता; त्याच ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना तुमच्या वर्ण वर्चस्ववादी पूर्वज्यांनी जलसमाधी घ्यायला लावली आहे. तेच आज ज्ञानेशाची स्तुती करीत आहेत. कोणाला माहित ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली, कि त्यांचेही काही बरे -वाईट केले?
    तुमचा धर्म खरेच छान आणि महान आहे काय? तुम्ही बदलायला पाहिजे. अत्याधुनिक वेशभूषा केली आणि इंग्रजी बोलायला आले कि, तुम्ही आधुनिक म्हणून गणले जाणार नाहीत. आपल्या धर्माची तुम्ही कठोर चिकित्सा करायला हवी. आपला सगळा इतिहासच पराभवांचा, मानभंगाचा आणि क्रूरतेचा आहे. शूद्रांना गावकुसाबाहेर ठेवणारी आमची संस्कृती महान असूच शकत नाही आणि याच संस्कृतीचे गोडवे गाणारा धर्म आणि देशही महान बनू शकत नाही. हे तुम्हाला बोचणारे आहे, पण खोट्या दंभाने स्वतःची पाठ थोपटून घेण्यात कुठले हशील आहे? तुम्हाला धर्मच हवा असेल, तर फक्त स्वतःच्या हृदयाला विचारा, तुमच्या हृदयातून येणारा तुमचा धर्म असेल!’

    विवेक (सिडको-औरंगाबाद)

    ReplyDelete
    Replies
    1. विवेक साहेब,

      तुमचे विचार ब्राह्मणांना पचनी पडतील असे वाटत नाही! तरी सुद्धा लिहित रहा!

      संजय पाटील.

      Delete
    2. अगदी बरोबर.

      सतीश

      Delete
  76. आमचा गुणी बाळ विवेक
    आम्ही आप्पा बाप्पा - ओळखलेस का आम्हाला - नाही ना ? ऐक तर मग !
    तू असा विचार करून बघ -
    ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिलीच नाही ती रचली त्याच्या वडीलांनी आणि ते सर्व मराठी लिखाणाचे वैभव पाहून त्या काळातल्या ब्राह्मण समाजाचे डोके फिरले आणि त्यांनी ज्ञानेश्वराच्या वडिलांच्या विरुद्ध सूडबुद्धीने सापळा रचला - आणि त्याना आत्महत्या करायला लावले - पुढे या चार भावानी आपल्या वडीलांचे लिखाण वाचून दाखवत लोकप्रिय करत ,सर्व लोकांची मने जिंकली -मराठीतील रचना अजरामर झाल्या त्यामुळे वैदिक लोक पिसाळले ,किचकट संस्कृतची हवा संपली आणि हा मराठीचा ओघ सुरु झाला - पुढे असा संशय येण्यास जागा आहे की ज्ञानेश्वर आणि त्यांच्या इतर भावांच्या मरणाच्या तारखा पाहिली तर ते कदाचित कुठल्यातरी भीषण संसर्गजन्य रोगाचे बळी झाले असावेत - किंवा त्यांचापण काटा काढला गेला असावा - ते चारही बहिणभाऊ लागोपाठ गेले हे संशय येण्यासारखे वाटते म्हणून बाल विवेक जरा अजून नव्या वाटेने जायला काहीच हरकत नसते -
    आम्हाला कोणताही गर्व नाही कारण आम्ही पूजापाठ मानतच नाही - कोणताही ब्राह्मण आजकाल ते टाळतो आणि नवीन प्रकारे आपल्याला कसे जगाबरोबर जाता येईल ते बघतो !आम्हाला अजिबात त्याच त्या गोष्टी चीवडण्यात रस नाही - पूर्वीचे ब्राह्मण आपलेच खरे करण्यात सर्व बाबतीत क्रूर होते तसेच इतर जमीनदार क्षत्रीय (मराठा ) होते - रामोशी लोकाना सुपारी देत त्यांनी कितीतरी अन्याय केलेले आपण चित्रपटात बघतो !पूर्वीचा जमाना हा वेगळा होता त्याचे कौतुक आत्ता कुणीही करत बसले तर ते वेडेपणाचे ठरेल -
    जगात देव नाही हेच सत्य आहे आणि ते सर्वाना सांगितले पाहिजे तसेच सर्वांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे
    मध्ययुगीन सर्वच संस्कृतींचे स्वप्नाळूपणे थांबवत आपण ते पान उलटून टाकले पाहिजे कारण ब्राह्मण आणि मराठा यांनी समसमान समाजाची लूट केली आहे असे दिसते - दोघांनीही स्त्रियांवर अन्याय केले ,सावकारी केली -शासन आणि धर्म या नावाखाली समाजाला भरडून काढले आणि दोघांनीही एकमेकांची साथ दिली आणि दोघेही सम समान पापी आहेत यांच्या पुढील १००० वर्षे तरी त्यांनी देव हा शब्द उच्चारू नये आणि समाज कल्याणाची भाषा काढू नये - उरलेला समाज आपले कल्याण स्वतःच करेल - तो समर्थ आहे त्याना ब्राह्मण आणि मराठा वर्गाच्या कुबड्यांची गरज नाही - इअतर समाजाने या दोन जातीना क्षमा केली आहे त्या भिकेवर त्यांनी गुपचूप गप्प बसावे !
    कपत्नितॆचे समाजकारण आणि राजकारण मराठा वर्गाने आणि ब्राह्मण वर्गाने करणे सोडून द्यावे - नाहीतर त्यांचे हाल कुत्रे खाणार नाही हे त्रिवार सत्य आहे - पुढचा काल हा शोषितांचा आहे !
    बाळ विवेक काही समजले का ?
    आप्पा बाप्पा

    ReplyDelete
    Replies
    1. कोणालाही बाळ म्हटले म्हणून कोणी बाळ ठरत नाही. दुसऱ्यांना वयाने कमी लेखण्याच्या आविर्भावाने किंवा आपल्या इतके प्रगल्भ नसल्याच्या आवेशाने यांनी हि फार मोठी चूक केली आहे.
      आप्पा-बाप्पा, यांचे आयुष्य टिंगल-टवाळी करण्यातच जाणार, या विषयी अजिबात शंका असण्याचे कारण नाही ! उपहास करण्याशिवाय यांना काहीही जमत नाही. कुठपर्यंत यांची हि माकडचेष्टा चालत राहणार माहित नाही ? विषयाचे मूळी गांभीर्यच नाही यांना !

      सुहास

      Delete
    2. अगदी बरोबर.

      सतीश

      Delete
  77. ब्राह्मणांच्या विवेकाला आवाहन पोचणे अशक्य....

    पहिला मार्ग म्हणजे ब्राह्मणांनी आपणहून आपल्या वर्चस्ववादी विशेष अधिकारांचे विसर्जन करून समतेवर आधारलेली नवी धर्म व्यवस्था निर्माण करणे, हा होय. यामध्ये जुने धर्मग्रंथ तपासून घेऊन त्यामध्ये काही चांगले असेल ते स्वीकारताना अनिष्ट असेल ते नाकारणे आणि धर्मग्रंथांना एक नवेच स्वरूप देणे, हि बाब फार महत्वाची असेल. या प्रक्रियेत धर्मग्रंथांचा आशयाच नव्हे, तर नावे देखील बदलावी लागतील. थोडक्यात म्हणजे त्यांना सर्वसमावेशक, सर्वांचा आदर करणारे, सर्वांना संधी देणारे असे स्वरूप द्यावे लागेल. किंबहुना, नवे धर्मग्रंथ लिहावे लागतील. भारतीय समाजाच्या आत्यंतिक ऐक्य प्रस्तापित करण्याचा हा सर्वात उत्तम मार्ग आहे. परंतु ब्राहमन लोक या मार्गाचा अवलंब करण्याची कणभरही शक्यता नाही, प्राचीन काळापासून गेल्या तीन - चार हजार वर्षात त्यांच्या साद्विवेकाला करण्यात आलेली सर्व आवाहने व्यर्थ केली आहेत. परिस्थिती प्रतिकूल असली तर ते काही काळ मागे हटतील, पण दबा धरून बसतील आणि संधी मिळताच समाजावरची आपली पकड पक्की करण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतील, यात शंका नाही. तात्पर्य, अब्राहमन समाजाला ब्राह्मणांच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याच्या दृष्टीने हा मार्ग पूर्णपणे निरुपयोगी आहे. ब्राह्मण हिंदुत्वाचा बुरखा सोडणार नाहीत. एक गोष्ट नक्की हा धर्म आमचा नव्हे!

    विवेक (सिडको-औरंगाबाद)

    ReplyDelete
  78. अय्या कित्ती कित्ती छान भांडतात ही चिमुरडी -विवेक आणि सतीश सुहास
    त्या आप्पा बाप्पाची कवळीच हातात येईल ओरडून ओरडून !
    ए ऐकाना ,
    तुम्हाला गोट्या खेळायला आवडेल का ? भोवरे ?
    का आपण सागरगोटे खेळायचे ?
    झाप्यो ,आधी आमचा डाव आणि मग तुमचा !
    का आपण शिवाजी म्हणतो शिवाजी म्हणतो तो खेळ खेळायचा ?
    मराठा लोकाना हा खेळ खूप आवडतो
    तुम्ही ब्राह्मण का मराठा ? मला काय कोणीही चालेल कारण आमचा स्वामी बाबासाहेब !
    आपण काय करुया एक गम्मत - पुण्यावर हल्ला करायचा आणि सगळ्या शेन्दिवाल्या लोकांच्या पायात हॉकीची स्टिक घालून त्याना रस्त्यात चाट घालायची आणि
    आपण मग ओरडायच शिवाजी महाराज की जय !
    आपण केळीची साले पसरवून ठेवायची जोगेश्वरीच्या तिथे - आणि ब्राह्मण बायका आल्या की त्या सपकन आपतातील घसरून , मग आपण ओरडायच , तुळजापूर भवानी की जय - आणि धूम ठोकायची आणि ओरडायच धूम मचाले धूम ! अंतिम विजय आमचाच !
    दीपिका आंबेडकर

    ReplyDelete
  79. संजय सोनावनि यांस नम्र निवेदन ,
    रात्रीचे कुणाकुणाला एखादा झुरका मारायची किंवा बार भरायची , पान खायची तसेच काहीजण या ब्लोगवर करमणूक म्हणून लिहिताना दिसत आहेत हे काही निरोगी लक्षण नाही
    संजय सर , आपण प्रतिसादाचा निषेध करून एकदम चीप रिमार्क देणाऱ्या लोकाना अद्दल म्हणून त्यांचे लिखाण त्यांचा निषेध नोंदवत रद्द केले पाहिजे अशी आपणास नम्र विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. घाबरले !

      Delete
    2. जीवन - मरणाचा प्रश्न आहे, हि तुला करमणूक वाटते आहे काय?

      Delete
  80. जिजाऊ स्वराज्याच्या खर्‍या संस्थापिका........

    प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी जिवंत केली शिवशाही


    औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणातजिजाऊ
    जन्मोत्सवानिमित्त 'शिवचरित्र व शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन'
    या विषयावर व्याखान देताना प्रा. बानगुडे पाटील.
    स्वराज्याच्या खर्‍या संस्थापिका जिजाऊ होत्या. सामान्य माणूस जगला पाहिजे, या दृष्टीने त्यांनी शिवबांना स्वराज्याची संकल्पना शिकवली. माणसाला संरक्षण, पोरीबाळींना सन्मान मिळवून देणारे राज्य निर्माण करण्याचा सल्लाही त्यांनीच शिवबांना दिला. राष्ट्र मोठे झाले, तर माणसे मोठी होतात, हा आदर्श जिजाऊनेच घालून दिला. शिवचरित्राच्या अनुकरणावर आपण जग जिंकू शकतो, असे मत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. औरंगाबादेतील देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त प्रा. बानगुडे पाटील यांचे 'शिवचरित्र व शिवरायांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हजारोंची उपस्थिती होती.

    प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी म्हटले कि, केवळ शिवचरित्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे. अमेरिकेत 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरू' हा धडा अभ्यासक्रमात आहे; परंतु आपल्या पाठय़पुस्तकात शिवरायांना कितपत स्थान आहे, हे सारेच जाणतात. शिवचरित्रामध्ये कर्तव्य आणि जबाबदारी कशी पार पाडावी याबाबत मार्गदर्शक घटनांचा उल्लेख आहे. स्वराज्याने आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. ज्या दिवशी शंभर टक्के मतदान होईल त्या दिवशी स्वराज्यात एकही चूक होणार नाही. फक्त गरज आहे हक्क आणि कर्तव्य निभावण्याची. यासाठी राजकारण हे दंडाच्या बळावर न लढता ते बुद्धीच्या बळावर लढायला हवे.

    ReplyDelete
  81. शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणी निर्माण केला?

    १८६९साली राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढली व
    शिवरायांच्या जीवनावर जगातील पहिला आणि प्रदिर्घ असा खरा पोवाडा लिहिला. शिवरायांचे
    जगविख्यात कार्य घराघरात पोहचावे यासाठी जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती सुरु केली.
    शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. तेंव्हा पासून शिवजयंती मोठ्या धुमधडाक्यात सुरु
    झाली. याप्रसंगी टिळक १२-१३ वर्षाचे ‘बाळ' होते. शिवजयंतीचा वाढता लोकोत्सव पेशवाईच्या
    समर्थकांना खुपत होता. कारण पेशव्यांनी शिवशक बंद करुन मुस्लिमांचा फसली शक सुरु केला होता.
    शिवरायांचा रायगड उध्वस्त करुन दप्तरखाना जाळला होता. त्या पेशवाईचे समर्थन व ब्राह्मणांचे जेष्ठ
    पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु करुन शिवभक्तात
    शिवजयंतीबाबद संभ्रम निर्माण करणारे टिळक हे आद्य ब्राह्मण आहेत. पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती
    निश्चित होऊ नये यासाठी ‘वाद' कायम ठेवला. कारण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रजा एकत्र येईल.
    खèया शिवचरीत्रातून हक्क-अधिकाराची मागणी करणारे शिवभक्त निर्माण होतील, हे रोखण्यासाठी
    ब्राह्मणांनी शिवजयंतीचा वाद चालू ठेवला.

    हा वाद संपावा यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६६-६७ साली वा.सी.बेंद्रे, न.र.फाटक,
    ग.ह.खरे, द.वा. पोतदार, डॉ.आप्पासाहेब पवार, ब.म.पुरंदरे यांची एक समिती स्थापन केली. वादग्रस्त
    बाबींसाठी शासन समिती स्थापन करते, उदा.श्रीकृष्ण आयोग, न्या.सावंत आयोग इ.त्याप्रमाणे
    शिवजयंतीची तारीख निश्चित करण्यासाठी शासनाने शिवचरित्र संशोधकांची समिती स्थापन केली. ज्या
    कामाला २ वर्ष लागतात तेथे त्यांना ३० ते ३३ वर्षे लागले, म्हणजेच हा वेळकाढूपणा होता. या
    समितीने १९ फेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख शासनाला सादर केली.contd........

    ReplyDelete
  82. १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख जाहीर झाल्याबरोबर कालनिर्णय कॅलेंडरवाले जयंत
    साळगांवकर यांनी तिथिप्रमाणे शिवजयंती साजरे करावी असे आव्हान केले. त्यासाठी वर्तमानपत्रात
    जाहीराती दिल्या. या पाठीमागे साळगांवकरांचे शिवरायांबाबत प्रेम नसून वाद निर्माण करणे ही भूमिका
    होती. साळगांवकरांनी तिथीचा आग्रह धरताच त्यासाठी पुरंदरे, बेडेकर, मेहंदळे यांनी तिथी समर्थनार्थ
    साळगांवकरांना पत्र दिली. शासनाच्या समितीत असणारे पुरंदरे तिथीच्या म्हणजेच ब्राह्मणांच्या कळपात
    घुसले. म्हणजे पुरंदरे हे शिवाजी प्रेमी नसून टिळक, साळगांवकर इ.ब्राह्मणप्रेमी व विघ्नसंतोषी आहेत हे
    सिद्ध होते. साळगांवकर, पुरंदरे, बेडेकर आदि ब्राह्मणांनी शिवजयंती तिथीप्रमाणे व्हावी हा आग्रह
    धरला. शिवजयंतीच्या तारीख-तिथीचा वाद कोणेणत्याही राजकीय पक्षाने निर्माण केलेलेलेला नसूनून पुरुरंददरे, बेडेडेकेकर आणि साळगांववकर यांननी निर्माण केलेला. पण हा वाद सर्वत्र व्हावा यासाठी ब्राह्मणांनी याला राजकीय स्वरुप दिले. अनेक राज्यकर्तांना माहित नाही की हा वाद ब्राह्मणांनी निर्माण केलेला आहे.
    यासाठी ब्राह्मणांनी नेहमीप्रमाणे धर्म-संस्कृतीचे हत्यार पुढे केले. ब्राह्मणांनी शिवजयंतीच्या तारखेला
    विरोध तर तिथीचा आग्रह धरला. या मागील षडयंत्र काय?

    तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी झाली तर वाद संपून देशात व जगात शिवजयंती होईल, कारण
    देशातील ग्रामपंचायत, शाळा, कॉलेजेस् पासून न्यायालय, संसद इ.सर्व कारभार तारखेप्रमाणे चालतात.
    तारीख वर्षातून एकदाच आणि एकाच महिन्यात येते. त्यामुळे वाद संपतो. सरकारी बँका, कार्यालये,
    शाळा, महाविद्यालयात शिवचरित्रावर भाषणे होतात. त्यामुळे शिवरायांचे खरे शिवचरित्र जनतेला
    समजते. खरे शिवचरित्र समजले तर बहुजनसमाज ब्राह्मणाला माफ करणार नाही, ही भीती ब्राह्मणांना
    आहे. म्हणून ब्राह्मण शिवचरित्रात, जयंतीत वाद निर्माण करतात. म्हणजे प्रतिक्रिया देण्यातच बहुजन
    समाजाची शक्ती खर्च व्हावी हा ब्राह्मणांचा डाव आहे. इंग्रजी कॅलेंडर म्हणून तारखेला विरोध करणारे
    ब्राह्मण मात्र स्वत: इंग्रजी शिकतात. इंग्रजी संगणक, मोबाईल वापरतात. जयंत साळगांवकर कॅलेंडर
    जानेवारी ऐवजी चैत्र महिन्यात का बाजारात आणीत नाहीत? कॅलेंडर मध्ये तारखेचे आकडे मोठे व
    तिथीचे लहान का टाकतात? ब्राह्मणांना आज इंग्रजी आणि पूर्वी इंग्रजांशिवाय करमत नव्हते ते आज
    शिवजयंतीच्या तारखेला विरोध करतात.

    ब्राह्मण शिवजयंतीसाठी तिथीचा आग्रह का धरतात? तिथीप्रमाणे देशातील कोणताही कारभार
    चालत नाही. आपले गांव, शाळा, देश तिथीप्रमाणे नाही तर तारखेप्रमाणे चालतो. तिथी प्रमाणे वाद
    कायम राहतो. कारण तिथी कधी मार्चमध्ये तर कधी एप्रिल-मे मध्ये येते. तिथीप्रमाणे ग्रामपंचायत qकवा
    प्राथमिक शाळा देखील चालत नाही. शिवाजीराजे तर विेशवंद्य असे युगपुरुष आहेत. तिथीत
    अडकविण्याइतके राजे लहान नाहीत. शिवरायांना लहानपण देऊन राजे कायम वादात रहावेत यासाठी
    साळगांवकरांनी तारीख-तिथीचा वाद निर्माण केला. तिथी आली की पंचांग आले, पंचांग आले की
    भटजी आला. भटजीची रोजगार हमी चालावी आणि वादातच शिवराय व शिवभक्त संपावेत यासाठी
    भटजी तिथीचा आग्रह धरतात.

    तारीख तिथीचा वाद लावून ब्राह्मणांनी शिवभक्तात दोन गट पाडले तारखेचे आणि तिथीचे
    शिवभक्त असा संघर्ष ब्राह्मणांनी निर्माण केला. शिवरायांची दोन वेळा जयंती करुन ब्राह्मणांनी
    एक महान राजाची टिंगल लावलेली आहे. ब्राह्मण कधी गुरुनानक, महावीर, बुद्ध, भारतरत्न
    डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह धरतात का? तो समाज जागा असल्यामुळे
    ब्राह्मण हे धाडस करत नाहीत. ब्राह्मणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीसाठी तिथीचा आग्रह
    धरावा, काय होते ते पाहा.

    मित्रहो, एका ठिकाणी शिवचरित्राव व्याख्यानासाठी गेलो असताना तारीख-तिथीच्या वादावरुन
    दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांत प्रचंड वादावादी चालू होती हा प्रसंग पाहून खूप वाईट वाटले. शिवचरित्रावर
    विचार करण्याऐवजी जयंतीचा वाद कार्यकर्ते करत होते. यामागे बहुजनांचे अज्ञान तर ब्राह्मणांचा क्रूरपणा
    आहे. पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्तांना शिवजयंतीच्या तारीख तिथीच्या वादाचे मुळ जेव्हा समजले
    तेंव्हा सर्व मतभेद विसरुन सर्वांनी १९ फेबु्रवारीला शिवजयंती जोरदार साजरी केली.
    End.

    ReplyDelete
  83. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला......

    राष्ट्रपिता जोतिराव फुले उपाख्य तात्या यांना शिवरायांच्या स्वराज्याची वैदिकांनी चालवलेली विटंबना पाहवेना, म्हणून फुले १८६९ साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरु करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास केला, पण त्यांना समाधी सापडेना. तीन दिवस जोतीराव फुले यांनी वेली तोडून घाणेरी काढली व समाधीचा शोध घेतला. तात्यारावांनी समाधी धुवून स्वच्छ केली. राजांच्या समाधीस तात्यारावांनी भक्तीभावाने अभिवादन केले आणि समाधीवर फुले वाहिली. तात्यारावांनी शिवरायांच्या समाधीची पुजा केल्याचे ग्रामजोशास समजले तेव्हा जोशाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तो समाधीजवळ आला, समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली आणि तात्यांना म्हणाला ‘अरे कुणबटा! त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस काय? तो काय राजा होता होय?'

    राष्ट्रपिता फुले आणि शिवरायांना भट अर्वाच्य भाषेत बोलू लागला. तात्यांना खूप दु:ख
    झाले. त्यानंतर तात्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला. तात्यांनी शिवजयंतीला सुरुवात
    केली. १८७० साली पुण्यासह संपूर्ण महाराराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहाने सुरु झाली.
    पेशव्यांच्या समर्थकांना याची चीड आली, पण ते शिवजयंतीला थेट विरोध करु शकत नव्हते. कारण रा.फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाने महाराराष्ट्रात फार मोठी जागृती केली होती. शिवजयंतीला थेट विरोध करणे अशक्य असल्याने त्यांनी पर्याय दिला. तो पर्याय म्हणजे गणोत्सव!
    गणपती हा पेशव्यांचा देव आहे. बहुजनसमाजाचा गणपतीशी काहीही संबंध नाही. पण पेशवे कैवारी
    बाळ गंगाधर टिळकाने शिवजयंतीला रोखण्यासाठी पेशव्यांच्या खाजगी गणपतीचा सार्वजनिक उत्सव केला. म्हणजे टिळकाने शिवजयंती संपावी यासाठी १८९३ साली गणोत्सव सुरु केला.

    ReplyDelete
  84. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे!

    विश्ववंद्य शिवरायांच्या खुनानंतर छ. संभाजीराजे, राजाराम, ताराबाई आणि शाहुराजांनी
    भूमिपुत्रांच्या स्वराज्याचे संरक्षण व संवर्धन केले. १७१३ साली शाहुराजांनी कान्होजी आंग्रे मोहिमेवर बाळाजी विश्वनाथ भट याला जाण्यास सांगितले. पण त्याने मला सर्वाधिकार दिल्याशिवाय मी मोहिमेवर जाणार नाही असे बाळाजी भट शाहूराजांना उर्मटपणे म्हणाला. शाहूराजांना अडचणीत पकडून बाळाजी भटाने पेशवेपद घेतले. आणि अशा प्रकारे शिवाजीमहाराजांनी कष्टाने उभारलेले गरिबांचे स्वराज्य रक्तपिपासू, अत्याचारी, जातीयवादी, देशद्रोही आणि शिवाजीद्रोही पेशव्यांच्या हातात गेले.
    पेशव्यांच्या हातात सत्ता येताच पेशव्यांनी शिवरायांनी राज्याभिषेकापासून सुरु केलेला शिवशक बंद केला. त्याऐवजी पेशव्यांनी मोगल बादशहाचा फसलीशक सुरु केल. इतकेच नव्हे तर पेशव्यांनी शिवाजीराजांच्या सर्व पाऊलखुणा नष्ट करण्यास आरंभ केला. शिवाजीराजांचे संपूर्ण कार्य पुसण्याचा सपाटा पेशव्यांनी सुरु केला. वर्णभेद व जातीभेदाची पेशव्यांनी पुर्नस्थापना केली. टोकाचा धर्ममार्तंडपणा सुरु झाला. शिवशिक बंद करुन मोगल बादशहाचा फसलीशक सुरु करण्यातून शिवाजीराजांबद्दल पेशव्यांना असणारी घृणा स्पष्ट जाणवते. भारतासह सर्व जगातील मुसलमानांना खुष करण्यासाठी पेशव्यांनी स्वराज्यावर नांगर फिरवला. जिजाऊमाँसाहेबांनी बांधलेला भव्य-दिव्य लालमहाल पाडून त्या ठिकाणी शनिवारवाडा बांधला.

    शिवशक बंद करुन फसलीशक सुरु करण्यामागे पेशव्यांचा एक डाव होता. मुसलमानांचे राज्य संपुर्ण भारतात येईल, असे त्यांना वाटत होते. मुस्लिम राज्यकर्त्यांचा वरदहस्त आपणावर कायमचा रहावा यासाठी पेशव्यांनी फसलीशक सुरु केला. परंतु इंग्रजांनी आघाडी मारली आणि संपूर्ण भारत इंग्रजांनी जिंकला. इंग्रजांनी पेशव्यांना देखील पराभूत केले. पेशव्यांचा फसलीशक सुरु करण्यामागचा डाव फसला.
    त्यानंतर ब्राह्मणांनी इंग्रज वापरत असलेले ग्रिगेरियन कॅलेंडर (जानेवारी ते डिसेंबर) स्विकारले. इंग्रजांची सत्ता भारतात आल्याबरोबर सर्व इंग्रजी भाषा, कॅलेंडर, शिक्षण, नोकरी व
    इंग्रजांशी मैत्री ब्राह्मणांनी स्विकारली. म्हणजे धन, संपत्ती आणि सत्तेसाठी शिवाजीराजांच्या
    स्वराज्याला पेशव्यांनी सुरुंग लावला. (समुद्र ओलांडणे पाप आहे, असे बिंबवणा-या ब्राह्मणांनीच
    लंडन येथे जाऊन शिक्षण घेतले. बहुजनसमाजाला जगाचे ज्ञान होऊ नये यासाठीच ब्राह्मणांनीच सिंधूबंदी सुरु केली होती. स्वेथासाठी ती त्यांनीच मोडली.

    ब्राह्मणांचा इंग्रजांना खोटा विरॊध
    ब्राह्मण इंग्रजांना वरवर विरोध करीत होते. यापाठीमागे ब्राह्मणांचा स्वार्थ होता. सावरकरांचे शिक्षण लंडन येथे झाले. वासुदेव बळवंत फडके, मंगल पांडे हे देखील इंग्रजांकडे नोकरीला होते. ब्राह्मण स्वत:ची मुले इंग्रजी शाळेत घालत; तरीही इंग्रजीला विरोध करत. बहुजनसमाज इंग्रजी भाषा शिकला तर त्यांची मुले ब्राह्मण मुलांची स्पर्धक होतील म्हणून ब्राह्मण इंग्रजी भाषेला विरोध करत असत. आजही ते हेच करतात. ब्राह्मणांचे मराठी भाषेवरील प्रेमाचे फक्त ढोंग आहे. जगात स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी भाषा शिकावी. कारण इंग्रजी जगातील सर्वात सोपी भाषा आहे. इंग्रजी ही ज्ञान, संपर्क, वैश्विक भाषा आहे.

    पेशव्यांनी रायगडावरील दप्तरखाना जाळला, राणीवसा पाडला, राजदरबार तोडला, समाधी
    उद्धस्त केली, राजांनी मुस्लिम सैनिकांसाठी बांधलेली मशिद पाडली, पण जगदिश्वराच्या मंदिराला हात लावला नाही. म्हणूनच आज रायगडावरील मंदिर चांगले आहे पण राजदरबार नष्ट झालेला आहे.

    ReplyDelete
  85. शिवाजीराजे हे विश्ववंद्य राजे !

    शिवाजीराजे हे विश्ववंद्य राजे आहेत. राजांचे कर्तृत्व हे सुवर्णाक्षरांनी घराघरात कोरुन ठेवावे
    असे आहे. राजांनी फक्त ५० वर्षाच्या आयुष्यात अशक्य कार्य शक्य करुन दाखविले. समाजव्यवस्थेत
    आमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी राजांनी निर्भिडपणे झुंज दिली. यासाठी राजांना हातात शस्त्र धरावे
    लागले. पण राजांनी शस्त्राचे युद्ध कमीतकमी केले. चातुर्याचा वापर करुन राजांनी परचक्र निर्दाळले.
    याप्रसंगी त्यांना खुप विरोध झाला. ज्यांना विरोध होत नाही ते परिवर्तन करु शकत नसतात. प्रसंगी
    राजांवर प्राणघातक हल्ले झाले, नाउमेद करण्याचा प्रयत्न झाला. पण राजांनी या सर्व संकटावर मात
    केली. अफजलखान, शाहिस्तेखान, सिद्धीजौहर, दिलेरखान, औरंगजेब या शत्रूंना शिवरायांनी पराभूत
    केले. कारण ते उघड शत्रू होते. उघड शत्रूविरुद्ध लढणे फार सोपे असते. त्यांच्याविरुद्ध डावपेच आखता
    येतात. पण गुप्तशत्रूविरुद्ध डावपेच आखता येत नाहीत. त्यामुळे उघड शत्रूपेक्षा गुप्त शत्रू फार
    खतरनाक असतो. औरंगजेब ते अफजलखान हे राजांचे उघड शत्रू होते. ते राजांचे कट्टर विरोधक होते.
    याबाबत दुमत नाही. पण राजांच्या आश्रयाला राहणारे मित्रत्वाचे सोंग करणारे आणि संकटसमयी
    शिवरायांना ठार मारण्यासाठी उघड शत्रुंच्या कळपात सहभागी होणारे राजांचे खरे शत्रू आहेत. पण
    पक्षपाती इतिहास लेखकांनी या शत्रूचा जाणीवपूर्वक उल्लेख टाळलेला आहे. समकालीन कागदपत्र,
    वस्तुनिष्ठ पुरावे असतानादेखील राजांच्या शत्रूंचे उदात्तीकरण करण्याचे पातक काही शिवशाहिरांनी आणि
    कादंबरीकारांनी केलेली आहे. परंतू इतिहासात कविकल्पना, रंजकता, व्यक्तिगतमत, लालित्य, व्देष,
    पुर्वग्रहदूषितवृत्ती या बाबींना अजिबात स्थान नसते.

    शिवाजी राजांच्या इतिहासाचे तटस्थपणे आणि पारदर्शक वृत्तीने लेखन केले तर शिवाजी
    राजांचे खरे शत्रू दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रायबाघीण देशमुख, मुरगुडनांदगांव येथील जोशी,
    मोरोपंत पिंगळे, आण्णाजी दत्तो, उमाजी पंडित, राहुजी सोमनाथ, गागाभट्ट, हणूमंते, रामदास इ. आहेत.
    वरील सर्वांनी राजांना कसा व किती त्रास दिला. स्वराज्यनिर्मितीच्या कामात कसे अडथळे आणले.
    प्रसंगी राजांच्या अंगावर वार केले. अखेर शिवरायांचा खून देखील राहुजी सोमनाथाने कसा केला. हे
    आपणाला प्रस्तुत पुस्तकात वाचण्यास मिळेलच परंतु आपणाला काही बाबी अप्रिय वाटतील आणि
    खटकतीलसुद्धा. पण मित्रहो एक खोटे हजारो वेळा सांगितलं की खरे वाटत असते, आणि एक खरे
    सुरुवातीला सांगितले की खटकत असते. पण हे खरे सांगण्याचे धाडस आणि आणि ऐकून, वाचून,
    समजून घेण्याचे धाडस आत्ता आपण करावे, ही नम्र विनंती करतो. काही बाबी खटकल्या तर विचार
    नावाची खूप मोठी शक्ती आपल्या पाठीशी आहे. किमान आपण विचार तरी करावा. प्रस्तुत पुस्तकातील
    एकही शब्द निराधार लिहिलेला नाही, प्रत्येक ठिकाणी संदंर्भ दिलेला आहेच. तसेच पाठीमागे संदर्भ
    सूची देखील दिलेली आहे. घडलेल्या घटनेमागे तार्किक, मानसशास्त्रीय, तात्विक आधार आहे.
    राजांचे शत्रू त्यांच्या खुनाबरोबर संपले नाहीत, त्यांची संख्या पुढे झपाट्याने वाढली.

    भुमिपूत्रांचे स्वराज्य गिळंकृत करणा-या पेशव्यांनी राजांनी स्वकर्तृत्वावर सुरु केलेला शिवशक बंद केला.
    टिळकांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरु केला. अत्रे, सावरकर, पुरंदरे, बेडेकर,
    फडके यांनी शिवरायांना बदनाम केले. या उलट विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
    शिवाजीराजांचे चिकित्सक लेखन केले. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली. कर्मवीर
    भाऊराव पाटील यांनी आजन्म महाराजांचा जयजयकार करत भूमिपुत्रांना शिक्षण दिले. साहित्यरत्न थोर
    समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांच्यामुळेच शिवाजीमहाराज रशियाला समजले. डॉ.पंजाबराव
    देशमुख, प्रबोधनकार केशव ठाकरे, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग
    हे शिवाजी राजांचे निस्सीम भक्त होते. यासाठी अनेक वस्तुनिष्ठ संदर्भ प्रस्तुत पुस्तकात आहेत. या
    लेखनामागे जातीयव्देष किंवा व्यक्तीदोष नसून फक्त सत्यसंशोधन आहे. सत्यलेखन, सत्यभाषा म्हणजे लेखन होय. लेखन, म्हणजे शिव्या नव्हेत.

    भारतीय समाजावर हजारो वर्षापासून कथा, कादंबरी, चित्रपटांचा प्रभाव असल्यामुळे
    ख-या इतिहासापासून समाज वंचित राहिला.
    वास्तव इतिहास संशोधनास व लेखनात आलिकडे महाराष्ट्रात मोठी क्रांती झालेली आहे.

    ReplyDelete
  86. छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तीचे!

    छत्रपती शिवाजी महाराज हे जागतिक किर्तीचे, आणि कर्तुत्वाचे राजे आहेत. भूमिपुत्रांच्या
    सहकार्याने राजांनी स्वराज्य निर्माण केले. पण राजांचे निर्विवाद चरित्र उपलब्ध नाही हे कटूसत्य आहे. कल्पितकथा, रंजकता हे शिवचरित्रातील अडथळे आहेत. शिवचरित्र हे पुस्तकात न मावणारे जीवनकार्य आहे. शिवचरित्रावर अनेक अंगानी लिहिणे गरजेचे आहे. शिवचरित्र हे केवळ डोक्यावर घेऊन मिरवण्याचा विषय नाही, तर डोक्यात घालण्याचा विषय आहे. शिवचरित्रावर मालिका, नाटके, चित्रपट, महानाट्य निर्माण करणे आणि व्याख्याने देणे हा अनेकांनी धंदा केला आहे. राजांना जातीय- धार्मिक चौकटीत अडकवणे, रायरेशराच्या मंदिरात शपथ घेतली की नाही, महाराणी पुतळाबाईचे सती जाणे, भवानी तलवार, बहुजनप्रतिपालक म्हणण्याऐवजी गा ब्राह्मणप्रतिपालक म्हणणे यापाठीमागचे षडयंत्र, जिजाऊमॉसाहेबांचे निधन कसे झाले? राजांचा खून कशा प्रकारे करण्यात आला? मनुवादी शिवजयंतीच्या तारखेला विरोध का करतात?
    राजांनी सर्व जातीधर्माच्या भूमिपुत्रांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्यामध्ये बाजी
    पासलकर, कान्होजी जेधे, शिवाजी काशिद, जिवा महाला, बहिर्जी नाईक, हिरोजी फर्जंद, नुरखाण बेग, काझी हैदर, लाय पाटील, येसाजी कंक, फिरंगोजी, प्रतापराव, कोंडाजी फर्जंद, सुर्यराव काकडे, नेताजी पालकर, सिद्धि हिलाल, सिद्धि इब्राहिम, फकिराचा खापर पणजोबा, मुरारजी व बाजीप्रभू, हे प्रभू इ. सर्व जाती धर्माचे सहकारी राजांसाठी प्राणपणाने लढले.
    या प्रसंगी दादोजी कोंडदेव, कृष्णाजी कुलकर्णी, रामदास, मोरोपंत इ. अनेक भटजी आडवे
    आले. आडवे आलेल्यांना राजांनी पराभूत केले. अफजलखान भेटीच्या प्रसंगी राजांवर वार करणा-या
    कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला राजांनी ठार मारले. पण आजच्या तारखेपर्यंत शिवचरित्र, शिवसूत्र आणि शिवनीतीला जाणीवपूर्वक बदनाम करणा-या टिळक, सावरकर, पुरंदरे, बेडेकर आणि य.दि. फडकेंचा देखील पर्दाफाश केला आहे.

    महाराजांना जिवंतपणी त्रास देणारे जसे शत्रू आहेत, तसेच त्यांचा बदनामीकारक इतिहास
    लिहिणारे फडके, माटे, इ. कंटक देखील शत्रू आहेत. पण प्रतिक्रिया देण्यात शक्ती खर्च करण्योक्षा नवनिर्मितीची गरज आहे. भावनिक पातळीवर लेखन कालबाह्य ठरते. यासाठी शत्रूंचा उल्लेख करुन त्यांना मोठे करण्यापेक्षा शिवाजीराजांच्या मित्रांवर देखील लिहावे.
    शिवचरित्रातील अनेक बाबी अनभिज्ञच आहेत. त्यांचा शोध घ्यावा.

    ReplyDelete
  87. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे...

    लाला लजपतरायांनी "सिवोजी" नावाचे उर्दूमधून शिवचरित्र लिहिले. त्यामुळे शिवचरित्र राजे पंजाब-सिंध (आताचे पाकिस्तान) पर्यंत गेले. . रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिवाजीराजे हे आराध्य दैवत होते. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले होते कि, प्रसंगी जन्मदात्या बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचचे नाव मी कधीच बदलणार नाही. ते भाऊराव पाटील जैन होते.
    त्यांच्यामुळे शिवाजीराजांच्या रयतेला शिक्षण मिळाले. कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे, डॉ.पंजाबराव देशमुख, राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार केशव सी. ठाकरे इ.
    समाजसुधारकाची शिवरायांवर अनन्यनिष्ठा होती. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा शिवचरित्राचा सखोल अभ्यास होता. त्यांनी "शुद्र कोण होते?" या ग्रंथात शिवाजीराजांबाबत खूप सखोल माहिली लिहिलेली आहे. शिवाजीराजांच्या त्रिशताब्दी उत्सवाच्या निमित्ताने बदलापुर येथे आयोजित केलेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते.
    या प्रसंगी राजांच्या जीवनावर अभ्यासपुर्ण आणि प्रभावी भाषण केले. त्यामुळे राजांचे अपरिचित रुप जनतेला समजले. शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाला ब्राह्मणांनी केलेल्या विरोधाचा बदला
    डॉ.आंबेडकरांनी घेतला. डॉ.आंबेडकरांनी बहुजन समाजाला राजा होण्याचे स्वतंत्र दिले, तुम्ही शूद्र
    आहात त्यामुळे मुख्यमंत्री होता येणार नाही. असे आज कोणीही ब्राह्मण म्हणणार नाही. हा अधिकार सर्व बहुजन समाजाला डॉ.आंबेडकरांनी दिला. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली. म्हणजे फुले, आंबेडकर या गुरु शिष्यांना शिवाजीराजांचा सार्थ अभिमान होता. त्यांचे राजांवर डोळस प्रेम होते. आंधळे प्रेम नव्हते.

    शिवाजीराजांचे भांडवल करुन फुले-आंबेडकरांनी समाजामध्ये धार्मिक व जातीय दंगे निर्माण
    केले नाहीत. किंवा शिवाजीराजांच्याव्दारे त्यांनी बहुजन समाजाचे वैदिकीकरण केले नाही. फुले-
    आंबेडकरांनी शिवाजीराजांचा खरा इतिहास देशाला सांगितला. डॉ.आंबेडकर लेटरहेडवर जय शिवराजय लिहायचे. साहित्यरत्न थोर देशभक्त आणि समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांनी गणपतीला वंदन असणारा पारंपारिक गण बदलला. गणाचा आरंभ शिवछत्रपतींना वंदन करुनच सुरु केला. अण्णाभाऊंनी शिवरायांवर "महाराष्ट्राची परंपरा" हा पोवाडा लिहिला आण्णाभाऊ रशियात गेल्यानंतर त्याठिकाणी शिवचरित्रावर अभ्यास करणारे रशियन संशोधक प्रा.चेलिशिव आण्णाभाऊ यांना भेटले. आण्णाभाऊ यांनी त्यांना शिवरायांच्याबाबत खूप दुर्मिळ माहिती सांगितली. म्हणजेच आण्णाभाऊंमुळुळेचेच रशियन जनतेलेला शिवरायांचचे कार्य माहित झाले. शिवरायांचे कार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्यासाठी बहुजन समाजातील विचारवंतांनी मोलाचे कार्य केले आहे.

    शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे
    याउलट ब्राह्मण लेखकांनी शिवरायांना बदनाम करण्याचे पाप केले.
    स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिवाजीराजांचे जीवन व कार्य राज्यस्तरावर व जातीस्तरावर ठेवण्यासाठी ब्राह्मण नेत्यांनी जाणीवपुर्वक प्रयत्न केले. संयुक्त महाराष्टड्ढाच्या आंदोलनप्रसंगी प्र.के. अत्रे यांनी इतर राज्यावर टिका करताना शिवाजीराजांचा वापर केला. "इतर राज्यांना फक्त भूगोल आहे. पण महाराष्ट्राला इतिहास आहे", असे टोमणे मारत अत्र्यांनी राजांचे नाव घेतले. त्यामुळे शिवरायांच्या प्रतिमेला मर्यादा पडल्या जातीय राजकारणात शिवरायांचा वापर सुरु झाला. राजकीय पक्षांची बांधणी शिवरायांच्या नावाने झाली. परंतु प्रबोधनकारांचा शिवाजी जनतेला सांगितलाच नाही. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे थोर इतिहास संशोधक व समाजसुधारक होते. त्यांनी शिवरायांचा खरा इतिहास जनतेला सांगितला.
    प्रबोधेधनकार ठाकरे म्हणत की, शिवाजीराजे ३३ कोटी देवांपेक्षा महान आहेत. डोक्यातून दैवैववाद काढूनच शिवरायांचा अभ्यास करावा.

    ReplyDelete
  88. सावरकर

    सध्या सावरकर चे स्तोम माजवले जात आहे. त्या साठी विविध काल्पनिक गोष्टी लिहिल्या जात आहेत त्या काल्पनिक गोष्टी द्वारे सावरकर कसे वीर होते ते दाखवणे चालू आहे. तसेच आता काही ब्राम्हणे सावरकरांना नवभारता चा युगपुरुष ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत, सावरकरांचे लिखाण वरवर वाचणाऱ्याला असे वाटते की सावरकर हे एक महान देशभक्त आणि कट्टर धर्माभिमानी असावेत. पण चिकित्सक पणे त्यांचे लिखाण वाचले तर लक्षात येते की ते कट्टर जातीयवादी,पेशवाई ब्राम्हण होते. हा सावरकर कसा बहुजन द्वेषी आहे हे त्याच्या एकून साहित्या वरून दिसून येत आहे. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर भारता मध्ये सावरकर कुणाला पण माहित नव्हता. त्याने जन्मठेपे साठी इंग्रजाची 8 वेळा माफी मागून इंग्रजां सोबत मैत्री केली होती.

    सावरकरवादी सावरकर ला सशस्त्र क्रांतिकारकाचा मुकुटमणी म्हणून गौरावितात.सावरकर ने कधीही हाती शस्त्र घेऊन कुणावर हल्ला केला नव्हता.त्यानी मोठा जमाव जमवून ब्रिटिशांवर कधी हल्ला केला नाही सावरकर ने हयातभर भारता मध्ये ब्राह्मणी वर्चस्व लोकावर लादण्याचे काम केले त्याने सशस्त्रक्रांती च्या नुसत्या गप्पा केल्या कधीही हातात शस्त्र घेतले नाही की कुणाला घेऊ पण दिले. नाही फक्त लिखित गप्पा मारून लोकांची दिशाभूल केली.सध्या काही ब्राम्हणे लिहीत आहेत की सुभाषबाबू यांची सशस्त्र क्रांती ची प्रेरणा सावरकर होते .आता सावरकर सशस्त्र क्रांतीकारक नव्हतेच तर त्यांच्या पासून सशस्त्र क्रांतीची प्रेरणा कशी आणि कुणाला घेता येईल. सावरकर ने जे लिखाण केले ते सर्व ब्राम्हणा कसे श्रेष्ठ आहेत फक्त आणि फक्त ब्राम्हणा चा उदो उदो आणि बहुजन महापुरुषाची बदनामी यासाठीच सावरकर ने इतिहासामधील पळपुटे बामन घेऊन ते कसे श्रेष्ठ होते यासाठीच प्रयत्न केले सावरकर ने सहा सोनेरी पाने नावाचे पुस्तक लिहिले त्या मध्ये फक्त ब्राम्हण लोकांचा इतिहास सोनेरी होता असे लिहिले आहे त्यात एका पण बहुजन महापुरुषां ला स्थान दिले नाही, स्थान दिलेल्या ब्राम्हना मध्ये कपटी चाणक्य,ज्याने आपल्या राज्यात बौद्धधर्मीयांचे शीर कापून आणेल त्याला एक हजार स्वर्ण मुद्रा बक्षीस असे जाहीर करून हजारो बौध्द बांधवाच्या हत्या करविल्या तो पुष्पमित्र शुंग,सिंधचा बौद्ध द्वेष्टा दाहीर राजा, बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा शंकराचार्य, धनाजी जाधवा च्या तुकड्या वर राहणारा पळपुटा बाळाजी भटा पासून सगळे पेशवे,पेशवा नसताना स्वताला पेन्शनी पेशवा म्हणवणारा नानासाहेब हा १८५७ च्या बंडातील ब्राम्हण,झासीवाली लक्ष्मीबाई, नेहरू ,या ब्राम्हण लोकांचा गौरव काराताना सावरकर च्या लेखणी ला उन्माद चढतो,पण शिवरायाचे महानत्वा चे वर्णन करताना सावरकर च्या लेखणी ला जसे काही सर्व बामन मेले तसा सुतक येऊन ते अभद्र बनते. शिवराया चे स्वराज्य स्थापन करणे म्हणजे काकतालीय न्याय योगायोग असा लिहून मोठी हरामखोरी सावरकर ने केली. शिवाजी महाराजा प्रमाणेच सावरकर च्या धर्मात सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बोद्ध ,चक्रवर्ती कनिष्क , हर्षवर्धन, कान्होजी आग्रे, संभाजी महाराज संताजी धनाजी उमाजी नाईक ,क्रांतिसिंह नाना पाटील नेताजी सुभाष इत्यादी बहुजन महापुरुष ना महत्व नाही.

    गांधीच्या खुना मधील आरोपी म्हणून प्रसिद्ध असलेले सावरकर चाणक्य सारख्या कपटी खुनशी माणसाचा आणि पुष्पमित्र शुंग सारख्या खुनी माणसाचा गौरव करतात. त्यांना भारता मधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपुरुष ठरविण्या साठी आपले लेखन कौशल्य वाफारतात तसाच प्रकार ते पेशवाई मधील पोटार्थी भटभिक्षुकाना महान राजकारण धुरंदर ठरविण्यासाठी करतात.सावरकर ला भिक्षुकांना राजकर्ते बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाणक्या बद्दल जसे प्रेम तसेच चाणक्य नंतर एकविसशे वर्षांनी भिक्षुकांचे राजे (पेशवे) बनलेल्या भटाबद्दल अलोट प्रेम त्याच्या या अलोट प्रेमा ची परिणीती भक्ती भावनेत झालेली दिसून येते. सावरकर लिहितो ”रत्न म्हटले की जसे टाकाऊ नसते.. किंवा देव म्हटले की जसे सर्व जगास वंद्य ! त्यातही महादेव सर्व जगास महावंद्य होऊन बसले आहेत. त्याप्रमाणे मोडकळीस आलेल्या स्वातंत्र्या प्रसादाचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या बाळाजी विश्वनाथ(भट),बाजीराव बाळाजी(भट), चिमणाजी भट सर्व थोरात थोर व वीरात वीर होतच पण या अमोल वैजयंती मालिकेत कौत्सुभमनीचे ठायी शोभाणार्या राव माधवरावांची थोरवी काही विलक्षनच...”

    ReplyDelete
  89. महात्मा फुले यांचे परशुरामास पत्र

    चिरंजीव परशुराम उर्फ आदिनारायणाचा अवतार यास--
    मुक्काम सर्वत्र ठायी,

    अरे दादा परशुरामा, तूं ब्राह्मणांच्या ग्रंथांवरून चिरंजीव आहेस. तूं कडू कां होईना, परंतु विधिपूर्वक कारली खाण्याचा धिक्कार केला नाहीस. तुला पहिल्यासारखे कोळ्यांच्या मढ्यापासून दुसरे नवीन ब्राह्मण उत्पन्न करावे लागणार नाहीत. कारण हल्ली येथे तू जे मढ्यापासून उत्पन्न केलेले ब्राह्मण (आहेत) त्यांपैकी कित्येक ब्राह्मण ‘विविधज्ञानी' बनून बसले आहेत. त्यांना कांही अधिक ज्ञानसुद्धा देण्याची तुला जरूरी पडणार नाही. फक्त तूं येथे ये आणि त्यांनी शूद्रांची गाजरे खाल्ल्याबद्दल त्यांस चांद्रायण प्रायश्चित्त देऊन त्यांच्याकडून तुझ्या वेदमंत्रजादूच्या सामथ्र्याने पहिल्यासारखे काही चमत्कार इंग्लिश, फ्रेंच वगैरे लोकांस करून दाखीव म्हणजे झाले. तू असा तोंड चुकवून पळत फिरू नको. पण एकंदर सर्व जगांतील लोक तू सर्वसाक्ष आदिनारायणाचा अवतार खास आहेस म्हणून मान देतील. व तू तसे न केल्यास येथील महारमांग आमच्या म्हसोबाच्या पाठीस लपून बसलेल्या तुझ्या विविधज्ञानी म्हणविणाèया ब्राह्मण बच्चांस ओढून आणून त्यांची फटफजीती करण्यास कधी कमी करणार नाहीत. आणि तेणेंकरून त्यांच्या तुणतुण्याची तार तुटून त्यांच्या झोळींत दगड पडल्याने त्यांस विश्वामित्रासारिखे उपाशी मरू लागल्यामुळे कुत्र्याचे फरे खाण्याचा प्रसंग आणू नको.

    आपला खरेपणा पहाणारा,
    जोतीराव गोविंदराव फुले,
    तारीख १ ली, माहे आगस्ट
    सन १८७२ इसवी, पुणे,
    जुना गंज, घर नं. ५२७

    ReplyDelete
  90. गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!
    ...............

    वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
    १ श्रौत यज्ञ
    २. स्मार्त यज्ञ
    स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
    यज्ञात बळी दिले जाणारे पशु
    यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१. बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२. ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
    ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
    वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत.

    ReplyDelete
  91. CONT........

    ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.
    आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
    न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
    अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.
    यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.
    आपस्तंभ सूत्र काय म्हणते?
    आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
    धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०)
    अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)

    ReplyDelete
  92. CONT........

    मनुस्मृतीतील पुरावे
    ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
    प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
    स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।।
    (मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
    याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
    न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
    (मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
    असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :
    प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
    देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
    अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
    प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
    या वेदविहिता
    हिंसा न सा हिंसा प्रकीत्र्तिता ।।
    अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
    लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
    बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.

    ReplyDelete
  93. CONT.........

    लेखातील पुस्तकांचे संदर्भ :
    १. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.

    २. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४८.

    ३. आश्वलायनसूत्र हे शालिवाहन शकाच्या सुमारे ६०० वर्षे आधी लिहिले गेले असे मानले जाते. हे सूत्र ऋगवेदाचा भाग आहे. या सूत्राचे दोन भाग आहेत : १) श्रौतसूत्र. २) गृह्यसूत्र qकवा स्मार्त सूत्र. आश्वलायनाचार्य याने हे सूत्र लिहिले म्हणून त्याला आश्वलायन सूत्र म्हणतात. आश्वलायनाचार्य हा शौनक ऋqषचा शिष्य होता. आश्वलायन सूत्राचे त्याचे एकूण सोळा अध्याय असून सर्वांना मिळून कल्पसूत्रही म्हणतात. आश्वलायन गृह्य सूत्रात ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाच्या दैनंदिन क्रियाकर्माचे प्रयोग ठरवून दिलेले आहेत. या सूत्रावर नारायणवृत्ती नावाचा टीकाग्रंथ प्रसिद्ध आहे. याशिवाय जयंत व देवत्रात नावाच्या कोणा अज्ञात जाणकारांनी लिहिलेली दोन भाष्ये उपलब्ध आहेत. आश्वलायन सूत्रावर कुमारिल भट्टांनी कारिका लिहिल्या आहेत. कारिका म्हणजे फुटकळ वाक्ये एकत्र करून तयार केलेले श्लोक.

    ४. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ५६.

    ५. लोकहितवादी : समग्र वाङ्मय. खंड दुसरा. संपादक : गोवर्धन पारीख, इंदुमती पारीख. प्रकाशक : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. आवृत्ती : पहिली १९९०. पान क्र. ४४.
    ...........................................................................................................................


    इतर संदर्भ :
    ऐतरेय ब्राह्मण.
    तैत्तरेय आरण्यक.
    ऋग्वेद संहिता.
    सामवेद संहिता.
    मंत्रब्राह्मण.
    ........................................................................................................................
    FINISHED.

    ReplyDelete
  94. वेदांची चिकित्सा का होऊ शकली नाही?

    अतिप्राचीन काळापासून भारत देशात दोन धार्मिक परंपरा आहेत.
    १. युरोप आणि आशिया यांच्या सीमावर्ती भागातून आलेल्या आर्यांची ब्राह्मणी परंपरा
    २. भारतातील मूलनिवासी लोकांची मूळ भारतीय परंपरा.
    या पैकी ब्राह्मणी परंपरा ही आदिमानवाच्या अवस्थेतील हिंसाचाराधिष्ठित धारा असून मूळ भारतीय परंपरा ही मानवाने आदिम अवस्था पार केल्यानंतरची दयाधर्मावर आधारित श्रेष्ठ परंपरा आहे. वैदिक धर्म, सनातन धर्म या धर्मपरंपरा ही ब्राह्मणी धर्माचे अपत्य असून, बौद्ध, जैन, आणि अलिकडील वैष्णव, शैवादी भक्ति सांप्रदाय या एतद्देशीय धार्मिक विचारांतून निर्माण झालेल्या धर्मपरंपरा होत. मूळ भारतीय परंपरांना ढोबळमानाने दयाधर्म असे म्हणता येते. महाराष्ट्रातील एक मान्यताप्राप्त समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनीही मूळ धार्मिक परंपरेला दयाधर्म असेच म्हटले आहे१. वैदिक धर्मीय स्वत:स आर्य म्हणवतात. संपूर्ण वैदिक धर्माची बांधणी यज्ञादी कर्माभोवती करण्यात आली आहे. यावरून वैदिक आर्य लोक हे अग्निपूजक होते. ते पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यांचे मुख्य अन्न मांस हेच होते. त्यांच्यात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. एका अर्थाने वैदिक धर्म हा रानटी लोकांचा अर्थात आदिमानवाचा धर्म होता, हे वैदिक वाङ्मयातील पुराव्यांवरूनच म्हणता येते. या उलट मूळ भारतीय परंपरेत मानवतेला आणि दयाधर्माला अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक कारणांसाठी पशुहिंसा वर्ज्य मानण्यात येते. प्राणी हक्कांसाठी अलिकडे पेटासारख्या संस्था काम करतात. हे काम मूळ दयाधर्माधिष्ठित मूळ भारतीय धर्मांनी प्राचीन काळीच सुरू केले होते. बौद्ध, जैन, भक्तिसांप्रदाय, शैव या मूळ भारतीय धर्मांत ते दिसून येते. भक्ती सांप्रदाय आणि शैवांना आज हिंदू मानले जाते. परंतु ते चूक आहे. हे मूळचे स्वतंत्र धर्म होते. श्रीकृष्ण आणि महादेव अर्थात शंकर या देवताच वेदांत नाहीत. उत्तर काळात वैदिक ब्राह्मणांनी या मूळ धर्मांत शिरकाव करून हे धर्मच हायजॅक केले. विष्णू या नव्या देवतेला जन्म देऊन हे धर्म त्यात सामावून घेतले. इतकेच काय बौद्धालाही विष्णूचा अवतार दाखविले गेले. हे वैदिकांचे बहुजनांविरोधातील कपटकारस्थान आहे.
    उपयुक्तता हाच वैदिक धर्माचा पाया
    युरोपात लंगडा घोडा सांभाळला जात नाही. त्याला गोळी मारून ठार केले जाते. कारण त्याचा मालकाला काहीही उपयोग नसतो. आजकालच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतही उपयुक्ततेचा हाच निकष आज लावला जातो. +हायर अँड फायर+ हे उपयुक्ततेचे तंत्र त्यातून विकसित झाले. उपयुक्ततेचे हे तत्त्व अमानूष आणि अत्यंत क्रूर आहे. तथापि, वैदिक धर्माचा पायाच उपुयक्ततेच्या या तत्त्वावर घालण्यात आला आहे. वैदिक धर्मातील कर्मकांडे, नीतिनियम आणि समाजव्यवस्थापन असे सर्व काही उपयुक्ततेच्या याच तत्त्वावर बेतले आहे. उपयुक्त नसलेल्या कोणत्याही गोष्टीला वैदिक धर्मात स्थान नाही. लंगडा घोडा सांभाळायला ही संस्कृती तयार नाही. त्याच्या नशीबी या संस्कृतीने मृत्यूच लिहिला आहे. म्हणूनच वैदिकांच्या दृष्टीने गाय हा पिण्यास दूध आणि खाण्यास मांस देणारा उपयुक्त पशू ठरतो. अलिकडील काळात ब्राह्मणवादाचे फेरबीजारोपण करणारे विनायक दामोदर सावरकर हे गायीला उपयुक्त पशूपेक्षा जास्त महत्त्व देत नाहीत. सावरकर असे का लिहितात याचे उत्तर वैदिक धर्मपरंपरेत सापडते. सावरकरांनी इंग्लंडात असताना गोमांस खाल्ले होते. ते असे का वागले याचे इंगितही इथेच सापडते.

    ReplyDelete
  95. CONT.........

    म्हातारया आई-वडिलांच्या नशीबी वनवास
    उपयुक्ततेचा हा मुद्दा वैदिक सभ्येतत (सभ्यता म्हणजे समाजव्यवस्था. इंग्रजीतील सिव्हिलायझेशन या शब्दासाठी हा शब्द वापरला जातो.) अत्यंत क्रूर पद्धतीने आमलात आणते. त्यात दयामाया काहीही नाही. माणसांचे महत्त्वसुद्धा याच तत्त्वानुसार ठरते. येथे माणुसकीला शून्य किंमत आहे. याच उपयुक्ततेतून चार वर्ण आणि चार आश्रम तयार झाले. उपयुक्ततेनुसार माणसांची किंमत ठरविली गेली. हलकी कामे करणारया शूद्रांना हीन लेखण्यात येते ते त्यामुळेच. जन्म देणारया आईवडिलांनाही वैदिक धर्म याच उपयुक्ततेच्या तराजूत मोजतो. आयुष्याच्या चौथ्या टप्प्यात आलेल्या वृद्धांना वैदिक समाजात कोणतेही स्थान राहत नाही. त्यांच्यासाठी वानप्रस्थाश्रमाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज भारतात वृद्धाश्रम उभे राहत आहेत. त्याकडे आपण आधुनिक चंगळवादाचे क्रूर अपत्य म्हणून पाहतो. परंतु महानतेचा डांगोरा पिटणारया वैदिक सभ्यतेने यापेक्षाही क्रूर व्यवस्था म्हातारया माणसांसाठी निर्माण केली होती. या व्यवस्थेनुसार, जराजर्जर झालेल्या माता-पित्यांना मरण्यासाठी वनात सोडले जाई. महाभारतातील विदूर, धृतराष्ट्र, गांधारी आदींचा मृत्यू जंगलात कसा झाला याची वर्णने जिज्ञासू वाचकांनी अवश्य वाचावीत.
    ब्राह्मण हे लाभाचे पद
    उपयुक्ततेच्या क्रूर पायावर वैदिक सभ्यता उभी असली, तरी तत्कालिन समाजाच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे उपुयक्त नसलेल्या ब्राह्मणांसाठी उपयुक्ततेचा हा नियम लावला जात नाही. यात आश्चर्यकारक असे मात्र काहीही नाही. ब्राह्मणांना उपयुक्ततेचा निकष लावला जात नाही, कारण या व्यवस्थेचे निर्माते स्वत: ब्राह्मणच होते. स्वत:ला समाजाच्या सर्वोच्च स्थानी स्थापून काहीही काम न करता खाता येईल, अशी व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्यासाठी निर्माण करून घेतली. या व्यवस्थेत क्षत्रिय सर्व समाज आणि राज्याचे प्राणांची बाजी लावून संरक्षण करतात. वैश्य व्यापार-उदिम वाढवून संपत्ती निर्माण करतात. शूद्र सेवा देतात. ब्राह्मण काय करतात? या तिन्ही वर्णांकडून स्वत:ची सेवा करून घेतात! +ब्राह्मणो अदंडणीय:+ असे म्हणत ब्राह्मण अदंडणीय आहेत म्हणजेच त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही, अशी घोषणा वेदांनी केली. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा हाच खरा अर्थ आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारमधील लाभाच्या पदांवरून (लाभाच्या पदाला इंग्रजीत +ऑफीस ऑफ प्रॉफिट+ म्हणतात.) वाद निर्माण झाला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या रेट्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह अनेक जणांना आर्थिक लाभ देणारया पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ब्राह्मण हे वैदिक सभ्यतेतील असेच लाभाचे पद आहे. ब्राह्मणांना लाभाच्या पदावरून घालवणारे कोणतेही न्यायालय अजून या देशात निर्माण होऊ शकले नाही.

    ReplyDelete
  96. CONT........

    वैदिक धर्माची चिकित्सा
    होऊ नये याची धर्मातच तरतूद
    आपल्याकडे वैदिक धर्माची योग्य चिकित्सा आजपर्यंत झालेलीच नाही. वैदिक धर्माची चिकित्सा होऊ नये, अशी व्यवस्था या धर्मातच करून ठेवण्यात आली आहे. वैदिक धर्माची बांधणी किती काळजीपूर्वक करण्यात आली, हे यावरून लक्षात येते. चिकित्सेसाठी विद्वत्तेची शिक्षणाची गरज असते. शिकणे आणि शिकविण्याची व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्या हाती ठेवली होती. वैदिक सभ्यतेच्या प्रारंभ काळात क्षत्रिय व वैश्यांना शिक्षणाचा हक्क होता, असा युक्तिवाद केला जातो. परंतु तो अत्यंत फसवा आहे. या दोन वर्णांना त्यांच्या व्यवसायांना उपयुक्त असेच शिक्षण दिले जात असे. रामायण-महाभारतकाळ हा वैदिक सभ्यतेचा परमोच्च काळ होय. त्याकाळातली दोन उदाहरणे पाहू या. कौरव आणि पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होत. द्रोणाचार्यांनी त्यांना वेद शिकविले का? अजिबात नाही. त्यांना सैनिकी शिक्षण द्रोणाचार्यांनी दिले. श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरू विश्वामित्र. त्यांनीही राम-लक्ष्मणास सैनिकी शिक्षणच दिले. क्षत्रिय आणि वैश्यांनी वेदशास्त्रात पारंगत होण्याची गरज मानली जात नव्हती. वेदशास्त्रात पारंगत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य मानले जाई. वैदिकाभिमानी आजही हेच मानतात. शूद्रांना तर वेदांचा अधिकारच नव्हता. शूद्राच्या कानावर चुकून जरी वेदांची वाक्ये पडली, तरी त्याच्या कानात शिशाचा गरम रस ओतावा, अशा अमानवी, क्रूर आणि संतापजनक तरतुदी मनुस्मृतीसारख्या ग्रंथात आहेत. अशा प्रकारे वैदिक धर्माची चिकित्साच होऊ नये, अशी व्यवस्था या सभ्यतेच्या एकूण व्यवस्थेचा एक भाग आहे. या सारया विवेचनाचा एका वाक्यातील अर्थ असा : ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान सुरक्षित राहावे यासाठी केलेले हे कारस्थान आहे!
    वेदोत्तर काळात तरी का झाली नाही चिकित्सा?
    मी वर जी व्यवस्था सांगितली, ती वैदिक कालखंडातली आहे. वैदिक धर्माचा अंत झाल्यानंतरच्या काळात तसेच अलिकडील म्हणजेच आधुनिक काळात तरी वैदिक सभ्यतेची चिकित्सा का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तरासाठीही आपणास पुन्हा याच व्यवस्थेकडे जावे लागेल. वैदिक धर्म नष्ट झाला. वैष्णव, शैवादि नवे धर्म अस्तित्वात आले, तरी समाज व्यवस्थेची मूळ चौकट तीच राहिली. कारण ग्रंथरचनेचे पेटंट अजूनही ब्राह्मणांकडेच होते. त्यामुळे उत्तर कालीन १८ पुराणे, सूत्रे शास्त्रे वगैरे सर्व ग्रंथात ब्राह्मण हेच समाजव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी कायम होते. उलट या काळात ब्राह्मणांचे स्थान अधिक बळकट झालेले दिसते. स्मृती ग्रंथांची रचना याच काळात झाली. ज्यांना आज आपण बहुजन समाज म्हणतो. त्या जातींवर अधिकाधिक बंधने लादली गेली. परवापर्यंत म्हणजेच पेशवाईपर्यंत ही दाबादाबी सुरू होती. दलितांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू बांधण्यापर्यंत नीच पातळी पेशवाईत या सभ्यतेने गाठली. या संपूर्ण काळात बहुजन समाज अशिक्षिततेच्या गर्तेत होता. तो वेदवाङ्मयाची खरी चिकित्सा करण्यास असमर्थ होता. वेद आणि वेदांना प्रामाण्य मानणारया धर्मातील तरतुदी बहुजन समाजाच्या विरोधात होत्या. या समाजाकडून वेदवाङ्मयाची चिकित्सा होण्याचा सर्वाधिक धोका होता. म्हणून बहुजनांना वेदाधिकारच नाकारण्यात आला. ना रहेगा बास न बजेगी बांसुरी, ही आजची म्हण येथे चपखलपणे लागू होते. बहुजन समाजाला वैदिक वाङ्मयापासून दूर ठेवण्याच्या तरतुदी वैदिक वाङ्मयात करून ठेवण्यात आल्या त्यामागे असे व्यापक षडयंत्र आहे. वेदिक सभ्यतेची आणि वाङ्मयाची चिकित्सा करण्याची क्षमता या संपूर्ण कालावधीत केवळ ब्राह्मणांतच होती. तथापि, ब्राह्मणांनी वैदिक धर्माची खरी चिकित्सा केली नाही. या धर्मात ब्राह्मणांसाठी +लाभाचे पद+ होते. वेदांची खरी चिकित्सा करून ब्राह्मण स्वत:ला नुकसानीत कशाला टाकतील?

    ReplyDelete
  97. CONT.......

    वैदिक धर्माची चिकित्सा
    होऊ नये याची धर्मातच तरतूद
    आपल्याकडे वैदिक धर्माची योग्य चिकित्सा आजपर्यंत झालेलीच नाही. वैदिक धर्माची चिकित्सा होऊ नये, अशी व्यवस्था या धर्मातच करून ठेवण्यात आली आहे. वैदिक धर्माची बांधणी किती काळजीपूर्वक करण्यात आली, हे यावरून लक्षात येते. चिकित्सेसाठी विद्वत्तेची शिक्षणाची गरज असते. शिकणे आणि शिकविण्याची व्यवस्था ब्राह्मणांनी आपल्या हाती ठेवली होती. वैदिक सभ्यतेच्या प्रारंभ काळात क्षत्रिय व वैश्यांना शिक्षणाचा हक्क होता, असा युक्तिवाद केला जातो. परंतु तो अत्यंत फसवा आहे. या दोन वर्णांना त्यांच्या व्यवसायांना उपयुक्त असेच शिक्षण दिले जात असे. रामायण-महाभारतकाळ हा वैदिक सभ्यतेचा परमोच्च काळ होय. त्याकाळातली दोन उदाहरणे पाहू या. कौरव आणि पांडवांचे गुरू द्रोणाचार्य होत. द्रोणाचार्यांनी त्यांना वेद शिकविले का? अजिबात नाही. त्यांना सैनिकी शिक्षण द्रोणाचार्यांनी दिले. श्रीराम आणि लक्ष्मणाचे गुरू विश्वामित्र. त्यांनीही राम-लक्ष्मणास सैनिकी शिक्षणच दिले. क्षत्रिय आणि वैश्यांनी वेदशास्त्रात पारंगत होण्याची गरज मानली जात नव्हती. वेदशास्त्रात पारंगत होणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य मानले जाई. वैदिकाभिमानी आजही हेच मानतात. शूद्रांना तर वेदांचा अधिकारच नव्हता. शूद्राच्या कानावर चुकून जरी वेदांची वाक्ये पडली, तरी त्याच्या कानात शिशाचा गरम रस ओतावा, अशा अमानवी, क्रूर आणि संतापजनक तरतुदी मनुस्मृतीसारख्या ग्रंथात आहेत. अशा प्रकारे वैदिक धर्माची चिकित्साच होऊ नये, अशी व्यवस्था या सभ्यतेच्या एकूण व्यवस्थेचा एक भाग आहे. या सारया विवेचनाचा एका वाक्यातील अर्थ असा : ब्राह्मणांचे सर्वोच्च स्थान सुरक्षित राहावे यासाठी केलेले हे कारस्थान आहे!
    वेदोत्तर काळात तरी का झाली नाही चिकित्सा?
    मी वर जी व्यवस्था सांगितली, ती वैदिक कालखंडातली आहे. वैदिक धर्माचा अंत झाल्यानंतरच्या काळात तसेच अलिकडील म्हणजेच आधुनिक काळात तरी वैदिक सभ्यतेची चिकित्सा का झाली नाही? या प्रश्नाचे उत्तरासाठीही आपणास पुन्हा याच व्यवस्थेकडे जावे लागेल. वैदिक धर्म नष्ट झाला. वैष्णव, शैवादि नवे धर्म अस्तित्वात आले, तरी समाज व्यवस्थेची मूळ चौकट तीच राहिली. कारण ग्रंथरचनेचे पेटंट अजूनही ब्राह्मणांकडेच होते. त्यामुळे उत्तर कालीन १८ पुराणे, सूत्रे शास्त्रे वगैरे सर्व ग्रंथात ब्राह्मण हेच समाजव्यवस्थेच्या सर्वोच्च स्थानी कायम होते. उलट या काळात ब्राह्मणांचे स्थान अधिक बळकट झालेले दिसते. स्मृती ग्रंथांची रचना याच काळात झाली. ज्यांना आज आपण बहुजन समाज म्हणतो. त्या जातींवर अधिकाधिक बंधने लादली गेली. परवापर्यंत म्हणजेच पेशवाईपर्यंत ही दाबादाबी सुरू होती. दलितांच्या गळ्यात गाडगे आणि पाठीला झाडू बांधण्यापर्यंत नीच पातळी पेशवाईत या सभ्यतेने गाठली. या संपूर्ण काळात बहुजन समाज अशिक्षिततेच्या गर्तेत होता. तो वेदवाङ्मयाची खरी चिकित्सा करण्यास असमर्थ होता. वेद आणि वेदांना प्रामाण्य मानणारया धर्मातील तरतुदी बहुजन समाजाच्या विरोधात होत्या. या समाजाकडून वेदवाङ्मयाची चिकित्सा होण्याचा सर्वाधिक धोका होता. म्हणून बहुजनांना वेदाधिकारच नाकारण्यात आला. ना रहेगा बास न बजेगी बांसुरी, ही आजची म्हण येथे चपखलपणे लागू होते. बहुजन समाजाला वैदिक वाङ्मयापासून दूर ठेवण्याच्या तरतुदी वैदिक वाङ्मयात करून ठेवण्यात आल्या त्यामागे असे व्यापक षडयंत्र आहे. वेदिक सभ्यतेची आणि वाङ्मयाची चिकित्सा करण्याची क्षमता या संपूर्ण कालावधीत केवळ ब्राह्मणांतच होती. तथापि, ब्राह्मणांनी वैदिक धर्माची खरी चिकित्सा केली नाही. या धर्मात ब्राह्मणांसाठी +लाभाचे पद+ होते. वेदांची खरी चिकित्सा करून ब्राह्मण स्वत:ला नुकसानीत कशाला टाकतील?

    ReplyDelete
  98. CONT........

    बौद्ध काळात ब्राह्मण वाङ्मय भूमिगत
    वैदिक काळ आणि पुराण काळ यांच्या मध्ये बौद्ध आणि जैन काळ भारतात येऊन गेला. बौद्ध-जैन काळानंतर पुन्हा ब्राह्मणी चौकट जशीच्या तशी लागू झाली. यावरून ब्राह्मणवादी पंडित दिशाभूल करणारा युक्तिवाद करतात की, बौद्ध धर्म या देशाचा धर्म कधीच होऊ शकला नाही. हा युक्तिवाद करणारया या विद्वानांना लावण्यासाठी पाखंडी, ढोंगी, कारस्थानी या प्रकारातील सर्व उपमा आणि अलंकार थिटे पडतील. बौद्ध काळात वैदिकांची पूर्ण वाताहत झाली होती. या काळात ब्राह्मणांनी एक हुशारी केली. आपले धर्मग्रंथ भूमिगत केले. वेदार्थ गुप्त केला२. अनेक ब्राह्मणी ग्रंथ तर हजारो वर्षे भूमिगत होते. दयानंद सरस्वती यांना वेदांच्या शुद्ध संहिता युरोपातून मॅक्समूल्लरसारख्या पंडिताकडून आणाव्या लागल्या त्या याचमुळे. बौद्ध काळात वेदविद्या गुप्त होती, असा उल्लेख गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनीही केला आहे. लोकहितवादी म्हणतात : वेदविद्या गुप्त ठेवण्याची रीति, म्हणजे ज्या काळी बौद्ध मार्गातील व इतर साधू हे धडधडीत वेदांतील प्रतिपादनाची निंदा करू लागले व तेणेकरून वेदांविषयी सर्वत्र असन्मान उत्पन्न होऊ लागला. तेव्हा वेदार्थ न जाणता केवळ तो पाठ करून कायम ठेवण्याविषयीची रीति, वैदिकधर्मानुयायींनी ठरविली असावी३.
    वैदिकांनी बौद्ध आणि जैन धर्माचा एवढा धसका घेतला होता की, बौद्ध आणि जैन मंदिरात जाऊ नये असे शास्त्रादेश ब्राह्मणी ग्रंथांत लिहिण्यात आले. त्यापैकी एक शास्त्रादेश असा :
    हस्तिना ताड्यमानोऽपि न गच्छेज्जैनमंदिरम ।।
    या आदेशावर लोकहितवादी लिहितात की, ... त्याप्रमाणे अद्यापि जैनमंदिरात किंवा त्यांच्या विहारांत, चैत्यात जाण्याविषयी लोक धजत नाहीत४. लोकहितवादींच्या या म्हणण्यात खूप तथ्य आहे. बौद्ध धर्म भारतभूमीतून नामशेष झाल्यानंतर भारतातील बहुतेक बौद्ध आणि जैन लेण्या, चैत्य विहार ओस पडले. सांचीचा स्तूप तर मातीने झाकूनच टाकण्यात आला होता. इंग्रज आल्यानंतर या वास्तूंना प्रकाशात आणले गेले. अजिंठ्याची बौद्ध लेणी रॉबर्ट नावाच्या इंग्रज अधिकारयाने जगासमोर आणली. ती स्थानिक लोकांना माहीत होती. परंतु तिच्यात जाणे लोक पाप समजत.
    बहुजनांवर इंग्रजांचे उपकार
    ब्राह्मणांनी गुप्त केलेले, कटकारस्थानांनी भरलेले वेदवाङ्मय इंग्रजी राजवटीत जगासमोर आले. या दृष्टीने पाहता इंग्रजी राजवट ही या देशातील बहुजनांसाठी उपकारकच ठरली. इंग्रज अधिकारयांनी सर्व प्रकारच्या भारतीय वाङ्मयाचा धांडोळा घेतला. ब्राह्मणांना खास तैनात करून अर्थ नीट लावून घेतले. तेव्हा त्यातील रानटी तरतुदी समोर आल्या. तसेच ब्राह्मणांच्या धूर्तपणाचा, कारस्थानांचा आणि कपटांचाही पर्दाफाश झाला. तरीही ब्राह्मणी कपट-कारस्थाने बहुजन समाज समजून घेऊ शकला नाही. कारण बहुजन समाज अजूनही अशिक्षितच होता. स्वातंत्र्योत्तर काळात बहुजन समाज शिकून बराचसा जाणता झाला आहे. ब्राह्मणी संस्कृत ग्रंथ तसेच इंग्रजांनी केलेली या ग्रंथांची समीक्षाही तो आता वाचू, समजू लागला आहे. आता ब्राह्मणी धर्माचे पितळ उघडे पडत आहे. तथापि, ब्राह्मणी कारस्थाने अजूनही पूर्णपणे जगासमोर येऊ शकलेली नाहीत. याचे कारण आहे मीडिया. भारतातील मीडिया अजूनही ब्राह्मणी वर्चस्वाखाली असल्यामुळे ब्राह्मणी वाङ्मयाची समीक्षेला प्रसिद्धी दिली जात नाही. असो मीडियाचा विषय आपण केव्हा तरी हाताळू.

    ReplyDelete
  99. CONT..........

    वेदांकडे चला नको, वेदांपासून दूर व्हा!
    इंग्रजांनी वेदवाङ्मयाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा घाबरलेल्या काही ब्राह्मणांनी वैदिक धर्म परंपरा कशी श्रेष्ठ तसेच वेदांकडे परत जाण्यात समाजाचे कसे भले आहे, असे सांगून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दयानंद सरस्वती, विवेकानंद हे लोक असा भ्रम पसरविण्यात आघाडीवर होते. दयानंद सरस्वतींनी आर्यसमाजाची स्थापना केली, तर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ स्थापन केला. +वेदांकडे चला+ अशी हाक दयानंदांनी दिली होती. या उपद्व्यापातून फार काही साध्य झाले नाही. आर्यसमाजाचे महत्त्व प्रेमविवाह लावून देण्यापुरते राहिले. गेल्याच महिन्यात खुद्द न्यायालयानेच आर्यसमाजाच्या या विकृत चाळ्यांना चाप लावला आहे. रामकृष्ण मठ वैदिक पुस्तकांचे दुकान होऊन बसला आहे. त्यापलीकडे हा मठ कोणतेही विधायक कार्य करू शकला नाही. आपल्या पंथाला हिंदू धर्मात गृहीत धरले जाऊ नये, यासाठी रामकृष्ण मठाने काही वर्षांपूर्वी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावरून वेदाभिमान्यांची निराशा लक्षात येते. वेदांकडे चला ही हाक बंद करून आता वेदांपासून दूर चला अशी नवी हाक देण्याची वेळ आली आहे.
    आर्य समाज, ब्राह्मो समाज, प्रार्थना समाजांचे पाप
    इंग्रजांनी कायदे करून सतीची चाल बंद करण्यासारख्या काही सुधारणा केल्या. त्याबरोबरच ख्रिश्चन धर्माला राजकीय पाठबळ मिळाले. बहुजन समाज ख्रिस्ती होण्याचा धोका या काळात होता. ब्राह्मणी धर्म व्यवस्थापकांनी हे बरोबर हेरले. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज असे अनेकविध समाज स्थापन करून बहुजनांना वैदिक व्यवस्थेतच गुरफटून ठेवण्याचे नवे कारस्थान खेळले गेले. इंग्रजांना राज्य आणि व्यापारातून पैसे कमावण्यात जास्त रस होता. तो मिळवून देण्यासाठी स्थानिक हस्तक म्हणून ब्राह्मणांची त्यांना मदत झाली. न्या. महादेवशास्त्री रानडे, राजा राममाहन रॉय वगैरेंसारखे या समाजांचे प्रमुख इंग्रजांच्या प्रशासकीय व्यवस्थेचे भाग होते. त्यामुळे इंग्रजांनी अशा कथित सुधारक समाजांना काही प्रमाणात प्रतिष्ठा मिळू दिली. या काळात जे काही बहुजन शिकून विद्वान झाले. ते वैदिक चौकटीची समीक्षा करण्याऐवजी या बोगस समाजांच्या नादी लागले. बहुजन समाजातील मोठे समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांचे एकच उदाहरण यासाठी पुरेसे आहे. अशा प्रकारे इंग्रजी राजवटीत वैदिक सभ्यतेची बहुजनांकडून चिकित्सा होण्याची निर्माण झालेली शक्यता धुळीस मिळाली. बहुजनांचा उद्धार होण्याचा दरवाजा किलकिला होत असताना तो अशा प्रकारे पुन्हा घट्ट बंद झाला. ब्राह्मणांनी त्या काळी निर्माण केलेल्या विविध समाजांचे हे पाप आहे. इंग्रज गेल्यानंतर हे कथित समाज रहस्यमयरित्या गायब झाले. त्यांचे अस्तित्व कायमचे संपले. कारण त्यांचा कार्यभाग साधला गेला होता.
    समीक्षेच हा छोटा प्रयत्न
    असो. कथित श्रेष्ठ आणि महान वैदिक धर्माची न झालेली चिकित्सा करण्याचा प्रयत्न मी या लेखमालेत करणार आहे. तो किती यशस्वी होतो, हे वाचकांनीच ठरवायचे आहे. माझा शब्द अंतिम आहे, असा माझा दावा नाही. याच्या विरुद्ध मत कोणाला मांडायचे असल्यास जरूर मांडावे. मी त्याचे स्वागतच करीन. एकमेकांच्या मतांचा आदर करणे हाच लोकशाहीने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे. एका अर्थान हाच लोकशाहीचा खरा दागिना आहे. फक्त असे करताना खोट्या पुराव्यांचा आधार घेतला जाऊ नये.

    FINISHED.

    ReplyDelete
  100. काश्मीरी साहित्य :

    प्राचीन काश्मीरी साहित्याचा सर्वात जुना उपलब्ध पुरावा म्हणजे, शितिकंठाच्या महानयप्रकाश या संस्कृत ग्रंथातील चारचार चरणांची 94 कडवी हा होय. महानयप्रकाशाचा रचनाकाळ सु. बारावे शतक (ग्रीअर्सनच्या मते पंधरावे शतक) मानला जातो. शैवदर्शन आणि तंत्र हा या काव्याचा विषय असून त्याचा आशय फक्त सांप्रदायिकांनाच सुगम आहे. प्रा.पुष्प यांना द्‌दुमा संप्रदाय नावाच्या ग्रंथातील 74 काश्मीरी पद्यांची रचना उपलब्ध झाली असून ती भाषा व आशय हया बाबतींत महानयप्रकाशाच्या काळातील असावी.

    बाराव्या-तेराव्या शतकापासून निर्माण होऊ लागलेल्या काश्मीरी साहित्याच्या ऐतिहासिक कालविभागणीबाबत विध्दानांत एकवाक्यता आढळत नाही. स्थूलमानाने पुढील कालखंडांनुसार काश्मीरी साहित्याचा ऐतिहासिक आढावा घेणे अधिक उपयुक्त ठरेल.

    (1) आद्य कालखंड : ( 1300 ते 1500) कालदृष्टीने पाहता काश्मीरी साहित्याचा उदय लल-द्यदने ( 1339 ते 1400) घडवून आणला. आपल्या वाख्‌ ( संस्कृत `वाक्य ') रचनेत तिने ` त्रिक्‌ ' नावाच्या शिवाव्दैतवादी संप्रदायाची विचारसरणी व्यक्त केली. ओजस्वी भाषाशैली आणि अत्यंत साध्या, घरगुती, पण अर्थसघन प्रतिमा यांमुळे तिची काव्यवचने काश्मीरी साहित्यात आणि काश्मीरी जनतेच्या मनावर कायमची कोरली गेली [लल-द्यद]. तिचा समकालीन शेख नूर. उद्‌.दीन नूरानी ऊर्फ नुंदर्योश (1376. 1438) हा संतकवी ` रेशी ' ह्या धार्मिक संप्रदायाचा प्रवर्तक होता. त्याची उपदेशपर काव्यवचने ` श्रुख' (संस्कृत श्र्लोक) ह्या नावाने ओळखली जातात. इस्लामी इतिहासातील निर्देश आणि तद्विषयक प्रतिमा यांचा वापर त्याने आपल्या काव्यात केला आहे. त्याने विशुद्ध ` श्रुख' रचने. खेरीज इतरही काही नवीन काव्यप्रकार हाताळले तसेच आपल्या रचनेत फार्सी व अरबी शब्दांचाही प्राचुर्याने उपयोग केला. याचाच समकालीन बडशाह अर्थात सुलतान झैन.उल्‌. आबिदीन (1420-70) याची कारकीर्द काश्मीरी साहित्याचा सुवर्णकाळ ठरली. या सुलतानाच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्याचा समृद्ध साहित्यातील बरे. चसे साहित्य नंतरच्या राजकीय धामधुमीत कायमचे लुप्त झाले. तरीही या काळापासून काश्मीरी भाषेचा नाटकादी विविध साहित्यप्रकारांसाठी एक समर्थ भाषा म्हणून अनेक विद्वानांकडून आणि साहित्सिक वर्गाकडून वापर केला जाऊ लागला.

    बोध भट्‌ट याचे झैन-विलास ;झैन-उल्‌-आबिदीनवरील नाटक, वासिष्ठसोम याचे झैन चरित (बडशाहचे चरित्र), वासिष्ठ ब्रम्हाचे श्रीवर याने केले काश्मीरी भाषांतर हे ग्रंथ आज तरी काश्मीरात कोठेही उपलब्ध नाहीत; ते नष्ट झाले असावेत. भट्टावताराचे बाणासुरवध (उषा-अनिरुध्दाची प्रेमकथा) हे काश्मीरी काव्य अलीकडेच पुणे येथाल भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर हया संस्थेने शोधून काढले आहे. तथापि त्याचे तपशील अजून निश्चित व्हावयाचे आहेत. महाभारताच्या काश्मीरीतील भाषांतराचीही स्थिती याप्रमाणेच आहे. हे भाषांततर काश्मीरी रिसर्च डिपार्टमेंटच्या ग्रंथालयात असून त्याचे शीर्षकपृष्ठच नेमके गहाळ झाल्यामुळे त्याचा भाषांतरकार कोण, हे कळावयास मार्ग नाही.

    शेख नूर-उद्‌-दीन नूरानी या कवीच्या जीवनाबाबत आणि कर्तृत्वाबाबत पहिला ` रेशीनामा ' बाबा निसिबुद्दीन याने सुलतानाच्या कारकीर्दीतच संकलित केला. त्यात बाबा बामु-द्दीन, श्याम बीबी आणि शेखचे इतर शिष्य यांची रचनाही अंतभूर्त असावी. या काळातील इतर अनेक काश्मीरी कवींची रचना मात्र नष्ट झाली. अकनन्दुन हे आध्यात्मिक स्वरुपाचे कथाकाव्य बहादुर गनी याने सुलतानाच्या मृत्यूनंतर लिहिले असावे. दुसरे सुखी जीवनावरील एक उपदेशपर काव्य म्हणजे सुखदुख चरितम्‌ हे असून ते गणक प्रशस्त नावाच्या कवीने लिहिल्याचे, पुणे येथील संशोधकांनी सिद्ध केले आहे. प्रस्तुत काव्य सुलतान हसन शाह याच्या काळात लिहिले गेले असावे, असे मानले जाते. सुलतान हसन शाह (? - 1487) हा एकमेव काश्मीरी राजा असा आहे, की ज्याला काश्मीरी कला-साहित्याला आश्रय देण्यासाठी स्थैर्य व उसंत लाभली. अर्थातच या वेळेपर्यंत सर्वच विव्दानांवर फार्सी भाषा-साहित्याची विलक्षण मोहिनी पडली होती. फारच थोडया काश्मीरी प्रतिभावंतांनी फार्सीऐवजी काश्मीरी भाषेचा वापर केलेला दिसतो. फार्सीच्या केवळ अनुकरणाच्या हया काळात गाझी चक हा सत्तेवर आला.

    ReplyDelete
  101. (2) मध्य कालखंड : (1501 ते 1800). चक वंशाच्या राजवटीत (1561 – 86) कमालीची राजकीय अस्थिरता असूनही, काश्मीरी साहित्याला राजाश्रय देण्याच्या बाबतीत ही राजवट मोठी उपकारक ठरली. गूढवादी परंपरा सोडून देउन या काळातील काव्य लौकिक विषयांकडे जसे वळलेले दिसते, तसेच ते तत्वज्ञानाकडून कलात्मकतेकडेही वळलेले दिसते. हब्बा खातून ;सु.(1650 - 1707) हिच्या भावगीतांत हया गुणांचा परमोत्कर्ष झाला आहे. हब्बा खातूनसोबतच्या माला सलमॉं, निकी बट्ट आणि फरास्ता हार हया दरबारी कवयत्री प्रसिद्ध आहेत. हब्बा खातूनने काश्मीरी साहित्याला राजदरबारात प्रतिष्ठा मिळवून दिली. तिने काश्मीरी `वचुन' (तीन चरणांनंतर चौथ्या चरणात ध्रुवपद असलेली काश्मीरी रचना) लिहिले. तिने काश्मीरमधील स्थानिक संगीत आणि फार्सी संगीत यांचा सुसंवादी मेळ घातला आणि त्यातून वचुनमध्ये आपले मकाम-ए-रास्त हे अभिनव प्रकारचे काव्य लिहिले. तिचे वचुन सर्वच प्रकारच्या काश्मीरी गीतांसाठी एक चिरंतन स्वरूपाचा नमुना बनले. वचुनमध्ये लिहिलेल्या काश्मीरीतील गीतप्रकारांत `रोव्ह' (सण-उत्सवप्रसंगीचे गीत) `लीला' (भक्तिगीत) आणि `चरति-काव्य' (उदाण्ए परमानंदाच्या सो `दामचर्यथसारखी दीर्घ कथाकाव्ये) यांचा अंतर्भाव होतो. हब्बा खातूननंतरच्या काळात परकीय राज्यकर्त्यानी ;मोगल, पठाण आणि शीखद्ध काश्मीरीचा सर्वस्वी त्याग केला आणि त्यामुळे काश्मीरमधील स्थानिक लोकांच्या कलात्मक सर्जनशीलतेस वाव मिळाला नाही. तरीही तेथे राष्ट्रीयत्वाची भावना हब्बा खातूनच्या देशभक्तिपर आणि कारुण्यपूर्ण भावगीतांद्वारे टिकून होती. हबीब-उल्लाह-नौशहरी (?-1617) आणि साहिब कौल (?-1642) हे सतराव्या शतकातील आध्यात्मिक प्रकारच्या काश्मीरी काव्याचे दोन प्रमुख प्रतिनिधी असून ते दोघेही लोकप्रिय होते. मिर्झा अकमल-उद्‌-दीन हा बहरुल्‌ इर्फान ह्या साठ हजारावर ओळींच्या फार्सी बृहद्ग्रंथाचा कर्ता असून सूफीवादी संप्रदायाच्या आचारविचारांविषयी त्याने हे काव्य लिहिले आहेत. त्यानेच काही सांप्रदायिक गूढ पदे काश्मीरीतही लिहिली आहेत.गूढ भावानुभवांचा आविष्कार रुप भवानीच्यां (1625-1721) काव्यात आढळतो. संप्रदायविशिष्ट वाख्‌ ह्या प्रकारात रचना करणारी रुप भवानी ही अखेरची कवयित्री होय. अरणिमाल (अठरावे शतक) हिच्या पूर्वी शाह कलंदर (अठरावे शतक) एशाह गफूर (अठरावे शतक) वगैरेंसारख्या सर्वच ख्यातनाम कवींनी आपल्या गीतांद्वारे गुलामीत खितपत पडलेल्या काश्मीरचे सांत्वन केले. त्यातील बहुतांश गीते फार्सी काश्मीरी मिश्रित भाषेत आढळतात. अरणिमाल ही सुंदर पण दुर्दैवी अशी कवयित्री होती. तिने भावगीतांतून आपल्या करुण अनुभवांना वाचा फोडली. तिचे काव्य हब्बा खातूनच्या तोडीचे मानले जाते.

    ReplyDelete
  102. (3) आधुनिक कालखंडः (1801 ते 1947) अठराव्या शतकाचा उत्तरार्ध हा राजकीय द्दष्टया काश्मीरच्या इतिहासातील अत्यंत अधःकारमय असा कालखंड होता. कारण यावेळी अफगाणांची जुलमी राजवट काश्मीरवर होती. सुजलांसुफलां काश्मीरध्ये यावेळी दुष्काळ दुर्भिक्ष्य, पूर आणि रोगराई यांचे थैमान सुरु होते. मोगल राजवटीच्या ऱ्हासाच्या काळात सुरु झालेली नासधूस व विध्वंस अफगाणानंतरच्या शीख राजवटीने ;1819 - 46 पूर्ण केला. परिणामतः हया काळातील कवी, मानवाची असहायता आणि त्याने केवळ दैवावर टाकलेला हवाला अथवा मनःशांती मनोधैर्य आणि ईश्वरावरील अचल श्रध्दा, यांकडे वारंवार वळताना दिसतात. सूफियाना कलाम हया नावाने ओळखल्या जाणाऱ्या अज्ञात कवींच्या संकलनातील अनेक कडव्यात इहलोकापासून निवृत्त होउन दैवाला शरण जावे, असा हताश सूर अनेक वेळा उमटलेला आढळतो. त्याचप्रमाणे काही अज्ञात कवींनी रचिलेल्या अनेक अंत्यसंस्कारगीतांत इमाम हुसेन याच्या बलिदानाबाबत इस्लामी अनुयायांनी दुखवटा पाळण्याबाबतचा उपदेश आढळतो. एकोण्साव्या शतकाच्या प्रथमार्धात काश्मीर गुलामगिरीच्या व अधःपतनाच्या परमावस्थेस पोहोचला होता ; तथापि हयाच काळात अनेक नवे साहित्य प्रकारही निर्माण झाले आणि त्यांचा हळूहळू विकासही होउ लागला होता. कासिम गनी याने ` रंग ' (चार सयमक ओळींचे कडवे), तर नुंदी डार याने ` डोल्कि-शार ' (सात ओळींचे कडवे व ध्रुवपद) हे नवे काव्यप्रकार काश्मीरीत आणले. यांव्यतिरिक्त मोमिन साहिब आणि स्वछक्राल यांनी सांप्रदायिक गूढगीतांत नवे चैतन्य आणले आणि महमूद गामीने, तर सर्वच काव्यप्रकारांत परिवर्तन घडवून आणले. अशा प्रकारे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील काश्मीरी साहित्याच्या समृध्दीची मुहुर्तमेढ या काळात रोविली गेली.

    महमूद गामीने (?-1855) आठ कल्पनारम्य प्रेमकाव्ये फार्सीतून काश्मीरीत भाषांतरित केली. वलीउल्लाह मत्तू आणि झरीफ खान या दोघांनी संयुक्त रीत्या ` हीमाल नागराय ' ही स्थानिक प्रणयकथा काव्यबद्ध करुन? काश्मीरी लोकांत त्यांचा उज्ज्वल भूतकाल जाणून घेण्याचे कुतूहल निर्माण केले. प्रकाशराम आणि मौलवी सिद्दीक-उल्ला यांनी ` रझ्मिया - मस्नवी ' चे ; युध्दावरील खंडकाव्यद्धभाषांतर करण्याचा पायंडा पाडून, अनुक्रमे रामायण आणि सिकंदरनामा ही खंडकाव्ये काश्मीरीत भाषांतरित केली. त्यांनी प्रवर्तित केलेला हा काव्यप्रकार अव्याहतपणे सु,ऐंशी वर्षे, म्हणजे गुलाम मुहंमद हनफी ( ?-1937) याचा किस्सा-ए-अमीर-इ-हमझा हा ग्रंथ दहा खंडात भाषांतरित होईपर्यंत चालू होता. स्वतःची वैशिष्टयपूर्वी शैली असलेल्या अनेक कवींची एक प्रभवळच हया काळात निर्माण झाली. ह्या प्रभावळीतील रसूल मीर (?-1870) याचे गझल,मक्बूल क्रलवारी (?-1876) याची कल्पनारम्य काव्ये व उपरोध आणि परमानंद (?-1879) याची हिंदू गूढवादी काव्ये विशेष उल्लेखनीय आहेत.

    ReplyDelete
  103. परमानंदाने रादा स्वयंवर, शे` वलगन व सो' दामचर्यथ ही दर्जेदार काव्ये लिहिली. हाजिन येथील वह्‌हाब परे (?-1914) याने एकोणिसाव्या शतकात काश्मीरी लोकांना परिचित असलेल्या जवळजवळ सर्वच फार्सी साहित्य प्रकारांत आणि फार्सी काव्यविषयांव साहित्यनिर्मिती केली. रहीम साहिब ; (1860- ?)याने गूढगीतांमध्ये नवीन शैली प्रस्थापित केली. हया नव्या शैलीतील गूढगीतांचे प्रामाणिक अनुकरण तसेच त्यांचा क्वचितप्रसंगी विस्तारही नेमा साहिब (?-1880), सहमान. डार (?-1900) व शम्स फकीर (?-1904) यांनी केला. शम्स फकीर हया संतकवीच्या काव्यात पारंपरिक सूफी पंथाचा आणि शैव मतातील अव्दैतवादाचा सहजसुंदर समन्वय झालेला आढळतो. वह्‌हाब खर (?-1912) आणि हाजिन येथील असद परे (?-1920) ह्या `दोन कवींजवळच शम्स फकीरसारखी गूढवादी दृष्टी असल्याचे दिसते. अहमद बटवरी (?-1920) आणि श्रीकृष्ण राझदान (?-1925) हे विसाव्या शतकातील इराणी (फार्सी) व रामभक्ती संप्रदायातील गूढवादी परंपरेचे शेवटचे दोन प्रतिनिधी म्हणता येतील. अहमद बटवरी यांची नै आणि इंद्राढून दरबार ही दाने रुपकात्मक गीते प्राचीन अकनन्दुनप्रमाणेच अत्यंत लोकप्रिय झाली. प्राचीन अकनन्दुनला बहादून गनीनंतर रमझान बट्ट (?-1918) समद मीर (?-1957) व अहद झरगर (1908-) हयांनी विविध प्रकारे काव्यरुप दिले. हया गूढवादी कवींव्यतिरिक्त बिजबिहारा येथील नाझिम (?-1865) आणि क्रेरी येथील सना-दुल्ला (?-1875) हया कवींनी मुख्यत्वे `ना' (पे्रषित मुहंमद पैगंबरांवरील स्तुतिकाव्य) हया काव्यप्रकारावर लक्ष केंद्रित करुन आपली रचना केली. ना' त रचनाप्रकाराचा परमोत्कर्ष अब्दुल अहम नादिम (?-1911) ह या कवीच्या काव्यात आढळतो. या काव्यप्रवाहाशीच समांतर असा गूढवादी पंडित कवींच्या रचनेचाही एक प्रवाह काश्मीरीत आढळतो. वैचारिक दृष्टया हया गूढवादी पंडित कवींत दोन पंथ आहेत : (1) रामभक्तीचा पंथ : प्रकाश कौल (?-1885) हे या पंथाचे अनुयायी आणि (2) कृष्णभक्तीचा पंथः यात साहिब कौल, लछमन कौल (?-1884), परमानंद आणि काही अशं श्रीकृष्ण राझदान या अनुयायांचा अंतर्भाव होतो. एकोणिसाव्या शतकात काश्मीरी भाषेच्या पद्धतशीर अभ्यासास जे.एच्‌. नोल्झ, ए. स्टाईन,ई.कून,के.एफ्‌.बर्कहार्ड, अलेक्झांडर कनिंगहॅम, जॉर्ज ग्रीअर्सन ह्या परकीय विव्दानांनी तसेच तेथील प्राच्यविद्याविशारदांनी सुरुवात केली. त्यांतील जॉर्ज ग्रीअर्सन याचे कार्य विशेष महत्वाचे आहे. विशेषतः त्याचे द मॅन्यूअर ऑफ द काश्मीरी लॅगवेज (1911) आणि लिंगिषस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया या मालेतील संबंधित खंड (खंड आठवा -1911) विशेष महत्वाचे होत.
    काश्मीरी गद्याचा छापील स्वरुपातील आद्य नमुना म्हणजे सेरामपूर (श्रीरामपूर) येथील ख्रिस्ती मिशनेने 1821 मध्ये नव्या कराराचे काश्मीरी भाषेत व शारदा लिपीत प्रसिद्ध केलेले भाषांतर हा होय. यानंतर ` द ब्रिटिश ऍंड फॉरिन बायबल सोसायटी' ने नस्तालीक प्रकारच्या उर्दू लिपीत प्रथम 1884 मध्ये नव्या कराराचे आणि नंतर 1894 मध्ये नवा व जुना अशा दोन्हीही करारांचे काश्मीरी भाषांतर प्रसिद्ध केले. 1896 मध्ये ए.स्टाइन याने हातिमच्या कथा संकलित केल्या आणि 1885 मध्ये जे.एच. नोल्झ याने काश्मीरी भाषेतील म्हणींचा व वाक्यप्रचारांचा कोश ; डिक्शनरी ऑफ काश्मीरी प्रॉव्हर्ब्ज अ‍ॅड सेइंग्ज तयार केला. ख्रिस्ती मिशन-यांच्या हया कार्यातून काश्मीरमधील काही स्थानिक धर्मोपदेशकांनीही स्फर्ती घेऊन ग्रंथनिर्मिती केली. त्यात मीर वैझ याहया शाह याचे कुराणाच्या तिसाव्या भागावरील भाष्य, इस्लामी न्यायशास्त्रावरील ग्रंथाचे काश्मीरी भाषांतर व कारी नूर-उद्‌-दीन याचा मसा ' इल हा इस्लामी धर्मशास्त्रावरील ग्रंथ यांचा अंतर्भाव होतो. हे ग्रंथ काश्मीरीतील वैचारिक स्वरुपाच्या गद्याचे सुरुवातीचे नमुने होत. पंडित राम जू धर याचे यूक्लीडच्या भूमितीच्या पहिल्या भागाचे काश्मीरीमध्ये भाषांतर आणि ईश्वर कौल याचा काश्मीरशब्दामृत ; संस्कृतमध्ये काश्मीरी व्याकरण हे दोन ग्रंथ अत्यंत महत्वाचे होत.

    ReplyDelete
  104. अन्य भाषांतील ग्रंथांच्या भाषांतरांव्दारे काश्मीरी साहित्य समृद्ध करण्याची प्राचीन परंपरा 1947 नंतरही चालूच राहिली. सुरुवातीच्या अशा व्यक्तिगत प्रयत्नांत भगवद्गीतेचे नीलकंठ शर्मा यांनी केलेले पद्यमय भाषांतर, टागोरांच्या चोखेर बालीचे ; कादंबरी प्रा.पुष्प यांनी केलेले (अछ्‌यकिटुर) भाषांतर आणि अ‍ॅरिस्टॉटलच्या पोएटिक्सचे गुलाम नबी खयाल यांनी केलेले गद्य भाषांतर यांचा उल्लेख अवश्यक करावा लागेल. यानंतर दीनानाथ नादिम, सोमनाथ साधू आणि मोहन निराश यांनी अनुक्रमे टागोरांची गतांजलि, सर्‌व्हॅटीझचे डॉन किक्झोट आणि गांधीजींचे आत्मचरित्र यांतील महत्वपूर्ण भागांची भाषांतरे केली. दिल्लीची ` साहित्य अकादेमी ' तसेच ` कल्चरल अकादेमी ऑफ जम्मू अ‍ॅड काश्मीर ' हया संस्थांनी तर अधिकृत भाषांतरे करुन घेण्यासाठी तज्ञांचे एक मंडळच नियुक्त केले असून त्यामुळे भारतीय तसेच परकीय भाषांतील अनेक अभिजात ग्रंथांची भाषांतरे काश्मीरीत झाली आहेत. लल्ल-वाख्‌ आणि काही काश्मीरी कथा यांची इंग्रजीत तसेच महजूरची काही गीते बंगालीत भाषांतरित झाली आहेत.
    अझीझ-उल्ला हक्कानी हया कवीच्या नंतर काश्मीरी साहित्याला नवे वळण लागून त्यात नवे साहित्यप्रकार आणि नवे विषय प्रविष्ट झाले. सुरुवातीस प्रामुख्याने उर्दू काव्यातून आणि नंतर इतर परकीय भाषांतून हे साहित्यप्रकार व विषय काश्मीरीत आणले गेले. यांतील फारच थोडया प्रयत्नांत शब्दकळा व शैली यांबाबत फार्सीचे अनुकरण टाळलेले दिसते अथवा विशुद्ध काश्मीरीत रचना केलेली दिसते. गुलाम अहमद महजूर आणि अब्दुल अहद आझाद (1903-48) यांनी मात्र हया काळातील साहित्याची निकड लक्षात घेउन शब्दकळा आणि अभिव्यक्ती या दोहांतही सुधारण घडवून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य केले. वैचारिक दृष्टया महजूर हा अधिक अभिजात आणि आझाद अधिक पुरोगामी असला, तरी या दोघांच्याही काव्यात माधुर्य व कारुण्य हे गुण असून त्यांचे काव्य एकदम हृदयाला जाउन भिडते. ह्या दोघांनीही आपल्या काव्यात अत्यंत मोजक्या व निवडक शब्दांत व्यापक आशय व्यक्त केला आहे. महजूरने काश्मीर व काश्मीरीसाठी अनुक्रमे ` बाग ' व ` बुलबुल' ही प्रतीके वापरली असून, देशभक्तीचे ओजस्वी वातावरण काश्मीरमध्ये निर्माण केले. आझादने दलितांच्या भावनेला मूलतः आवाहन केले आणि त्यांना निरंकुश जुलमी सरकार, पिळवणूक करणारे आणि प्रचलित काव्यबाह्य मूल्ये यांविरुद्ध बंडास उपयुक्त केले. स्वातंत्र्य आंदोलनामुळे हया दोघाही कवींना 1947 पर्यंत आपल्या काव्यास अनुकूल व उत्कृष्ट पार्श्वभूमी उपलब्ध झाली, हा एक योगायोगच म्हणावा लागेल. ह्या काळातच लोकांत सुधारणेची सामूहिक जाणीवही निर्माण झाली. त्यामुळे राजकीय असमाधान आणि आर्थिक गोंधळ काश्मीरमध्ये असूनही,साहित्यिक चळवळीला मात्र वेगळेच नवे रुप प्राप्त झाले आणि त्याला महजूरने आपल्या अखेरच्या काळात चांगली वाचा फोडली.

    ReplyDelete
  105. (4) स्वातंत्र्योत्तर कालखंड : (1947) नंतर. 1685 नंतर 1947 मध्ये स्थानिक सरकारचा काश्मीरी भाषा-साहित्यास आश्रय लाभला. काश्मीरमधील सरकारी शिक्षणखाते तसेच आकाशवाणी आणि प्रसिध्दी खाते यांनी 1947 मध्ये काश्मीरीचा आपल्या उदि्‌दष्टपूर्तीसाठी प्रभावी साधन म्हणून स्वीकार केला. सुशिक्षित वर्ग साहित्य संस्थांच्या रुपाने संघटित होऊ लागला. अशा संस्थांत ` कल्चरल कॉंग्रेस ' ही महत्वपूर्ण संस्था असून, प्रगतिशील लेखकांचे तिच्यावर वर्चस्व होते. `बझ्म-ए-अदब' हया श्रीनगर व दिल्ली येथील संस्थांवर मवाळ विचारसरणीच्या परंपरावाद्यांचे वर्चस्व होते. हया तीन साहित्यसंस्थांनी आपली तीन नियतकालिक मुखपत्रे सुरु केली. कांग पोश (1949-53) ,गुलरेझ (1950-54) आणि पॉम्पोश (1953), ही ती मुखपत्रे असून त्यांनी नव्या लेखकांच्या साहित्यनिर्मितीस मौलिक स्वरुपाची मदत केली. यानंतर शीराझा आणि सौन अदब ही नियतकालिके `कल्चरल अकादेमी ' ने सुरु केली. श्रीनगरच्या कोशुर अदबने आणि सौन अदबने काश्मीरी साहित्यातील आधुनिक प्रवाहांना, विशेषतः टीकात्मक व ललित स्वरुपाच्या गद्याला , हातभार लावला. प्रताप हे काश्मीरी साहित्य प्रकाशित करणारे सर्वात जुने मासिक होते. त्यात 1936 पासूनच काश्मीरी तरुण व सुशिक्षित वर्गाच्या आशा-आकांक्षांनुरुप साहित्य प्रसिद्ध होत होते.

    काश्मीरी गद्यलेखक 1947 नंतर आपल्या लेखनातील लय, चढउतार, विरामचिन्हे इत्यादींबाबत विविध प्रयोग करु लागले. गद्यातील प्रयोगशीलतेची सुरुवात हाजिनींच्या ग्रीस-सुंद गरह हया नाटयकृतीपासून झाली आणि नंतर अख्तर व कामिल यांच्या परिणत कथा- कादंबऱ्यांत तिचा विकास झाला. यानंतर सूफी गुलाम मुहंमद, बन्सी निर्दोष, शंकर रैना, नूर शाह आणि अनेक वर्तमानकालीन लेखक यांनी तिचे अनुकरण करुन दर्जेदार गद्य लिहिले. कादंबरी, ललित गद्यलेखन आणि साहित्यसमीक्षा या क्षेत्रांतील सध्याचे काश्मीरी साहित्य हे प्रयोगाच्या व विकासाच्या आरंभीच्या अवस्थेतून जात आहे हे खरेच ; तथापि त्यांतील नवीन प्रवाहांचा व प्रेरणांचा स्वीकार व सात्मीकरण यांची गती पाहू जाता, काश्मीरी गद्यास निश्चितपणे उज्ज्वल भवितव्य आहे, असे म्हणणे चूक ठरणार नाही.

    स्वातंत्र्योत्तर काश्मीरी काव्यात निर्यमक, मुक्तच्छंदात्मक, सुनीत आदी रचनांचे यशस्वी प्रयोग कवींच्या नव्या व जुन्या अशा दोन्हीही गटांकडून होत आहेत. कवींच्या हया दोन्हीही गटांत अटीतटीची स्पर्धाही आहे. त्यातील नादिम, राही, रौशन, फिराक हे कट्टर पुरोगामी तर आरिफ, झिंदा कौल, नवाझ, फानी इ. परंपरावादी होत. हया नव्या जुन्या गटांतील स्पर्धा अखेरीस तात्कालिक स्वरुपाची ठरुन 1953 मध्ये हया दोन्हीही गटांतील कवींनी परस्परांच्या दृष्टीकोनांचा स्वीकार केला. परिणामी नव्या-जुन्यांचा समन्वय होउन काश्मीरी गद्य-पद्य साहित्य वैविध्यपूर्ण आणि समृद्ध बनले. साहित्यातील गुणवत्ता व कलात्मकता यांबाबत अख्तर मोही-उद्दीन (1928-), मास्टरजी ऊर्फ झिंदा कोल (1884-1966) अब्दुर्‌-रहमान राही (1925), कामिल,ए.के.टाक व प्रा.हाजिनी यांना साहित्य अकादेमीने पारितोषिके देउन त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला आहे. काश्मीरच्या कल्चरल अकादेमीनेही प्रा.हाजिनी, मुझफर आझिम, ए.के.रहबर आणि ए.के.टाक यांना त्यांच्या साहित्यसेवेबाबत पारितोषिके दिली आहेत.

    ReplyDelete
  106. स्वातंत्र्योत्तर काळात विविध विषयांवर आणि विशिष्ट काव्यप्रकारांत वैशिष्टयपूर्णता असलेल्या साहित्यिकांची पृथगात्मकता सिद्ध झाली. जी.आर्‌. नाझकी (1909 -) यांचा `कित्ता 'त' (चार ओळींचे कडवे असलेली रचना) ; मिर्झा आरिफ (1910 -), एम्‌.डी. नवाझ (1926-) व जी.आर्‌.आझाद (1915 -) यांचा ` रुबाई ' व ` दुबैती ' (दोन ओळींचे कडवे असलेला काव्यप्रकार) संतोष यांचा `खोलखत ' (हासकरेखा) ; रोशन (1919 -) यांचा 'लडीशाह ' (विनोदी उपहास काव्य) आणि खिझर मग्निबी (1921 -) यांचा `हझल' (उपरोधी-व्यक्तिविडंबन) हया काव्य प्रकारात हातखंडा आहे. मुझफर आझिम (1934 -) यांचा विशेष, सफाईदार गझल लिहिणे हा होय. कामिल आणि राही यांनी सर्वच काव्यप्रकार यशस्वीपणे व प्रभावीपणे हाताळले आहेत. आरिज (?-1966), तनहा (?-1968), वली (1894 -), रसा (1901 -), फाझील (1914 -) , सा`इर (1915 -), नाझ (1926 -),अलमस्त (1910 -) आणि अंबारदार (1915 -) हे कवी मूलतः जरी परंपरावादी असले, तरी 1947 नंतर मात्र त्यांच्या काव्याने विषय आणि आशय या दोन्हीही बाबतींत आधुनिक रुप घेतले. अशा प्रकारे हा कवींचा वर्ग भूतकालीन उज्ज्वलतेवर आणि भविष्यकालीन मानवतावादावर नितांत विश्वास असलेला आणि त्याची अपेक्षा बाळगणारा एक पृथगात्म समूह बनला. या कविवर्गाच्या विरोधात फिराक, खयाल, मुश्ताक, टाक, चमन, मजबूर, प्रेमी, दिलशाद, महव, रेह, रशीद नाझकी, कंवल, मख्मूर, ताउस बनिहाली, सज्द आणि अहसन यांच्या साहित्यातील देशपे्रम, भाषेची शुद्धता, हेतूचा प्र्रामाणिकपणा आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे, मानवी भावभावनांचा आणि आशा-आकांक्षांचा नीटस आविष्कार यांचे नव्या पिढीने उत्स्फूर्त स्वागत केले. प्रामुख्याने ह्या कविवर्गाच्या प्रयत्नामुळेच दीर्घकालीन प्रतिष्ठा असलेल्या परंपरावादी लेखकांच्या 1947 पूर्वीच्या साहित्यातील पाल्हाळ, अतिशयोक्ती आणि कालबाह्य जुने तंत्र त्याज्य ठरले. 1947 पूर्वीच्या ह्या प्रतिष्ठित परंपरावादी लेखकांत फित्रत, गमगीन,झरगर इत्यादींचा अंतर्भाव होतो. काश्मीरी साहित्यातील वर्तमान प्रवाह म्हणजे गद्यातील व पद्यातील भाषेच्या काटेकोरपणावर व रचनेच्या शुद्धतेवर विशेष भर देणे हा होय. असे असले तरी समाजातील समानतेबाबतची आणि आंतरराष्ट्रीय संबंधांतील मानवतावादी दृष्टिकोनाची कणवयुक्त आकांक्षा ह्या गोंधळलेल्या तरुण कवींच्या काव्याचा मूलाधार होय.काश्मीरी कवी आणि ललित लेखक यांच्या भोवतालचा सामाजिक, नैतिक आणि राजकीय अस्थिर परिसर त्यांना लौकिक जगाबाबत आणि आध्यात्मिक प्रकाशाबाबतही कधीकधी सर्वस्वी अलिप्ततेची भूमिका घ्यावयास लावताना आढळतो आणि म्हणूनच राही, नादिम, हामिदी आणि कामिल हे कधीकधी रूपक काव्याकडे वळतात. ह्या रूपक काव्यातील अर्थ सुभाषितवजा व द्रष्टेपणाचा द्योतक ठरतो. विशेषतः हे कवी जेव्हा आधुनिक विज्ञानातिल अथवा तत्वज्ञानातील विषय आपल्या निर्यमक कवितेत मांडतात तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.

    ReplyDelete
  107. महत्वाचे साहित्यप्रकारः काश्मीरी साहित्याच्या ऐतिहासिक आढाव्याच्या पार्श्वभूमीवर त्यातील काही महत्वाच्या साहित्यप्रकारांचा विकास थोडक्यात पाहणे उद्बोधक ठरले.

    काव्यः कुरीगाम येथील प्रकाश कौल याने 1754मध्ये व नीलकंठ शर्मा याने1930 ते 1940 च्या दरम्यान काश्मीरीत रामायण रचले. तसेच हाजिन येथील मौलवी सिद्दीक-उल्ला याने निजामीच्या सिकंदरनामा ह्या अभिजात फार्सी काव्याचा संक्षिप्त काश्मीरी अनुवाद केला.इस्लामाबादच्या हमीदुल्ला या कवीच्या अकबरनामा (इंग्रज-अफगाण युद्धावरील काव्य) ह्या फार्सी काव्याचा स्वैर अनुवाद हाजिन येथील वह्‌हाब परे या थोर महाकघीने आपल्या तरुणपणीच केला. नंतर त्याने फिरसौदीच्या शहनामा आणि खिलाफतनामा हया फार्सी काव्यांचे काश्मीरी अनुवादही केले. अमीर शाह क्रेरी (?-1905) आणि लछमन कौल -`बुलबुल' (?-1878) यांनी खाजूच्या मसमनामाचे काश्मीरीत अनुवाद केले. अमीर शह क्रेरीने खावरनामा हे हजरत अलीच्या पराक्रमावर स्वतंत्र काव्यही लिहिले. सैयद मुजफर शाहचे (?-1935) मुख्यातरनामा हे देखील एक बृहत्‌ काश्मीरी महाकाव्य असून त्यात इस्लामी इतिहासातील मुख्यातरची अतुलनीय शौर्यगाथा वर्णिली आहे. काश्मीरीत अनेक प्रकारची रझ्मियाकाव्ये (युद्धकाव्ये) असून, त्यांत इस्लामचा सुरुवातीचा इतिहास आला आहे. गुलाम मुहंमद हनफीपर्यंत रझ्मिया काव्याची परंपरा चालू होती. हनफीने अल्लामा फैजीच्या मूळ फार्सी काव्यावरुन आपले किस्सा-ए-अमीरी हमझा हे रझ्मियाप्रकारातील काव्य फार्सीप्रचुर काश्मीरीत लिहिले.

    इस्लामच्या प्रसारार्थ अरबांनी केलेल्या यशस्वी मोहिमांची वर्णने काश्मीरी महाकाव्यांत आणि कल्पनारम्य कथाकाव्यांत आढळतात. त्यांवर फार्सीचा सर्वांगीण प्रभाव दिसून येतो. त्यांत शिलेदारी युगाचे आदर्श चित्रण आढळते. काश्मीरी काव्य हे भावगीतांनी विशेष समृद्ध आहे.फार्सी काव्याच्या प्रभावाने त्यांत भावनात्मकता, कल्पनासौंदर्य, उदात्त विचार वगैरे विशेष समृद्ध झाले. ` लोल भावगीते ' हया नावाचा काश्मीरीत एक भावगीतांचा प्रकार आहे. `लोल भावगीते ' ही संज्ञा प्र्रा.जे.एल्‌. कौल यांनी वापरली आहे. हया भावगीतांना काश्मीरमध्ये दीर्घ परंपरा आहे. ही भावगीते क्वचित सहा ते दहा ओळींहून अधिक लांब असतात. साधारणतः ओळींची ही मर्यादा आणि एकात्म भावनात्मक आशय ही त्यांची वैशिष्टये होत. हब्बा खातूनने आपला वचुन ला वेगळा भावगीतप्रकार प्रसृत केला. त्यात ओळींच्या प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद (ओजे) येते. हळूहळू छकरी, रोव्ह आणि लीला ह्या प्रकारांतील सर्वच भावगीतांनी वचुनरचनेचा अंगीकार केला. ही विविध प्रकारांतील भावगीते सूफियाना कलाम (गूढकाव्य) गाणाऱ्या धंदेवाईक गायकांनी जतन केली. काश्मीरमध्ये भावगीत हे संगीताचेच एक अंग असून त्यात विशिष्ट अंतरावर यमक योजना आहे. प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद येते. त्यातील अनुप्रास व नादलय स्वाभाविक असते.

    हब्बा खातून आणि अरणिमाल यांसारख्यांच्या प्राचीन भावगीतांतून भावनेची ऋजुता, साध्णेपणा आणि उत्कटता हे गुण दिसतात. नंतरच्या भावगीतांत मात्र अनुकरण व तदानुषंगिकि बाह्य सफाईदारपणाच तेवढा आढळतो. महमूद गामीनंतरच्या सर्वच भावकवींत स्पष्टपणे दोन गट दिसून येतात. रसूल मीर, मक्बूल शाह, श्रीकृष्ण राझदान आणि महजूर हे भावगीतकार लौकिक पातळीवरील प्रीतीची गीते गातात; तर नेमा साहिब, स्वछक्राल (?-सु.1861) आणि अझीझ दरविश हे आत्म्याची आध्यात्मिक तळमळ व्यक्त करण्यासाठी आपली गीते गातात.

    प्राचीन भावगीतांची परंपरा पुढे हक्कानी, हाजी मिस्किन आणि लसखान ह्या कवींनी आपल्या प्रेमकाव्याने जोपासली. 1947 नंतर राही, कामिल, नवाझ, जाविदानी, आझिम आणि इतर अनेक तरुन कवी यांनी आपल्या स्वच्दंदतावादी भावकाव्याची परंपरा जोपासली आहे.

    ReplyDelete
  108. नाटक : बडशाह याच्याच कारकीर्दीत काश्मीरी रंगभूमीस राजाश्रय लाभला. साहित्याची एक स्वतंत्र शाखा म्हणून काश्मीरमध्ये नाटके मुख्यत्वे मौखिक परंपरेने जोपासली गेली; ही नाटयाची मौखिक परंपरा चक राजवंशाच्या पाडावापर्यंत (1586) विकसित होत होती. पुढील काळात धंदेवाईक लोककवींनी बंदिस्त रंगमंदिरातील नाटयप्रयोगांना खुल्या जागेवरील बेडौल नाट्यप्रयोगांचे रुप दिले. `बांडजशन' हे एक प्रकारचे खुले, ग्रामीण लोकनाट्यगृह बनले. लोकनाट्यांतून सामाजातील वाईट चालीरीती, सरकारी अंमलदारांचे जुलूम आणि क्वचित प्रसंगी ऐतिहासिक कथाभाग सादर केला जाई. विसाव्या शतकात नंदलाल कौल यांनी सतुच कहवट (सत्य हरिश्र्चंद्र), रामुनराज (रामराज्य), पझपतिव्रध (सती सावित्री) आणि दयालाला ही नाटके लिहून नवी परंपरा निर्माण केली. 1939 मध्ये हाजिनी यांनी ग्रीस-सुंद गरह (शेतकऱ्यांचे घर) हे आधुनिक काश्मीरीतील पहिले अत्यंत लोकप्रिय तीन अंकी नाटक शेक्सपिअरच्या नाटयतंत्रानुसार लिहिले. त्यात त्यांनी काश्मीरमधील सामाजिक स्थितीचे व शोषणाचे चित्रण केले. 1947 मध्ये काश्मीर युद्धभूमी बनून त्याची फाळणीही झाली. त्यामुळे काश्मीरी लेखकही दोन गटांत विभागले गेले. या दोन्ही काश्मीरमध्ये आकाशवाणीसाठी विविध नभोनाट्ये लिहिली जाऊ लागली. ती अर्थातच सुरुवातीस कलात्मक अभिव्यक्तीऐवजी प्रचाराच्या गरजेतून लिहिली गेली. 1950 ते 1960 च्या सुमारास लिहिली गेलेली आणि त्यातल्या त्यात दर्जेदार नभोनाट्ये म्हणजे दीनानाथ नादिमचे नेकी व बदी, कामिलचे हब्बा खातून, अख्तरचे नस्तिहुंद सवाल (1959) ही होत. नादिमची बोंबुर त यंबरझल (1953) आणि कामिलची बोंबुर त लोलर (1960) ह्या दोन संगीतिका दर्जेदार होत. `हीमाल नागराय' ही काश्मीरी आख्यायिका रोशन व नादिम यांच्या संगीतिकांचा तसेच जे.एस्‌. जलाली यांच्या पाच अंकी नाटकाचा विषय झाली आहे. जलाली हे तंत्राबाबत नसले, तरी नाटयविषय हाताळण्यात कुशल आहेत. 1958 पासून काश्मीरची `कला, संस्कृती व भाषा अकादेमी' दरवर्षी नाटयस्पर्धा आयोजित करते. `टागोर हॉल'मध्ये एम्‌.ए.बट, पुष्कर भान, सोमनाथ साधू, अली मोहद लोन इ.ख्यातनाम नाटककारांच्या नाटकांचे प्रयोग होत आहेत. तांत्रिक बाबींचा अभाव असूनही अकिंगाम येथील भगत यांनी एम्‌.एल्‌.केब्रू यांच्या दिग्दर्शनाखाली अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली. तसेच पुष्कर भान यांनीही काही दर्जेदारनाटके यशस्वीपणे रंगभूमीवर आणली.

    कादंबरी : काश्मीरी साहित्यात कादंबरी प्रकाराचे लेखन फारसे झाले नाही. आतापर्यंत काश्मीरीत सहा-सात कादंबऱ्याच प्रसिद्ध झाल्या असून त्यांपैकी अख्तरची दोद दग (1963) ही कादंबरी उल्लेखनीय आहे.

    लघुकथा व कादंबरिका : काश्मीरीतील आधुनिक गद्यलेखकांतील जवळजवळ पन्नास टक्के लेखकांचा कल लघुकथालेखनाकडे आहे. कथानक व व्यक्तिचित्रण या दोन्हीही बाबतींत काही कथालेखकांचे पहिलेवहिले प्रयत्नही अत्यंत यशस्वी ठरले आहेत. काश्मीरची कल्चरल कॉंग्रेस आणि बझ्म-ए-अदब ह्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण होय. ह्या संस्थांनी तरुन लेखकांतील कलागुणांना चांगले उत्तेजन दिले.

    अख्तर मोही-उद्‌दीन यांच्या सत संगर (1955) ह्या दर्जेदार कथासंग्रहाला 1958 मध्ये साहित्य अकादेमीचे पारितोषिक मिळाले अख्तर, मोही-उद्‌दीन . बन्सी निर्दोष यांचे बालमरायो आणि आदम छु यिथय बदनाम, कामिल यांचा कथे मंज कथ, सूफी गुलाम मुहंमद यांचा लूसिमत्स तारख आणि डॉ.शंकर रैना यांचा झित्नी झूल हे कथासंग्रह विशेष महत्वाचे आहेत. भारतचे लूक कथा हे भारत सरकारच्या प्रसिध्दी खात्याने प्रकाशित केलेले, तसेच मुंतखाब अफसाने हे जी.आर्‌.संतोष यांनी संकलित केलेले, अशी ही दोन काश्मीरी कथांची संकलने प्रसिद्ध आहेत. त्यांतील पहिल्यात भारताच्या विविध प्रदेशांतील लोककथा आणि दुसऱ्यात आधुनिक काश्मीरी लेखकांच्या कथा आहेत.

    कादंबरिका ह्या प्रकारातील लेखनास काश्मीरीत नुकतीच सुरुवात झाली असून ते विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत आहे. प्रा.साधूंचा बेधिहुंदि मलर (राजतरंगिणीतील कथा) मध्ये दिसून येणारा हा प्रकार तंत्राच्या दृष्टीने लघुकथा व कादंबरिका यांच्या मध्ये पडेल असा आहे. कथा कादंबरिका, कादंबरी यांसारख्या गद्य साहित्यप्रकारांना पृथगात्मकता येण्याच्या दृष्टीने काश्मीरी गद्याचा विकास अधिक विविध दिशांनी व प्रयोगशील दृष्टिकोनातून होणे आवश्यक आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...