Tuesday, September 23, 2025
ग्रेट मराठा महादजी शिंदे
महादजी घायाळ अवस्थेत पानिपतच्या रणांगणातून राणेखान भिस्त्याच्या सहकार्याने बाहेर पडला खरा, पण त्याला बरे व्हायला काही काळ गेला. तो दख्खनेत यायला १७६२ साल उजाडले. तोवर राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले होते. शिंदेशाहीचा कब्जा एका तोतयाने घेतला होता. तोतयाचा नाश केल्यानंतर आता राणोजी शिंदेचा एकच पुत्र महादजी हयात राहिला होता. तो महाराष्ट्रात परत आला तेव्हा माधवराव पेशवा (नानासाहेब पेशव्याचा मृत्यू २३ जून १७६१ ला झाला होता.) मिरजेवर चाल करून गेला होता. आल्या आल्या महादजीही त्या मोहिमेत सामील झाला.
लाखेरीचे युद्ध
Subscribe to:
Post Comments (Atom)
पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?
पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani · Pune · Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
No comments:
Post a Comment