Tuesday, September 23, 2025
ग्रेट मराठा महादजी शिंदे
महादजी घायाळ अवस्थेत पानिपतच्या रणांगणातून राणेखान भिस्त्याच्या सहकार्याने बाहेर पडला खरा, पण त्याला बरे व्हायला काही काळ गेला. तो दख्खनेत यायला १७६२ साल उजाडले. तोवर राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले होते. शिंदेशाहीचा कब्जा एका तोतयाने घेतला होता. तोतयाचा नाश केल्यानंतर आता राणोजी शिंदेचा एकच पुत्र महादजी हयात राहिला होता. तो महाराष्ट्रात परत आला तेव्हा माधवराव पेशवा (नानासाहेब पेशव्याचा मृत्यू २३ जून १७६१ ला झाला होता.) मिरजेवर चाल करून गेला होता. आल्या आल्या महादजीही त्या मोहिमेत सामील झाला.
लाखेरीचे युद्ध
Subscribe to:
Post Comments (Atom)
काश्मीरी पंडितांचा “नवरेह” संकल्प!
महाराष्ट्रात आपण चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाचा दिवस म्हणून गुढीपाडवा साजरा करतो तसाच आणि त्याच दिवशी काश्मीरमधील हिंदू “नवरेह” हा दिवस ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...
No comments:
Post a Comment