ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य बरखास्त होइस्तोवर सर्व भारतीय सत्तांना (अगदी कंपनी सरकारलाही) आपल्या नाण्यांवर एका बाजुने पातशहाचा उल्लेख फारसीत करावाच लागत असे. परंतू भारतात एकमेव वीर जन्मला तो म्हणजे यशवंतराव होळकर ज्यांनी पातशाही सार्वभौमतेलाही धुत्कारत दोन्ही बाजुला आपलाच छाप असलेली नाणी १८०८ साली पाडली. यामुळे पातशहा तर अस्वस्थ झालाच पण इंग्रजही अस्वस्थ झाले. शेवटी इंग्रजांनीच मध्यस्थी करुन यशवंतरावांना नव्याने पातशाही आज्ञेप्रमाणे नाणी जारी करायला राजी केले. (संदर्भ: हिंगणे दफ्तर, तिसरा खंड, संपादक सदाशिव आठवले.)
Subscribe to:
Post Comments (Atom)
कॉर्पोरेट क्षेत्र शेतीत उतरण्याचे धोके...
मागील लेखात आपण भविष्यात सर्व शेती कॉर्पोरेट क्षेत्राच्या ताब्यात गेली आणि त्यांनी शेतीचे पूर्ण नियंत्रण घेतले, तर त्याचे काय परिणाम होऊ श...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
No comments:
Post a Comment