ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य बरखास्त होइस्तोवर सर्व भारतीय सत्तांना (अगदी कंपनी सरकारलाही) आपल्या नाण्यांवर एका बाजुने पातशहाचा उल्लेख फारसीत करावाच लागत असे. परंतू भारतात एकमेव वीर जन्मला तो म्हणजे यशवंतराव होळकर ज्यांनी पातशाही सार्वभौमतेलाही धुत्कारत दोन्ही बाजुला आपलाच छाप असलेली नाणी १८०८ साली पाडली. यामुळे पातशहा तर अस्वस्थ झालाच पण इंग्रजही अस्वस्थ झाले. शेवटी इंग्रजांनीच मध्यस्थी करुन यशवंतरावांना नव्याने पातशाही आज्ञेप्रमाणे नाणी जारी करायला राजी केले. (संदर्भ: हिंगणे दफ्तर, तिसरा खंड, संपादक सदाशिव आठवले.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
माणूस जिवंत करण्यासाठी!
आमचे डोळे फुटलेले आहेत कानात लाव्हा भरला आहे कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत पिशाच्...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
No comments:
Post a Comment