स्वत:च स्वत:ला धीर द्यायचा
आपलेच पराभूत आणि
विजयी क्षण आठवायचे
आणि या कालांधारात
उद्याच्या
सूर्यांचे स्वप्न पाहत
पाय पोटाशी घेऊन
या बेफाम थंडीत कुडकुडत
न संपणारी
रात्र सहन करायचे....
एवढेच आहे उरलेले!
पंडीत नेहरूंनी काश्मीर ताब्यात घ्यायला वेळ केला म्हणून अजूनही अर्धा काश्मीर पाकिस्तानच्या ताब्यात आहे असा आरोप केला जातो. पण आहे तो काश्मी...
No comments:
Post a Comment