स्वत:च स्वत:ला धीर द्यायचा
आपलेच पराभूत आणि
विजयी क्षण आठवायचे
आणि या कालांधारात
उद्याच्या
सूर्यांचे स्वप्न पाहत
पाय पोटाशी घेऊन
या बेफाम थंडीत कुडकुडत
न संपणारी
रात्र सहन करायचे....
एवढेच आहे उरलेले!
शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा. कथासूत्र आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३० - ४० हजार लोकवस...
No comments:
Post a Comment