Thursday, September 12, 2013

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण?.....प्रा. हरी नरके

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. विराट साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला यावर्षी संमेलन होणार आहे.अध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी, प्रभा गणोरकर,अरुण गोडबोले आणि फकीरराव मुंजाजी शिंदे असे ४ साहित्यिक आहेत. १६ आ‘क्टोबरला निवडणूक निकाल घोषित होणार आहे. साहित्यबाह्य वादांमुळे ही निवडणूक गाजू नये अशी या चौघांचीही इच्छा असल्याचे त्यांनी घोषित केलेले आहे.त्यामुळे वादांची वादळे होण्याची परंपरा मोडीत निघणार की काय याची अनेकांना चिंता लागली आहे.निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही जेव्हा काही मंडळी निवडणूक नकोच असे म्हणतात तेव्हा उत्तम विनोदाचा नमुना म्हणून त्याकडे बघायला हरकत नसावी.महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रमोद आडकर या निर्वाचन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रक्रिया सुरु होवून १ महिना झालेला आहे.
अखिल विश्वातील साडेदहा कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अवघे १०६९ मतदार करणार आहेत.याचा अर्थ लाखात फक्त एकाला मताचा अधिकार आहे. या मतदार यादीकडे एक नजर टाकली तर काय दिसते? १४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाड्मय परिषद,बडोदे या संलग्न संस्थेचे ११ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे १०६९ मतदार आहेत.
आजवर ८६ साहित्य संमेलने झालेली असून त्याच्या अध्यक्षपदावर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला विराजमान झालेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे पतीपत्नी अध्यक्ष झालेले होते. यावर्षी पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर या निवडणूक लढवित आहेत.फ.मु.शिंदे आणि श्रीमती गणोरकर यांची ओळख प्रामुख्याने कवी ही आहे. सोनवणी हे तरूणांचे प्रतिनिधी असून ते लोकप्रिय नी समिक्षकप्रिय कादंबरीकार,कवी, नाटककार, वैचारिक लेखक, संशोधक अशा बहुआयामी प्रतिभेचे धनी आहेत. ते मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगर असून त्यांच्या ब्लोगला आजवर ३लाख,६हजार,३७१ हिट्स मिळालेल्या आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलनाचा रेटा निर्माण करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत.यानिमित्ताने साहित्य, तरूण आणि सोशल मिडीया याकडे लक्ष वेधण्यासाठी आपली उमेदवारी आहे ही त्यांची भुमिका विविध थरांतून उचलून धरली जात आहे.
या मतदारांमध्ये ७७% पुरुष मतदार असून महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ आहेत.मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश,येथील मतदारात ५०% महिला मतदार असून सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या आहेत. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतीपत्नी दोघेही मतदार आहेत. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार आहेत. मतदारांचा विचार करताना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विचार करायला हवा. त्यांच्या जातीधर्माचा उल्लेख गैरलागू ठरणार हे स्वाभाविकच होय. तरीही सामाजिक चित्र पाहायचे झाल्यास काय दिसते? या मतदारांत २९ कुलकर्णी आहेत तर २८ पाटील आहेत.स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५% मतदार आहेत. टक्केवारी बघायची झाली तर आजवर साहित्य क्षेत्रात ज्या पांढरपेशा समाजाची एकहाती मक्तेदारी होती ती मोडीत काढीत सत्ताधारी समाजाने या मतदारातही जोरदार मुसंडी मारलेली आहे. फार लवकरच हे प्रमाण समसमान होईल असे चित्र आहे. मुस्लीम समाजाला मतदारात अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले आहे. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २०आ‘गष्ट रोजी निधन झाले आहे.
अध्यक्षपदाची निवडणुकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरिष पै हे दोघे अध्यक्षपदाचे मतदार मात्र आहेत. या मतदारांमधील पुर्वाध्यक्षांव्यतिरिक्त सर्वात ज्येष्ट साहित्यिक म्हणजे मंगेश पाडगावकार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी चक्क अनेक श्रेष्ठ साहित्यिक मतदार आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील काही दिग्गज या मतदारात आहेत. आशा बगे, रावसाहेब कसबे, ह.मो.मराठे, अरुणा ढेरे, आनंद यादव, सदानंद मोरे,श्रीनिवास कुलकर्णी, सुधीर रसाळ,जनार्दन वाघमारे, राजन खान,आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, प्रभाकर बागले, रा.रं.बोराडे, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, वसंत सरवटे, नीरजा, शंकर वैद्य, माधव भागवत,अशोक कोठावळे, प्रेमानंद गज्वी,अरुण टिकेकर, अंबिका सरकार, अशोक नायगावकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, गंगाधर पाटील, मीना प्रभू,सतिष काळसेकर, अप्प परचुरे, प्रतिभा रानडे, नामदेव कांबळे, ही काही नावे वाणगीदाखल सांगता येतील.
मराठवाड्याची एकगठ्ठा मते औरंगाबादचे फमु घेणार तर अमरावतीच्या गणोरकर विदर्भाची मते खाणार अशा भाषेत काही मंडळी बोलतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्रातही प्रांतवाद असतो असे म्हणायचे काय? भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय? मराठवाडा सरंजामी मानसिकतेमधून बाहेर येताना कधी दिसणार असाही प्रश्न काहीजण विचारतात. १७५ मतदारांमध्ये ठालेपाटलांना १६ पेक्षा जास्त महिला मिळू नयेत हे कशाचे लक्षण आहे?
या मतदार यादीवर साहित्य क्षेत्रापेक्षा साहित्यबाह्य क्षेत्राचा ६० ते ७०% प्रभाव असावा हे बघून ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे की जिल्हा परिषदेची? असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत? समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती  आहेत? त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावी?प्रश्न अनेक आहेत. तथापि प्रथमच या निवडणुकीत मतदार संख्येचा विस्तार करण्यात आला आहे, तिच्यात बर्‍याच घटकांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत आहे, याचे स्वागत करायला हवे.निवडणूक प्रक्रियेत येत असलेल्या पारदर्शकतेसाठी महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना धन्यवाद द्यायला हवेत.
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचा निर्णय १६ आ‘क्टोबरला लागेल. गुणवत्तेवर निर्णय व्हावा, जात किंवा प्रांतीय भावनेवर नाही एव्हढीच अपेक्षा.सर्व उमेदवारांना शुभेच्छा.
.............................................................................................
---- प्रा. हरी नरके

162 comments:

  1. विद्रोही साहित्य संमेलनाकडे दुर्लक्ष करून भटी संमेलनाकडे डोळे लावणारे कोणाचे प्रतिनिधित्व करत आहेत ते स्पष्ट झाले आहेच. क्रांतीची भाषा करणारेच प्रस्थापितांच्या पायघड्यांना महत्व देतात तेव्हा ती क्रांती फसवी असल्याचे आपोआपच सिद्ध होते.
    दुसऱ्यांच्या जातीय आणि प्रांतिक निष्ठा याबद्दल एवढाच संशय असेल तर आधी स्वत:ची जात आणि प्रांत जगजाहीर करावेत. स्वत:च्या निष्ठा कोणाच्या भुजांना बळ देत आहेत ते देखील सांगावे. मग इतरांकडे बोट दाखवावे.

    ReplyDelete
  2. aapan dilele samagra mahiti khupch uapyukt
    lekha khup aavadala.

    ReplyDelete
  3. अनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद!


    श्याम मानव हे बहुजन समाजातील प्रसिद्ध विचारवंत आहेत. त्यांच्या प्रति मला कायम आदरच वाटला व भविष्यातही वाटत राहील. महाराष्ट्रात जेंव्हा बुवाबाजी फोफावत गेली व अंधश्रद्धेचा पूर वाहू लागला तेंव्हा श्याम मानवानी या विरोधात अलौकीक कार्य उभे केले. फुले-शाहू-आंबेडकरानी सांगितलेला तर्कसुसंगत युक्तीवाद व त्या अनुषंगाने आयुष्य जगण्याचा आदर्श पार धुडीस मिळणार की काय अशी एकुण परिस्थीती निर्माण होऊ लागली होती. हा बुवा बाबांचा वाढणारा सुळसुळाट महाराष्ट्राला व ओघानेच या देशाला अंधाराच्या खाईत ढकलेल हे जाणून नागपूर वरुन याच्या विरोधात एक हुंकार आला.... तो हुंकार देणार तरुण म्हणजे श्याम मानव. त्यांची अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ पुढे उभ्या भारतला गदागदा हलवून सोडली हे आपण सर्वानी पाहिलेच आहे. या सगळ्या पार्श्वभुमीवर मला श्याम मानव साहेबांबद्दल आदर वाटतो व तो वाट्णे अगदी नैसर्गिक आहे. परवा मी त्यांचं २००४ मधील पुण्यातील व्याख्यान यु-ट्यूबवर ऐकताना एक असा संदर्भ आला ज्यामुळे मी जरा खट्टू झालॊ अन हा लेख लिहावा लागला. तर ती घटना अशी...
    २००४ मध्ये श्याम मानवांचं पुण्यात व्याख्यान होतं. त्यात ज्योतीष, खळे विकाणारे व साळगावकर अशा एकेकाचा समाचार घेत त्यांची गाडी अचानक स्वामी विवेकानंदावर आली. ते म्हणतात "मी स्वामी विवेकानंदाचा अभ्यासक असून तुम्हाला पुरोगामी विवेकानंद सांगतो..." मी अवाक! म्हटलं आता कुठला पुरोगामी विवेकानंद हे सांगणार? तर श्याम मानवांचा विवेकानंद येणेप्रमाणे....
    ...स्वामी विवेकानंद अत्यंत पुरोगामी विचाराचे होते व त्यानी ज्योतिष्यांवर कडाडून टीका केली होती. स्वामी विवेकानंद आपल्या भाषणात नेहमी एक कथा सांगत. अमुक एका गावी तमूक एक राजा होता. त्याच्याकडॆ एक अत्यंत हुशार असा प्रधानमंत्री होता. एकदा हा प्रधानमंत्री काही दिवसाच्या विदेश दौ-यावर जातो. मग राजानी एका गणितज्ञ व ज्योतीषाची तात्पुर्ती निवड करुन राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. हा ज्योतिषी एके दिवशी राजाला भविष्य सांगतो व म्हणतो की तुमचं आयुष्य फक्त सहाच महिने आहे. राजा पार हादरुन जातो व त्याचं राज्यकारभारातुन मन उडतं. त्यामुळे प्रशासन अत्यंत ढिसाळ होत जातं अन शेजार पाजारचे शत्रूराष्ट्र जे आजवर दचकुन राहायचे ते आता कमकुवत झालेल्या या राज्यावर चढाई करण्याच्या तयारीला लागतात. हा हा म्हणता ही बातमी विदेशवारीवर असलेल्या प्रधानाला कळते. तो लगेच वारी थांबनुव स्वगृही परततो. थेट ज्योतीषाला गाठतात व त्यानी आपलं भविष्य बदलावं अशी विनंती करतात. पण ज्योतिष ऐकतो कुठे, त्याची अनेक मनधरणी करुनही तो आपण सांगितलेलं भविष्य बदलायला तयार होत नाही. मग दुस-या दिवशी त्याला राज दरबारात हजर होण्याचे आदेश सोडतात.CONT............

    ReplyDelete
  4. अनिसं:- श्याम मानवांचा विवेकानंद!

    दरबारात उभ्या ज्योतिषाला प्रधानमंत्री विचारतो की आत्ता तुझी कुंडली काढ व तुझं आयुष्य किती ते मला सांग. ज्योतीष लगेच स्वत:ची कुंडली तपासतो व तो आजून बरेच वर्ष जगणार असल्याचं सांगतो. मग प्रधान मंत्री पुढे सरसावतो व आपल्या तलवारीने त्या ज्योतिषाचं मुंडकं उडवतो. राजाची क्षमा मागत प्रधानमंत्री म्हणतो की मी काल सायंकाळीच राजदरबारातील सर्व खात्यांच्या प्रमुख्यांसमोर हा आदेश काढला होता की उद्या ११ वाजता मी या ज्योतीषाचं मुंडकं उडवेन. आपल्या दरबारत बसलेल्या त्या सर्व अधिका-याना हे माहीत होतं की आज ११ वाजता ज्योतिष्याचा मुत्यू होणार होता. पण खुद्द ज्योतिषमहाराजाना मात्र त्यांच्या कुंडलीत तो दिसला नाही. महाराज ज्याला स्वत:चा मृत्यू कळला नाही त्याला तुमचा काय कळला असेल? या घटनेनी राजाचे डोळे उघडतात...

    मोरल ऑफ द स्टोरी.... ज्योतीष शास्त्र खोटं आहे. मान्य!

    पण ही कथा सांगणारा कोण? स्वामी विवेकानंद! श्याम मानवांची लबाडी काय तर त्यानी स्वामी विवेकानंद वाचला आहे. त्याना चांगलं माहीत आहे की स्वामी विवेकानंदानी स्वत: ज्योतिष्य़गिरी केली होती. खेतडीचा राजा अजितसिंगला पुत्र प्राप्त होणार असं भविष्य विवेकानंदानी सांगितलं होतं. अमेरीकेत जाताना या राजाकडून पैसे व महागडे कपडॆ घेतले होते. या राजाचे मुनशी जगमोहनलाल खुद्द मुंबईत येऊन स्वामी विवेकानंदाना महागडॆ कपडॆ घेऊन दिले होते. तर हे सगळं माहीत असतानाही श्याम मानव सारख्या माणसानी विवेकानंदांची बाजू उचलुन धरण्याचे कारण काय ते कळले नाही. स्वामी विवेकानंदचे भक्त व श्याम मानव यांच्यात फरक राहीलेला नाही हे जाहीर झाले. विवेकानंदाचे भक्त आपल्या सोयीचा विवेकानंद सांगतात. विवेकानंद हा पुरोगामी होता हे सांगताना प्रतिगामी गोष्टी मुद्दाम गाळल्या जातात. अगदी श्याम मानवानी सुद्धा हेच केले. कारण ते विवेकानंदाचे चाहते... भक्त... की अभ्यासक काय ते असेल... ते आहेत. त्यानी खुशाल विवेकानंद भक्त असावं. पण एखादी गोष्ट सांगताना लबाडी करु नये एवढीच माझी किमान अपेक्षा आहे. विवेकानंद पुरोगामी आहे या हट्टाला पेटून प्रतिगामी विवेकानंद लपवावे हे मला अजिबात पटले नाही. तुम्हाला सांगायचाच असेल तर विवेकानंद जसा आहे तसा सांगा... पण सोयीचा सांगू नका. कारण श्याम मानव साहेब... तुमची प्रतीमा इतरांपेक्षा वेगळी आहे. बघा पटतं का? END.

    ReplyDelete
  5. सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगर अनिता पाटील आहेत...

    या लेखात व्यक्त झालेल्या सर्व मतांशी आम्ही सहमत आहोत. पण, संजय सोनवणी हे मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगर आहेत, हा उल्लेख खटकला. मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लॉगर अनिता पाटील आहेत. अनिता पाटील विचार मंच (अपाविमं) या त्यांच्या ब्लॉगची वाचकसंख्या आता साडे तीन लाखाला स्पर्श करीत आहे.

    बाकी श्री. सोनवणी साहेबांना आमच्या शुभेच्छा. सोनवणी साहेबांना आम्ही आधीच समर्थन दिल आहे. अपाविमंवर यासंबंधीचा एक लेख आहे. वाचकांनी जरूर पाहावा. लेखाची लिन्क खाली देत आहे.

    http://www.anita-patil.blogspot.in/2013/08/blog-post_11.html

    संपादक मंडळ,
    अनिता पाटील विचार मंच.

    ReplyDelete
  6. अनिताताई

    आपण संजय सोनावणी याना पाठींबा दिला या बद्दल धन्यवाद !

    आपण महान आहात आपण थोर आहात - आपण प्रचान्द्लोक्प्रीय आहात आपण उच्च विचारवंत आहात आपल्या विचारांचा प्रकाश सर्व जगाला महान मुक्तीचा मार्ग दाखवत आहे !

    सहज जाता जाता सांगावेसे वाटते - की

    आपण सर्व हिंदू धर्म सोडणार ही आनंदाची बातमी आपल्या ब्लोगवर वाचली आणि माझा आनंद गगनात मावेना !

    आपण कधी हिंदू धर्म सोडणार आहात ?

    २०१३ मध्ये ?

    जर तुम्ही हिंदू धर्म सोडलात तर ते सर्व धर्म संभाव निर्माण करायला फार मोलाचे सहाय्य ठरेल

    त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका

    उद्या बदलणार असाल तर नको

    आजच बदला

    उद्याचे काम आज करा आणि आजचे काम आत्ताच करा !

    ब्राह्मणांचे पितळ उघडे पडेल तुम्ही हिंदू धर्म बदलल्याने !

    एक सांगू का ?

    तुम्ही बौद्ध किंवा मुसलमान व्हा

    किती छान धर्म आहेत !

    ReplyDelete
    Replies
    1. या पूर्ण टिप्पणीवर सुद्धा बुरसटलेली- ब्राह्मणी छाप आहे.

      Delete
    2. म्हंजे काय ? ते काय असतय - आमालाबी वाइच सांगाकी राव !

      तुमी कायबी म्हना

      हे तुमाला बी लई बेस जमत बगा - या बामणांच्या परिस बोलत ऱ्हांयचं

      Delete
    3. तू खूपच छोटा आहेस बाळा, तुला ते आत्ताच नाही समजणार!

      Delete
  7. आप्पा - संजय सर , आपल्याला सर्व थरातून इतका प्रचंड पाठींबा मिळतो आहे - अभिनंदन !

    बाप्पा - अनिताताई यानी तर त्यांच्या ब्लोगवर कोण या मतांच्या चढाओढीत पुढे मागे असेल ते समजण्यासाठी एक मत पेटीच ठेवली आहे - आणि त्यात सर - आपण पुढे आहात - अभिनंदन !

    आप्पा - काय हो - रायगडावरच्या त्या वाघ्याच्या समाधीवर संभाजी ब्रिगेडने घाला घातला त्यापैकीच या अनिताताई - बरोबर ना ?आणि ते प्रो रवींद्र तहकिक सर - बरोबर ना ?

    बाप्पां - आता अनीता ताई बदलल्या आहेत - त्यांना आणि संभाजी ब्रीगेडला वाघ्याच्या समाधीला हात लावल्याचा प्रचंड पश्चात्ताप झालेला दिसतो - तो पण संजय सरांचा विजयच नाही का ?या मतपरिवर्तन बद्दल प्रो रवींद्र तहकिक आणि अनिता ताई यांचे अभिनंदन !त्यांच्या ब्लोगवर हे विचार त्या छापतील का ?संजय सर आपण छापाल याची खात्री आहे - पण त्या आपल्या सारख्या दिलदार कधी होणार ?



    आप्पा - संजय सर , आपल्याला आणि फुंदे सरांना ३९ मते आणि गोडबोले यांना ३३ मते असे छान चित्र दिसते आहे - संजय सर आपला विजय हा काही दिवसांवर येउन ठेपला आहे !

    बाप्पा - अनिताताईनी ही छान मते आजमावण्याची कल्पना राबवली आहे - आम्ही ताबडतोब आपली मते नोंदवून खारीचा वाटा उचलला आहे !

    आप्पा - पण ते करताना आम्हाला अनिताताई याचे एक आवाहन फार आवडल्र - आपणास पण आवडेल - सर आपण सर्वानी लवकरात लवकर हा ब्राह्मण लोकानी आपल्या कब्जात ठेवलेला हिंदू धर्म सोडून देवूया - आपण त्याचे विसर्जन करुया -

    संजय सर - आपणपण सामील व्हाल ना या पवित्र कार्यात - गणपतीबरोबर या घाणेरड्या हिंदू धर्माचेपण आपण विसर्जन करूया !अनंत चतुर्दशीला !

    आंबेडकरांचा धर्म आपण सर्वांनी स्वीकारुया !- तुमची विजयाची मिरवणूक आपण निळा रंग उधळत साजरी करूया !

    शाहू फुले यांनी का नाही इतका सुंदर धर्म स्वीकारला - ते अपूर्ण काम आपण पूर्ण करुया !


    हा आपला शेवटचा मोरया ! आता आपल्या देव्हाऱ्ह्यात फक्त डॉ बाबासाहेब असतील - आता सगळे शाळीग्राम, टाक आणि अन्नपूर्णा - लंगडा बाळकृष्ण पितळ्याच्या मोडीत टाकूया -

    तुम्ही निवडून आल्यावर हे करायचं का आधी परवा अनंत चतुर्दशीला ? शुभस्य शीघ्रम !

    अनिताताई आणि तुम्हाला कधी वेळ आहे हाच मुद्दा शिल्लक आहे - आम्ही आमचे देव पिशवीत भरून ठेवले आहेत - आजच्या बाजाराला मोडीचा भाव काय आहे ते देवच - सॉरी - बुद्धच जाणे ! निर्णय झाला पक्का - आता खूप हलक हलक वाटतंय !

    ReplyDelete
    Replies
    1. या पूर्ण टिप्पणीवर बुरसटलेली- ब्राह्मणी छाप आहे.

      Delete
    2. म्हंजे काय ? ते काय असतय - आमालाबी वाइच सांगाकी राव !

      तुमी कायबी म्हना

      हे तुमाला बी लई बेस जमत बगा - या बामणांच्या परिस बोलत ऱ्हांयचं

      Delete
    3. तू खूपच छोटा आहेस बाळा, तुला ते आत्ताच नाही समजणार!

      Delete
  8. कठीण आहे बुवा वाचकसंख्या नक्की कशाला म्हणायचे हे समजते का लोकांना? एक क्लिक झाले म्हणजे एक वाचक असे नविन समीकरण वर मांडलेले दिसते आणि गम्मत म्हणजे त्यावरून ती संख्या खाटकावी असे लोकांना वाटते. ज्यांना विकिपीडिया हा प्रकार म्हणजे फार मोठा प्रकार वाटतो त्यावरून काय प्रकारचे संशोधन करतात हे दिसते. अहो कुठल्या प्रमाण विद्यापीठात विकिपीडियाला काडीची किंमत नसते. चांगले विद्यापीठ आणि शिक्षक आणि गाईड विकिपीडियातील संधार्भ असलेले प्रभंध केराच्या टोपलीत टाकतात कारण विकिपीडियावर कोणीही काहीही लिहू शकते. हेच ह्यांना माहिती नाही आणि वर आव तर मोठ्या संशोधकाचा? कठीण आहे हे असे प्राध्यापक आणि त्यांचे कोंडले असल्याने शिक्षणाची ही अशी अवस्था आहे. चांगले कशाला म्हणायचे हेच माहिती नाही मग काय होणार. असो.

    बाकी संजय सर तुम्हाला शुभेच्छा पण तरीही कळत नाही ह्या संमेलनामधून काय सध्या होते? नुसते ठराव मांडले जातात. एक वर्ष मिरवायला मिळते पण ज्या इंग्रजी भाषेमध्ये एकाही असले संमेलन होत नाही तिथे उत्तोमोत्तम पुस्तके आणि त्यांचे प्रचंड खप होतात. पण कोशातच असलेल्या मराठी साहित्तीकांना कोण सांगणार

    ReplyDelete
  9. श्राद्ध : एक संकल्पना

    आर्या जोशी

    श्रद्धेने केली जाणारी कोणतीही गोष्ट म्हणजे श्राद्ध, ही संकल्पना आपल्यापैकी किती जणांना माहीत असते?
    दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध घालायचे ही परंपरा मुळात आली कुठून?
    श्राद्ध हा प्रामुख्याने ‘विधी’ म्हणून समाजात ओळखला जात असला तरी त्यापलीकडे एक वैशिष्टय़पूर्ण संकल्पना म्हणून तिचे महत्त्व विशेषत्वाने आहे. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण व पूजन करण्यासाठी प्राचीन धर्मशास्त्रकारांनी ही संकल्पना मांडली. विविध देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करणे, देवतांचे पूजन करणे यांसारख्या कृतींचे आचरण केले जाऊ लागले. त्याचप्रमाणे दिवंगत पूर्वजांच्या म्हणजेच पितरांच्या स्मरण-पूजनाची स्वतंत्र व्यवस्था श्राद्धाच्या माध्यमातून योजली गेली असावी.
    िहदू धर्मसंस्कृतीतील प्राचीन ग्रंथ म्हणून मान्यता पावलेल्या संहितामध्ये पितरांच्या प्रार्थना केलेल्या आढळतात. व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या दहनकर्मप्रसंगी केलेल्या प्रार्थना ऋग्वेदामध्ये आहेत. मृत झालेल्या व्यक्तीला कोणताही त्रास न होता त्याच्या शरीराचे दहन व्यवस्थित पूर्ण व्हावे अशी भावना त्यामागे आहे. पितरांनी वैभवाचा उपभोग घ्यावा. पृथ्वीवरील भक्तांचे रक्षण करावे अशा प्रार्थनाही वैदिकांनी केल्या आहेत. यजुर्वेदामध्ये पितरांसाठी यज्ञामध्ये काही विशिष्ट आहुती देण्यास सांगितले गेले आहे. अथर्व वेदामध्ये पितरांना नमस्कारपूर्वक िपड अर्पण करण्याचे सुचविले आहे.
    देवतांप्रमाणेच आपल्या दिवंगत पूर्वजांबद्दल जो आदर वैदिकांच्या मनात होता त्याचे प्रकटीकरण करायला येथे सुरुवात झाली असावी. कृतज्ञता व्यक्त केल्यानंतर पितरांकडून अभय, सुख, संतती, संपत्ती याची अपेक्षाही वैदिकांनी केलेली दिसते.
    संहितामधील विविध संकल्पना ब्राह्मण ग्रंथ नावाच्या साहित्यातून व्यक्त केल्या गेल्या. शुक्ल यजुर्वेदाच्या काण्व शतपथ ब्राह्मण या ग्रंथाने पितरांसाठी स्वतंत्रपणे पिण्ड पितृ यज्ञ नावाचा विधी मांडला. या विधीमध्ये मांडल्या गेलेल्या सव्य-अपसव्याच्या संकल्पना आजही श्राद्ध विधीचा महत्त्वाचा भाग आहेत. िपड पितृ यज्ञाच्या माध्यमातून दिवंगत वडील, आजोबा, पणजोबा यांच्यासाठी िपड देणे, वस्त्राची दशी अर्पण करणे, अग्नीत आहुती देणे यांसारख्या क्रियाकलापांना प्रारंभ झाला. CONTD.............

    ReplyDelete
  10. गृह्यसूत्रे, धर्मसूत्रे यांसारख्या वाङ्मयांमध्येही पितरांसाठी स्वतंत्रपणे करावयाच्या विधीची मांडणी केली गेली. विविध काळातील आश्वलायन, बौधायन गौतम इ. सूत्रकारांनी पितरांसाठी विधीचे स्वरूप वर्णन केले. या विधीच्या जोडीनेच श्राद्धप्रसंगी कुलीन, वेदज्ञ, सदाचारी ब्राह्मणांना भोजनास बोलविण्याची संकल्पना पुढे आली. या जोडीने अशौच विचार म्हणजेच सुतकाची संकल्पनाही मांडली गेली.
    श्रद्धा महत्त्वाची
    आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण आपण साग्रसंगीत विधीपूर्वक करावे पण काही अपरिहार्य कारणाने तसे करणे शक्य नसेल तर श्राद्ध तिथीला करण्यासारखे विविध पर्याय धर्मशास्त्र नमूद करते. गाईला गवताचा भारा घालणे, श्राद्ध विधीचे वाचन करणे, गरजूला दान देणे, हे ही जमले नाही तर चक्क दक्षिण दिशेला तोंड करून रडावे! असे हे पर्याय होत. आधुनिक काळाचा विचार करता आपण आपल्या सोईने दिवंगतांचे स्मरण केले तर तेही उपयुक्त होईल. फक्त तसे करताना दिवंगताविषयीचा प्रेम, जिव्हाळा, आदर व श्रद्धा आपल्या मनात असणे अत्यंत आवश्यक आहे.
    श्राद्ध प्रसंगी समाज व पर्यावरण उपयुक्त दाने देण्यास पुराणांनी सुचविले आहे. त्यासाठी ’गरजू ओळखून दान करावे. आपल्या दिवंगत पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही केलेले असते त्यामुळे आपण गुणवत्तापूर्ण आयुष्य जगू शकतो. आपल्या वंशजानांही जर असे चांगले आयुष्य जगायचे असेल तर त्यासाठी पर्यावरण रक्षण ही काळाची गरज बनली आहे. श्राद्ध प्रसंगी वृक्षारोपण अनाथ प्राण्यांना दत्तक घेणे, पाण्याच्या साठवणीच्या उपाय योजनांना सहाय्य असे उपक्रमही करता येतील. समाजाच्या हितासाठी रक्तदान, नेत्रदानाचे संकल्पही दिवंगतांच्या स्मरणार्थ करणे शक्य आहे.
    रामायण व महाभारत या महाकाव्यांमध्येही श्राद्ध विधीचे विकसित स्वरूप आढळून येते.
    राजा दशरथाच्या निधनानंतर श्रीराम वनवासात असताना भारताने दशरथाचे औध्र्वदेहिक संस्कार व श्राद्ध संपन्न केले. ब्राह्मणांना अनेक मौल्यवान दाने दिली. वनवासात श्रीरामाला ही वार्ता समजताच वनात त्याला जे सहज उपलब्ध झाले त्याचा वापर करून रामाने आपल्या वडिलांसाठी तर्पण व श्राद्ध केले.
    महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये भीष्मांनी युधिष्ठिराला श्राद्ध विधीचे महत्त्व विशद केले.
    स्मृती ग्रंथापकी मनू, याज्ञवल्क्य, नारद, शंख लिखित देवल अशा विविध ग्रंथकारांनी श्राद्ध विधीचे महत्त्व सांगून श्राद्ध विधीचे विकास पावलेले स्वरूप मांडले. श्राद्धाचे स्वरूप यावर मनूने सांगितले आहे की, कितीही शक्यता असली तरी श्राद्धाचा अधिक विस्तार करू नये. स्मृती ग्रंथांनी त्या त्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीचा विचार करून समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी अनेक नियम आपल्या ग्रंथातून मांडले आहेत. CONTD.............

    ReplyDelete
  11. यानंतर पुराण ग्रंथांनीही श्राद्ध विधीला महत्त्व दिले. विशेषत: गरुड पुराण व्यक्तीच्या निधनानंतर केल्या जाणाऱ्या सर्व क्रियाकलापांची विशेषत्वाने मांडणी केली. पुराण ग्रंथांनी श्राद्धप्रसंगी दिवंगताच्या संतोषार्थ विविध दाने ब्राह्मणांना देण्यास आवर्जून सांगितले. गरुड पुराणाचा प्रेतकल्प (उत्तरार्ध) व्यक्तीच्या निधनानंतर वाचण्याची प्रथा आहे. त्यामुळे ते पुराण अशुभ मानले जाते. तथापि गरुड पुराणाच्या पूर्वार्धात आयुर्वेद, रत्नशास्त्र अशा विविध उपयुक्त विषयांवर मार्गदर्शन आहे. पण त्याकडे आपले लक्षच जात नाही.
    पितरांच्या प्रार्थनापासून सुरू झालेला हा प्रवास अशा प्रकारे विस्तृत श्राद्ध विधीपर्यंत येऊन पोहोचतो. खरे तर हा विषय प्रबंधाच्या मांडणीसाठी योग्य असल्याने येथे अगदीच सारांश रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
    या सर्व विवेचनाचा मथितार्थ असा आहे की, श्राद्ध ही श्रद्धेने करावयाची उदात्त संकल्पना आहे. आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून या संकल्पनेकडे पाहायचे झाल्यास असे म्हणावेसे वाटते की, श्राद्ध ही भावना जर पवित्र मानली जाते तर ज्या श्रद्धेतून श्राद्ध संकल्पना अस्तित्वात आली ती श्राद्ध संकल्पना अशुभ, अपवित्र का मानली जावी?
    आपल्यामध्ये वर्षांनुवष्रे वावरणारी, आपल्या मायेने, प्रेमाने आपल्यापकीच एक असणारी व्यक्ती तिच्या निधनानंतरही आपल्यावर तितकाच स्नेहभाव बाळगेल ना? त्यामुळे आपल्या दिवंगत पूर्वजाविषयी आपल्याला भय वाटण्याचे कारण काय? जिवंतपणी आस्थेने एखाद्या व्यक्तीच्या इच्छा जाणून घेऊन त्या त्यांच्या हयातीतच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी निधनानंतर कोणत्याही पक्ष्याच्या / प्राण्याच्या सहाय्याची गरज का भासावी?
    ज्ञान प्रबोधिनी या संस्थेमध्ये श्राद्धाकडे या भावात्मक भूमिकेतून पाहण्यास सुचविले जाते. सर्व कुटुंबीयांनी, स्नेहीजनांनी एकत्र येऊन दिवंगताच्या चांगल्या आठवणींना उजाळा द्यावा. त्यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करावे व त्यांचा आदर्श पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा, असा ज्ञान प्रबोधिनीचा यामागील हेतू आहे.
    पिढय़ान्पिढय़ा परंपरेनुसार श्राद्धविधी केले जातात. व्यक्तीच्या निधनानंतर केले जाते ते श्राद्ध आणि शुभकार्याच्या आरंभी पूजनात दिवंगतांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून केले जाते तेही नांदी ‘श्राद्ध’च. वस्तुत: श्रद्धय़ाकृतं तेन श्राद्धम्। म्हणजेच श्रद्धापूर्वक केलेले कृत्य म्हणजे श्राद्ध.
    प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत दिवंगत पूर्वजांचे स्मरण, प्रार्थना केली जात असे. नंतर काळाच्या ओघात या प्रार्थनांच्या जोडीने पितरांसाठी काही विशिष्ट कृत्य केले जाऊ लागले. त्यानंतर केवळ दिवंगतांसाठी केल्या जाणाऱ्या विधीला ‘श्राद्ध’ असे स्वतंत्र नाव मिळाले.
    दिवंगतांच्या स्मरणार्थ विविध श्राद्धे संपन्न करण्यास धर्मशास्त्रकारांनी मार्गदर्शन केले आहे. व्यक्तीच्या निधनानंतर केली जाणारी श्राद्धे, दरवर्षी निधनतिथीला केले जाणारे वर्षश्राद्ध, पितृ पंधरवडय़ात केले जाणारे महालय, तीर्थक्षेत्री गेल्यावर करावयाची तीर्थश्राद्धे अशी विविध श्राद्धांची योजना आढळून येते.
    भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष याला ‘महालय’ म्हटले जाते. या पंधरा दिवसांमध्ये दिवंगत पितर पितृलोकातून पृथ्वीलोकात राहण्यासाठी येतात असे मानले जाते. त्यामुळे त्यांचे स्मरण-पूजन होणे आवश्यक मानले गेले आहे. मध्ययुगीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नव्या वर्षांचा प्रारंभ होत असे. त्यापूर्वीचे मागील वर्षांचे शेवटचे दोन आठवडे पितरांच्या पूजनासाठी योजून ठेवले जात. ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे ज्यांची ज्यांची आपल्याला मदत झालेली असते अशा सर्व दिवंगतांचे स्मरण हा आपल्या संस्कृतीतील हृद्य भाग मानावा लागेल. भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञतेचे महत्त्व विशेष आहे व ते पितृपक्षाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसते. CONTD.............

    ReplyDelete
  12. महालय श्राद्धामध्ये आपले दिवंगत, आप्तस्वकीय, आपल्या कुटुंबात राहून गेलेले पशु-पक्षी, सेवक या सर्वाबद्दलच कृतज्ञता व्यक्त केली जाते. आई-वडील, काका-काकू, आत्या, मामा-मामी, भाऊ-बहीण, सावत्र नातेवाईक, सेवक, पशु-पक्षी या सर्वासाठी पिंडदान केले जाते. इतकेच नव्हे तर धर्मपिंडही दिले जातात. ज्यांच्यावर निधनानंतर कोणताच संस्कार झालेला नाही असे आपल्याला ज्ञात-अज्ञात असलेले सर्व जण, पशु-पक्षी, किडे-मुंगी, झाडे अशा सर्वच दिवंगत आप्तांसाठी हे धर्मपिंड दिले जातात. ‘हे विश्वचि माझे घर’ हीच भावना महालय श्राद्धामध्ये दिसून येते. अलीकडे कुटुंबांमध्ये फार तर तीन पिढय़ांपर्यंतचे आप्त माहिती असतात. त्याव्यतिरिक्त अन्य आप्तांचा इतिहास जाणून घेणे, आपला वंशवृक्ष समजून घेणे, त्यातील सदस्यांचा आदर करणे हाही महालयातील एक वैशिष्टय़पूर्ण हेतू म्हणता येईल.
    ज्ञान प्रबोधिनी पद्धतीने महालयामध्ये श्राद्धविधी केले जातात. त्यातले केवळ दिवंगत वडील-आजोबा, पणजोबा किंवा आई-आजी, पणजी यांच्यासाठी पिंडदान प्रामुख्याने केले जाते. गेली दोन वर्षे पुण्यात सर्वशास्त्रीय ब्राह्मण सेवा संघाच्या माध्यमातून सामूहिक पिंडदानाचे आयोजन केले जाते. पुरुषांच्या जोडीने त्यात स्त्रियांनीही सहभाग घेऊन पिंडदान केले.
    विविध श्राद्धांच्या निमित्ताने विविध दाने देण्यासही आपल्या संस्कृतीने महत्त्व दिले आहे. अध्ययन- अध्यापन व पौरोहित्य यावर चरितार्थ अवलंबून असणाऱ्या गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात. कोरडा शिधा, वस्त्र, जानवे, छत्री, चपला, बिछाना, पाण्याचा घडा, दिवा अशीही दाने आहेत. याच जोडीने श्राद्धाच्या निमित्ताने गरजू विद्यार्थ्यांला- ब्राह्मणाला ग्रंथ देणे, वृक्षारोपण, उद्याने बांधणे, जलाशय बांधणे, अनाथ प्राण्यांचे रक्षण करणे अशी समाज व पर्यावरणाला उपयुक्त दानेही पुराणग्रंथांनी सांगून ठेवली आहेत. त्यांचे प्रत्यक्ष उपयोजन आधुनिक काळात आवश्यक आहे.
    बदलत्या काळाचा विचार करता श्रद्धेने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे, त्यांच्या स्मरणार्थ गरजू व्यक्ती वा संस्थांना उपयुक्त दान करणे यातून मिळणारे समाधान खचितच विशेष आहे.
    (लेखिका ज्ञान प्रबोधिनी पुणे येथील पौरोहित्य उपक्रमाच्या प्रमुख आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासक आहेत.) END.

    ReplyDelete
    Replies
    1. "अध्ययन- अध्यापन व पौरोहित्य यावर चरितार्थ अवलंबून असणाऱ्या गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात."
      आता कसं मुद्द्याचं बोललात? लोक मेले तरी चालतील. ब्राह्मणांचा चरितार्थ महत्वाचा!

      "कोरडा शिधा, वस्त्र, जानवे, छत्री, चपला, बिछाना, पाण्याचा घडा, दिवा अशीही दाने आहेत."
      काय हो, कोरडा शिधा का? शिजवलेले अन्न का नाही बरे?

      "गरजू ब्राह्मणांना उपयुक्त ठरतील अशी दाने दिली जात. गरजू विद्यार्थ्यांला- ब्राह्मणाला ग्रंथ देणे"
      हेच दान ब्राह्मणाला न देता दुसऱ्या गरजूंना दिले तर काय पाप लागते का? की ब्राह्मणांची गरज ही इतरांपेक्षा अधिक महत्वाची आहे?
      धर्माच्या नावावर दुकान उघडणे हा प्रकार सगळ्याच धर्मांत चालतो. पण वर्षानुवर्षे एकाच जातीला त्याचा फायदा मिळणे हे फक्त ह्याच "सनातन धर्मात" होऊ शकते.

      Delete
    2. भंगार मनुस्मृतीचे गोडवे गाणारे, आणि तिचा सतत उदो-उदो करणाऱ्यांकडून अजून काय अपेक्षा करणार?

      Delete
  13. 22 प्रतिज्ञा :

    बाबासाहेबानी नाग भूमित एक अभूतपूर्व सोहळ घडवून आणला. हिंदू धर्माचा त्याग करुन बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा तो सोहळा म्हणजे हिंदुंच्या जातियवादावर घातलेला घणाघाती घाव तर होताच. पण धर्मांतराची दुसरी बाजू म्हणजे दास्यात खितपत पडलेल्या अस्पृश्यांना आत्मसन्मानाने जगण्याच्या नव्या वाटा दाखविणार हा सोहळा होता. दलिताना हजारो वर्ष गुलामीत ठेवणारे देव देवता नाकरणे या धम्मसोहळ्यातील एक मुख्य़ भाग होता. नुसतं धम्म स्विकारुन काही होणार नाही हे बाबासाहेब्न जाणून होते, त्यामुळे त्यानी देवाचा बंदोबस्त करणा-या बावीस प्रतिज्ञा तयार केल्या. त्या लोकांकडून वदवून घेतल्या. बाबासाहेबानी बौद्ध धर्माला दिलेल्या २२ प्रतिज्ञा खालिल प्रमाणे आहेत

    १) मी ब्रह्मा, विष्णु, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    २) राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    ३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
    ४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
    ५) गौतम बुद्ध हा विष्णुचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
    ६) मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
    ७) मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
    ८) मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
    ९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
    १०) मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
    ११) मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
    १२) तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
    १३ ) मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
    १४) मी चोरी करणार नाही.
    १५) मी व्याभिचार करणार नाही.
    १६) मी खोटे बोलणार नाही.
    १७) मी दारू पिणार नाही.
    १८) ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
    १९) माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणार्याच व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणार्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो वबौद्धधम्माचा स्वीकार करतो.
    २०) तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
    २१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
    २२) इतः पर मी बुद्धांच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.

    ReplyDelete
    Replies
    1. Really Great Thoughts!!!!!!!!!!!!!

      Delete
  14. ओबीसी समाज धर्मातराच्या वाटेवर........

    मधु कांबळे, मुंबई

    हिंदू धर्मातील वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी इतर मागासवर्गातील (ओबीसी) अनेक समाजघटकांच्या संघटनांनी एकत्र येऊन राज्यभर धर्मातर अभियान सुरू केले आहे. ‘आता ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर’ असे या अभियानाला नाव देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर २०१६ ला नागपूरमध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसींच्या धर्मातरासाठी ही तयारी सुरू आहे. देशातील प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे पुढील तीन वर्षांत अशा परिषदा घेण्याचे नियोजन आहे.
    भारतीय समाजात संख्येने सर्वाधिक असलेल्या ओबीसी समाजाला स्वतची कसलीही ओळख नाही. हा समाज हिंदू धर्माचा एक भाग असला तरी, उच्चनीचतेच्या उतरंडीत त्याला खालचाच दर्जा दिला जातो. ओबीसींच्या नावाने करण्यात येणाऱ्या राजकारणाचा फायदा काही ठराविक नेत्यांनाच फक्त होतो. समाजाला त्याचा काहीच फायदा होत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धर्मातर करुन बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतरच आंबेडकरी चळवळीला खऱ्या अर्थाने धार आली. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजाला एक वेगळी ओळख मिळाली. बुद्धिवाद व विज्ञानवादाच्या अधिष्ठानावर संपूर्ण भारतीय समाजाची फेरउभारणी करण्याचा आंबेडकरांचा प्रयत्न होता. तोच विचार स्वीकारण्याचा निर्णय ओबीसींनी घेतला असून धर्मातरापूर्वी या समाजात जागृती घडवून आणण्यासाठी राज्यभर अभियान सुरू केल्याची माहिती सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी दिली. धर्मातराचे अभियान सुरू करुन छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या प्रस्थापित राजकीय नेत्यांसमोर एक आव्हान उभे करण्याचाही त्यातून प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे
    ६ जानेवारीला पुण्यात परिषद
    या अभियानाला गेल्या वर्षी नागपूरपासून सुरुवात झाली. गेल्या वर्षी १४ ऑक्टोबरला मुंबईत दुसरी परिषद झाली. तिसरी परिषद ६ जानेवारीला पुण्यात होणार असून त्यात ज्येष्ठ विचारवंत राजा ढाले व डॉ. आ. ह. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद व कोल्हापूरलाही अशाच सभा घेण्यात येणार आहेत.

    ReplyDelete
  15. अहाहा ! किती सुंदर !

    बौद्ध धर्माची तत्वे वाचून आनंदाने नाचावेसे वाटू लागले !

    अनिताताई आणि प्रो रवींद्र तहकिक यानी वाचले नसेल ते आपण त्यांना संभाजी ब्रिगेडच्या ब्लोग वर पाठवाल का ?

    कारण ते पण हिंदू धर्म सोडणार आहेत !

    मग ते एक सर्व समाजाला कलाटणी देणारे कार्य ठरेल

    सर्व देश जर बुद्धमय झालातर ?

    तसा तो पूर्वी झाला होताच , पण नंतर काय झाले कुणास ठाऊक - परत प्रयत्न करुया !

    हे श्राद्ध आणि पक्ष त्याना करत बसू दे !

    आता नव्या जाती झाल्यातर ?

    ९६ कुळी नवबौद्ध ?माळी नवबौद्ध ?सोनार नवबौद्ध ?एखादा ब्राह्मण जर आला आपल्यात तर ?- ब्राह्मण नवबौद्ध ?किती किती खिचडी होईल ?

    चला आता सुरवात करू या - वेळ फार थोडा आहे ! कुणापासून करायची सुरवात ?

    अनिताताई आणि प्रो.तह्किक सोडणारच आहेत हिंदू धर्म - त्याना गाठूया - चला !

    बुद्धं शरणं गच्छामि - धम्मं शरणं गच्छामि

    ReplyDelete
    Replies
    1. "अनिताताई आणि प्रो.तह्किक सोडणारच आहेत हिंदू धर्म - त्याना गाठूया - चला !"

      जो हिंदू धर्म अस्तित्वातच नाही त्याला सोडणार कसे?

      Delete
    2. ताई ताई ,

      एक सांग की ग!

      अनिताताई काहीतरी सोडणार आहेत - काय ग असेल ते ?

      धर्म नावाची एक साडी आली होती म्हणे बाजारात !

      पूर्वी बॉबी नावाची आली होती ना ?

      अनिताताई आणि प्रो तहकिकलाच माहित नेमके काय सोडणार आहेत ते !

      कारण हिंदू धर्मच नाही तर तो कसा सोडणार ?

      Delete
  16. आपण सर्वांनी साहित्य संमेलनातच धर्म बदलला तर ?

    चला तर !

    संजय सर , आणि नरके सर !

    आणि त्या अनिताताई आणि प्रो तहकिक येणारच ! मग सर्व बसून रांग लावूया !

    दोन कार्ये -संजय सरांचे अध्यक्षीय भाषण आणि आपला धर्म बदल !

    मुज्जफ़र वरून बरेचजण त्यांचा धर्म बुडवायला येणार आहेत -केरळातून पण त्यांचे क्रॉस बुडवायला काहीजण येणार आहेत - त्याना नित सासवड चा रस्ता सांगायला हवा - नाहीतर चुकून नदीकाठी स्नानसंध्या करणाऱ्या भाताच्या नादाला लागतील


    एकूण दर दिवशी ३० कोटी लोक जमतील असा प्राथमिक अंदाज आहे

    दोन दिवसाला ६० कोटी धर्मांतरे झाली तर निम्मा भारत बौद्ध झालाच की -

    डिसेंबर ला धमाल करुया -पण त्या दिवशीही थोडे धर्मांतर झालेच पाहिजे - !


    पण सगळेच सन्याशी झाले तर ?

    छानच ! आपोआप कुटुंब नियोजन होइल नाही का ?

    आणि आरक्षण पण १०० टक्के !!

    ReplyDelete
    Replies
    1. खूपच छान कल्पना, ताई !

      Delete
  17. मग सर्व बसून रांग लावूया !>> अहो नको हो. ते जेवणावळीत रांगेत बसतात पुन्हा हिंदूंच्याच पद्धती.!! इथे नविन जॉब्स कसे होतील ते पाहायचे सोडून ह्यांचे आपले धर्मांतर. अशाने आफ्रिका जी निम्मी मुसलमान आणि ख्रिश्चन झाली ते सगळ्यात पुढे असायला हवे होते. पण तसे होताना दिसत नाही. फक्त खून आणि माराम्र्यात जाम पुढे. त्यापेक्षा शिका असे आंबेडकरांनी सांगितले होते पण पाहिजेल ते न शिकता फक्त द्वेष तेवढाच शिकला की काय होते हे आपण पाहतोच आहोत.

    ReplyDelete
  18. श्रीमती पल्लवी सरोदे आणि अप्पा-बाप्पा

    आमच्या ब्लॉगवरून एका संपादकाने वर एक प्रतिक्रिया येथे दिली होती. त्यासंदर्भाने काही स्पष्टिकरणे येथे देत आहोत.

    १. अनिता पाटील विचार मंच (अपाविमं) हा ब्लॉग सध्या एक संपादक मंडळ सामूहिकरित्या चालविते. आदरणीय अनिता ताई आता ब्लॉगचे काम पाहत नाहीत.

    २. येथे प्रतिक्रिया नोंदविणा-या अपाविमंच्या एका संपादकांनी वाचक संख्येसंदर्भात केलेली टिपणी अनाठायी आहे. या टिपणीशी अपाविमंचे संपादक मंडळ सहमत नाही. कोणाची वाचक संख्या जास्त आणि कोणाची कमी हा मुद्दा क्षुद्र स्वरूपाचा असून, चळवळीत काम करणाèयांनी अशा बारक्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये, असे संपादक मंडळाचे मत आहे.

    ३. श्री. संजय सोनवणी यांना अपाविमंने आधीच पाठींबा दिलेला आहे. तसेच श्री. सोनवणी यांच्याशी काही मुद्यांवर आमचे मतभेद आहेत, हे पाठींबा देतानाच आम्ही नमूद केलेले आहे. लोकशाहीत एकमेकांच्या मतांचा आदर करणे, सर्वाधिक महत्त्वाचे आहे. तेच आम्ही सोनवणी यांना पाठींबा देऊन केले आहे.

    ४. आमच्या संपादकांच्या प्रतिक्रियेवर श्रीमती सरादे आणि अप्पा-बाप्पा यांनी काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. श्रीमती सरोदे आणि अप्पा-बाप्पा यांनी आदरणीय अनिता ताई यांना उद्देशून काही विधाने केली आहेत. आदरणीय ताई आता ब्लॉगचे कामच पाहत नसल्याने त्यांच्या संबंधाने व्यक्त झालेली मते अनाठायी आहेत, हे संपादक मंडळ आग्रहाने नमुद करू इच्छिते.

    -राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.

    ReplyDelete
  19. मला एक विचारायचे आहे -

    समजा ,

    धर्मांतर करायचा अधिकार आपल्याला घटनेनेच दिलेला आहे !तर मग अडचण काय आहे ?

    ज्याला करायचे आहे त्याला करु दे -


    आपण आनंद व्यक्त करायचा इतकेच आपल्या हातात असते !


    अकबरासारखा ढोंगीपणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडे नव्हता !


    शिवाजी महाराजांनीच जर इतकी निकड असती - तो जगण्या मारण्याचा मुद्दा असता तर , नवीन धर्म काढला असता - त्याला आज ४०० वर्षे होऊन तो चांगला रुजला असता - पण त्यांनी तसे नाही केले - तसे नाही झाले -

    ती त्यांची गरज नव्हती आणि आजही कदाचित नाहीये !( डॉ बाबासाहेबांच्या धर्मांतराने त्यांच्या जातीचे सर्व प्रश्न संपले का ते एकदा तपासले पाहिजे - )

    राज्य निर्माण करणारा अशा गोष्टीत श्रम खर्च करत नाही तर त्यापेक्षा कुशल संघटना बांधण्यात तो तन मन धन खर्च करतो !

    प्रश्न इतकाच आहे की हीच कल्पना साक्षात राजर्षी शाहू महाराजाना का नाही सुचली ?

    आणि ती त्यांनी अमलात का नाही आणली ?

    त्याचे कारण असे वाटते की राजर्षी अतिशय कर्तृत्ववान होते आणि त्यांना धर्म सोडायची गरज वाटली नाही - त्यांनी मोकळ्या मनाने धर्म सुधारणा केल्या - लोकाना शिकवून शहाणे केले- ब्राह्मणाना त्यांची जागा दाखवली - त्यांच्या कार्यकक्षा ते अधोरेखित करत गेले -

    त्यांचे कान पिळत त्यांना त्यांचे कर्तव्य सांगितले !


    राजर्षी ब्राह्मण द्वेष्टे नव्हते तर ते वर्ण विरोधी होते -



    तीच गोष्ट संभाजी किंवा शिवाजी महाराजांची -त्यांनी स्वतः नवीन धर्म काढण्याच्या गोष्टी केल्या नाहीत - ते स्व कर्तृत्ववान - स्वयंभू होते - माणसे जोडणारे होते - माणसे तोडणारे नव्हते !

    अठरा पगड जातीना घेऊन त्यांनी स्वराज्य उभे केले - प्रत्येक जातीवर त्यांची जरब होती प्रत्येक जातीतल्या गुणावदोषाचा त्यांनी कौशल्याने उपयोग करून घेतला -

    त्यांनी आरक्षण आणि फोडा झोडा हे तत्व नाही राबवले !- माणसाला माणूस म्हणून ओळख नव्याने करून दिली - द्वेष हा देश बांधणीचे माध्यम बनू शकत नाही हे ते ओळखून होते

    नरेंद्र मोदी ना यातून बरेच शिकण्या सारखे आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. धर्मांतराने दलितांना काय दिले?

      -लक्ष्मण

      मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांर्हून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण 'नमो तत्स.' मी म्हणायचो 'जसं होईल तसं'. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, 'काय होणार तुझ्या या धर्मांतरानं? आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं? तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल?' तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, 'होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं? जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत? समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना? मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा? आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.' या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं. धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही.

      Delete
    2. काय अर्थ या घटनेचा? कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता. (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. 'मुक्ती कोन पथे?' या नावानं बाबासाहेबांंचं भाषण प्रसिद्ध आहे). १९३६ साली ते म्हणाले, 'सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते. मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते? याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; तीही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे ही भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा? या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होत,े ही गोष्ट निविर्वाद आहे.'

      Delete
    3. मी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते. शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले. त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन 'बौद्ध' असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले. माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले. लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला. आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले. ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.

      Delete
    4. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज 'वाडावो माय भाकर येस्कराला' हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्माण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्माण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो. साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले.

      Delete
    5. लोक विनोदाने म्हणतात, 'ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली' ब्राह्माणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून 'आब-ए-जमजम' आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.

      खेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,

      अ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.

      ब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्यारीतीने संरक्षण व्हावे.

      क). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदंूकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणाऱ्या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत, 'खेडापाड्यातून रहाणाऱ्या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणाऱ्या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे? खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.

      Delete
    6. गेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्माण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते. या देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे? महाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूवीर्च्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे? त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे? मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.एस.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद-दुसरा आय.पी.एस.अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे. ज्या ठिकाणी पूवीर्च्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, या समाजाच्या प्रशासन यंत्रणांमध्ये काय प्रमाण या समाजाचं आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे.

      Delete
    7. आज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते? डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे. मातंग समाज स्वत:ला हिंदू धमीर्यच समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहान-मोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांत औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही.

      डफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय? सोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच-सहा महिन्यांपूवीर् अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते? ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार? जोवर हे सारे हिंदू राहतील, तोपयंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील. तीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाजतीन दिवसांपेक्षा जास्त रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत. त्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्माणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्याचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.

      Delete
    8. धर्मांतर केलेल्या महारांनाही ब्राह्मणांच्या मुलींशी लग्न करण्यात अभिमान का वाटतो? महारांपेक्षा खालच्या जातीतील मुलींशी लग्न करण्यात अभिमान का वाटत नाही?

      धर्मांतर केलेले महार हिंदू संत चोखामेळा यांचे नाव घायला तयार नसतात, पण हिंदू महारांच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या कोरेगावच्या विजयस्तंभबद्दल मात्र त्यांना आदर असतो. हे कसे काय?

      आज आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पक्षात महारांचेच प्राबल्य का? इतर जातींना सामावून घेणारी दलित चळवळ का विकसित झाली नाही?

      जातीची मानसिकता सोडून खरोखरच सोडून दिली असेल तर आज प्रत्येक क्षेत्रात "महार" समाज आघाडीवर आहे हे सांगण्यापेक्षा "बौद्ध" समाज आघाडीवर आहे हा शब्द प्रयोग उचित ठरला असता. पण ते काही तुम्हाला सुचत नाही.

      समजा इतर दलित जाती खरोखरच बौद्ध झाल्या तर त्यांना महारांच्या बरोबरीचे स्थान देऊन त्यांच्याशी आंतरजातीय विवाह करण्याची महार समाजाची तयारी आहे का?

      आज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ब्राह्मण स्त्रिया मोठ्या प्रमाणात दिसतात. महारांमध्ये हे प्रमाण किती आहे? दलितांच्या चळवळीचे नेतृत्व दलित स्त्रिया कधी करणार?

      Delete
    9. "( डॉ बाबासाहेबांच्या धर्मांतराने त्यांच्या जातीचे सर्व प्रश्न संपले का ते एकदा तपासले पाहिजे - ")------------->>>>>>> इति अमित ताम्हणे.

      वरील लक्ष्मण यांचा लेख वजा उत्तर म्हणजे अमित ताम्हणे सारख्या प्रवृत्तीच्या श्रीमुखात लगावलेली एक जबरदस्त थप्पड आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

      Delete
    10. गमतीचा भाग आणि झोंबणारा विषय हाच आहे -

      राजर्षी शाहू आणि म फुले यांनी धर्म का बदलला नाही हा आमचा मुद्द्दा आहे त्याला टांग मारून लक्ष्मण एकदम दोन चार अस्पृश्य शिक्षित लोकांची नावे का उगाळत बसत आहेत ?

      डॉ आंबेडकरांनी धर्म बदलला हे जर क्रांतिकारक पाउल आहे तर तेच पाउल म फुले आणि राजर्षी शाहू यांनी का उचलले नाही - हा माझा मुद्दा आहे - अंगाशी आले की भटा ब्राह्मणावर राग काढायचा ही मखलाशी किती दिवस पुरणार हो ?आता तरी शहाणे बना -


      लक्ष्मण माने यांचे काय झाले कुणास ठाऊक ! ते एक असो !त्यांचे चाळे चालणारच ! वळणाचे पाणी वळणालाच जाणार !- आणि ताम्हाणे यांच्या सारख्या ची प्रवृत्ती कोणती ?म्हणजे काय ?-

      देशात रोजगार हमी योजना हि खेड्यातील शहराकडे येणारा लोंढा थोपवणारी एक थोर योजना होती - पण या ९६ कुळी खादाड लोकांनी त्याची वाट लावली - तिथे ब्राह्मण कुठेच नव्हते !आधी खेड्यात हल्ली औषधालाही ब्राह्मण मिळत नाही !


      अक्कल नाही काडीची आणि मिजास मुलखाची अशी यांची गत आहे - आरक्षितांची ही पिलावळ देशाला खड्यात घालणार हे दिसतच आहे ! त्यातच आता कुणबी कुणबी करत ९६ कुळी पण घुसत आहेत - एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव आणि एकीकडे हे भिक मागणे - अरेरे - काय दिवस आले हे या ९६ कुळी औलादी वर !- त्यांची मदत घेत आहेत संजय राव -

      कमाल आहे - तौबा तौबा !!

      Delete
    11. अरे बाबा, म. फुलेंनी "सत्यधर्म" काढला होता, हेही माहित नाही काय तुम्हाला? पहा त्यांनीच लिहिलेले पुस्तक "सार्वजनिक सत्यधर्म". छ. शाहूंनी ब्राह्मणी हिंदू धर्माच्या नाकावर टिच्चून वेगळे बहुजन शंकराचार्य पीठ निर्माण केले होते, हेही नसे थोडके, नाही का?
      बिच्यार्यानी हे लोक सुधारतील म्हणून खूप वाट पहिली, खूप प्रयत्न केले, मात्र सुधारतील ते हिंदू कसे?
      आपणास सुधारावेच लागेल, नाहीतर म्हण आहेच "उलट्या घड्यावर पाणी".

      Delete
    12. राजर्षी शाहू हे इंग्रजांचे मांडलिक राजे होते

      ते छत्रपतींचे औरस वारसदार - रियल ब्लड - वंशज होते का ?

      त्यांनी शंकराचार्य नेमणे म्हणजे हास्यास्पद नाही का ?

      स्वराज्य या शब्दाचा विसर पडलेले राजे भो पंचम जॉर्ज असे म्हणत अखिल हिंदुस्तानातून मुंबईत जमले होते -

      शिवाजी महाराजांची खरा निर्वंश कधीच झाला होता - पुढचे सगळे -

      बोलाचा भात आणि बोलाची कढी - असा उद्योग होता आणि आजही आहे !

      Delete
    13. आर. एस. एस. चा खोटा, भडकाऊ, समाज विघातक इतिहास!

      Delete
    14. ते छत्रपतींचे औरस वारसदार - रियल ब्लड - वंशज होते का ?------------>>>>>>>>>
      विचार वंशापेक्षा कोणताही वंश-वंशज श्रेष्ठ मानणे म्हणजे स्वतःचीच दिशाभूल केल्या सारखे आहे, नाही काय?

      Delete
    15. अरेच्या! म्हणजे त्या काळी शाहू राजांच्या करवीर नगरीतील ब्राह्मण हे तर ठरले होते मांडलिकाचे मांडलिक! होय ना?

      Delete
  20. अपा वि मं च्या खुलाशाचे आप्पा बाप्पा स्वागत करत आहेत

    असेच समयोचित खुलासे सामाजिक एकजूट कायम ठेवतील आणि निरीगी वातावरण पण निर्माण करतील असा विश्वास वाटतो - मतभेद तर असतातच पण निवडीचा प्रश्न आला की त्यातल्या त्यात चाणले कोण हा विचार करावाच लागतो !

    आपल्याकडे

    none of the above हे ऑप्शन अजून नाही !राजकीय पक्षाना त्यामुळे चांगलाच शह बसेल - इथेपण तीच कथा आहे !

    अपं वि मं मनापासून धन्यवाद !

    ReplyDelete
  21. गणेशोत्सव- जल्लोष, उन्माद आणि बरंच काही.....

    प्रकाश पोळ

    गणपती हा शब्दच गणपतीचे मूळ स्वरूप दाखवून देतो. गणांचा अधिपती तो गणपती असा सरळ, साधा अर्थ आहे. शिव-पार्वतीचा पुत्र असणारा हा गणपती वैदिकांसाठी सुरुवातीला विघ्नकर्ता होता. त्याने विघ्न आणू नये म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीची आराधना करून होते. नंतरच्या काळात त्याचे मुळचे अवैदिक स्वरूप नष्ट होऊन त्याचे ब्राम्हणीकरण झाले. अवैदिक गणपतीचे वैदिक ब्रम्हणस्पतिबरोबर एकरूपत्व दाखवून गणेशाचे पूर्ण स्वरूप बदलवून टाकले. त्यासाठी जाणीवपूर्वक धार्मिक ग्रंथातून पूरक कथांची निर्मिती केली गेली.


    प्राचीन काळापासून गणेशाची पूजा घरगुती पातळीवर होतच होती. अगदी अलीकडे पेशव्यांच्या दरबारातही गणपती पुजला जायचा. नंतर काही लोकांनी सार्वजनिक गणपती उत्सव सुरु करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत असल्याने टिळकांनी स्वातंत्र्य चळवळीला पूरक म्हणून सार्वजनिक गणेश उत्सवाची कल्पना उचलून धरली. त्यासाठी त्यांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिले. टिळकांच्या प्रयत्नामुळे गणेश उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले. समाज संघटीत व्हावा आणि त्याच्या माध्यमातून जनजागृती करून ब्रिटीशांची सत्ता या देशातून घालवून देवू असे टिळक वगैरे लोकांचे मत होते. म्हणजे गणेशोत्सव ही धार्मिक कमी आणि राजकीय गरज जास्त होती. अर्थात हा हेतू कितपत सफल झाला हाही संशोधनाचा भाग आहे.

    १८९३ साली सुरु झालेल्या गणेशोत्सवात सध्या अमुलाग्र बदल झाले आहेत. हे बदल उत्सवाच्या स्वरुपात जसे झालेत तसे त्याच्या हेतुतही झाले आहेत. सध्या गणेशोत्सवाला बाजारी स्वरूप आले आहे. एक फार मोठी अर्थव्यवस्था या सर्वांच्या पाठीशी कार्यरत आहे. आणि या माध्यमातून आपले हितसंबंध साध्य करणाऱ्या लोकांना श्रद्धेशी काहीही देणेघेणे नाही. श्रद्धा ही फक्त बोलायची गोष्ट आहे. कारण गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात समाजाचे बारकाईने निरीक्षण केले तर माझे म्हणणे सत्य असल्याचे कोणत्याही सुबुद्ध माणसाला पटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे श्रद्धेचा बागुलबुवा उभा करून त्याच्याआड या सर्व गोष्टी झाकून नेण्याचा प्रयत्नही केविलवाणा ठरेल. या दहा दिवसांच्या काळात कार्यकर्त्यांच्या वर्तणुकीत झालेला बदल पाहता हा जल्लोष आहे कि उन्माद असा प्रश्न पडतो. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांनी याची प्रचीती आणून दिलीच आहे. एका महिला भक्ताला धक्काबुक्की करतानाचा त्याचा पराक्रम सीसी टीव्ही मध्ये रेकॉर्ड झाला. लागलीच कर्तव्यदक्ष गृहमंत्री आर. आर. आबांनी अशा प्रकारची अरेरावी केली तर कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी डरकाळी फोडली. पण डॉल्बीच्या आवाजात आबांची ही डरकाळी नेहमीसारखीच फेल गेली.CONT......

    ReplyDelete
  22. सध्या अनेक शहरांमध्ये गणेश मंडळे पाहिली तर हा श्रद्धेचा भाग नाही हे लगेच लक्षात येईल. शेकडो गणेश मंडळे लागतातच कशाला ? काही काही मंडळांमध्ये तर अक्षरशः चार फुटाचेही अंतर नाही. याचा अर्थ काय ? गणेश उत्सवाच्या माध्यमातूनही आपली वेगळी चूल प्रत्येकाला हवी असते. उत्सवाच्या माध्यमातून श्रेयवाद, आपले नेतृत्व त्या भागावर प्रस्थापित करण्याचे प्रयत्न दिसून येतात. आणि त्यासाठीच इतक्या मोठ्या प्रमाणावर गणेश मंडळे अस्तित्वात आहेत. ग्रामीण भागातही एक गाव एक गणपती ही योजना यशस्वी होऊ शकली नाही. कारण प्रत्येक गल्लीची एक अस्मिता असते. मग कार्यक्रमाचे नियोजन, श्रेयवाद यात मतभेद होऊन त्याचे पर्यवसान गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये होते.

    सध्या गणेशोत्सवची आवश्यकता आहे का ?

    त्यामुळे या सर्व प्रतिकूल गोष्टींचा विचार करता सार्वजनिक गणेशोत्सवाची खरेच आवश्यकता आहे का याचा विचार करणे गरजेचे आहे. माझे तर प्रामाणिक मत असे आहे कि सार्वजनिक गणेशोत्सव बंद व्हावेत. कारण गणेशोत्सव ही सध्याच्या समाजाची गरज नाही. असेल तर त्याचे हेतूही समजले पाहिजेत. सध्या या उत्सवाच्या माध्यमातून कोणत्या चांगल्या गोष्टी साध्य केल्या जातात तेही कळले पाहिजे.

    परत मुद्दा येतो तो श्रद्धेवर. आमची श्रद्धा आहे मग आम्ही हा उत्सव साजरा केला तर बिघडले कुठे ? आम्हाला आमच्या धार्मिक भावना, श्रद्धा जपण्याचा पूर्णं अधिकार आहे अशा स्वरूपाचे स्पष्टीकरण दिले जाते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक आपल्या श्रद्धा जपण्याचा अधिकार दिला आहे आणि तो कुणीही नाकारू शकत नाहीत. मात्र आपल्या श्रद्धा आणि धर्म भावनांचे प्रदर्शन करण्यात काहीच अर्थ नाही. ज्याला आपल्या श्रद्धा जपायच्या आहेत ते घरगुती गणपती बसवू शकतात. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमशक्तीही वाया जाणार नाही. आणि विनाकारण समाजाला वेठीस धरण्याचे प्रकारही होणार नाहीत.

    ब्राम्हण समाज दीड दिवसांचा गणपती बसवतात. त्यांचा आदर्श इतर समाजानीही घ्यावा असे मला वाटते. कारण गणेशोत्सवामध्ये वेळ, पैसा, शक्तीचा अपव्यय होतो, राष्ट्राच्या संपत्तीचे नुकसान होते, गणेशोत्सवमधील खर्च अनुत्पादक गोष्टींवर केला जातो. हाच पैसा, वेळ, शक्ती विधायक कामासाठी वापरली तर बराच फायदा होईल.CONT......

    ReplyDelete
  23. श्रद्धा आणि करमणूक

    श्रद्धेचा तर अलीकडे गणेशोत्सवमध्ये मागमूसही दिसत नाही. सर्वत्र या उत्सवाचे बाजारीकरण झाले आहे. कारण यापाठीमागे फार मोठी अर्थव्यवस्था कार्यरत आहे. या माध्यमातून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या जातात. कारण गणेशोत्सव ही सध्या राजकीय गरज बनलेली आहे. गणेश मंडळाच्या माध्यमातून तरुणाईचे संघटन केले जाते. त्यांचे ग्रुप तयार केले जातात. त्यांच्या माध्यमातून एखादा नेता आपली राजकीय पोळी भाजून घेत असतो. करमणूक म्हणाल तर हा कळस झाला. नाचायला, एन्जोय करायला हरकत नाही, परंतु पूर्ण २४ ते ४८ तास करमणूक, नाच या गोष्टी किळस आणणाऱ्या नाहीत काय.

    कित्येक तासांच्या गणेश विसर्जन मिरवणुका, डॉल्बीचा गोंगाट, सर्वत्र रस्ते बंद. अशाने लोकांची गैरसोय होत नाही का ? कि बहुसंख्यांक असणाऱ्या लोकांच्या या राजकीय, धार्मिक गरजा असल्याने सर्व खपून जाते ? अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीही पुण्यातील टिळक रोड खचाखच भरला होता. शेकडो मंडळे, त्यांचे गणपती, त्यांच्या डॉल्बी आणि सर्वांचे मिळून हजारो कार्यकर्ते. अशा परिस्थितीत त्या रस्त्याने एक रुग्णवाहिका जात होती. त्या रुग्णवाहिकेला तिथून निघताना किती अडचण होत होती. दहा मिनिटांचा रस्ता पार करायला त्यांना अर्धा तास लागला. रुग्णवाहिकेचा सायरनही डॉल्बीच्या गोंगाटात ऐकू येत नव्हता. रुग्णवाहिकेलाही रस्ता देण्याचे भान आमच्यात असू नये का ? एवढे आंधळे आम्ही कशाने झालो ?

    मी हिंदू धर्मविरोधी आहे का ?

    आता मी इतके लिहितोय म्हटल्यावर अनेकांना शंका येणार कि हा हिंदू धर्माचा विरोधक दिसतोय. तसे आक्षेप आतापर्यंत अनेक वेळा घेतले गेले आहेत. काहीही जणांना वाटतं कि हा नक्कीच बौद्ध असणार. मग सुरु होतो बौद्धांचा उद्धार. त्यामुळे मी कोण आहे ते स्पष्ट करणे गरजेचे आहे, कारण या माझ्या नावाने उगीच इतरांना दोष दिला जायला नको. मीही जन्माने हिंदू आहे. आणि मला हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याचा अधिकार आहे आणि तो कुणीही हिरावून घेवू शकत नाही. वर मी जी मते लिहिली आहेत ती माझी स्वतःची आहेत. त्यावर तुम्ही विचार करावा एवढीच माझी विनंती आहे. माझेच खरे आणि ते ऐकलेच पाहिजे असा हुकुमशाही अट्टाहास मी कधीच धरला नाही. फक्त शिव्या देण्यापेक्षा चर्चा करूया. या उत्सवाच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घडत असतील तर त्याही सांगा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे गणपती उत्सवात स्वतःला झोकून देवून सामील होतात त्यांनीच माझ्या विरोधात प्रतिक्रिया द्यावी. नाहीतर घरातला गणपती दीड दिवसात विसर्जित करायचा आणि इतरांनी मात्र त्यात दहा दिवस गुंतून राहावे असं मतप्रदर्शन करायचे हा ढोंगीपणा कृपया करू नका.
    END.

    ReplyDelete
  24. आवं परकाशराव,

    चर्चेपरिस पैका म्हत्वाचा आन देवापरीस आस्मिता म्हत्वाची यवढ बी कळना तुमास्नी? तुमच्या म्होर चर्चा करून काय गावनार हाय? त्यापरीस गनपतीच्या नावावर पैका मिळत्यो, वर दारू बी मिळत्ये ह्ये काय कमी हाय व्हय? येकदा देवा धर्माची आन दिली की लोकं बी नांगी टाकीत्यात!
    तुमी उगा कायतरी लिवून लोकांच्या डोस्क्यात राख भरायला निगाले की! आवो लोकं जर इचार कराया लागली तर धंदा कसा व्हायचा?
    तुमी कंदी शिखाला दर्ग्यावर जातांना बगीतला का? मुसलमानाला मंदिरात जातांना बगीतला का? ख्रिश्चनाला मशिदीत जातांना बगीतला का? न्हाई न्हवं? हिंदूंची पैली निष्ठा फकस्त सवताच्या जातीवर आसती आन दुसरी पैक्यावर आसती. द्येवावर न्हाई काई! म्हनून तर हिंदूंना मंदिर बी चालतय, पिर-दर्गा बी चालतोय आन गुरुद्वारा बी चालतोय. ह्ये ज्यास्नी कळलं त्यास्नीच हिंदू धरम कळला बगा!

    ReplyDelete
    Replies
    1. क्रांतिसूर्य जोतीराव फुलेंचे विघ्नहर्ता गणपती बद्दलचे मत.........

      (महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान नं. ५५६)

      पशूशिरी सोंड पोर मानवाचे | सोंग गणोबाचे | नोंद ग्रंथी || ध्रु.||

      बैसे उंदरावरी ठेवोनिया बूड | फुकितो शेंबूड | सोंडेतून ||१||

      अंत्यजासी दूर, भटा लाडू देतो | नाकाने सोलितो | कांदे गणू ||२||

      चिखला तुडवूनी बनविला मोय्रा | केला ढंबुढेय्रा || भाद्रपदी ||३||

      म्हणजे फुलेंच्या मते गणपती हां शेंबडा व नाकाने कांदे सोलणारा आहे

      हे खरे आहे का?

      Delete
    2. होय ते पूर्णतः खरेच आहे.

      Delete
  25. ही काय ग्यानबाची मेख आहे ?

    संजयने मुग गिळून मख्ख बसायचं आणि इतरांनी वाटेल ते लिहित जायचं

    एकदा प्रो तहकिक मग नंतर अपाविमं - एकीकडे भटुकडे आप्पा बाप्पा ,श्रीमती सरोदे आणि असे बरेच काहीजण -

    वाघ्याला दरीत फेकणारे हेच ते हरामखोर -९६ कुळी ब्रिगेड आणि पुण्याचे म्हातारे बामन त्यांचा पाठींबा घेताना संजयला लाज वाटत नाही - कारण इथे जिंकणे महत्वाचे असते हाच सिद्धांत !

    इतके सोनवणी हिडीस असतील असे वाटले नव्हते !

    ते इलेक्शन होइतोवर तोंड उचकटणार नाहीत - बघाच तुम्ही !

    ReplyDelete
  26. मी स्वरदा शिवथरे

    पूर्वी अनेकवेळा जीव तोडून वैचारिक चर्चेत हिरिरीने भाग घेत आले आहे

    परंतु संजय सोनवणी यांच्या विचित्र मांडणीमुळे चर्चा कधी फुलतच गेली नाही

    ते हेकेखोर आहेत आणि त्यांना साहित्यातले आणि वैचारिक चळवळीतले ओ म्हणता ठो कळत नाही ते चांदोबाचे संपादक वाटतात आणि विचित्र विश्व सारख्या किंवा आज का आनंद सारख्या भणंग ठिकाणी शोभून दिसणारे वाटतात - यांना गोविंद तळवलकर यांनी दारात सुद्धा उभे केले नसते किंवा माधव गडकरींनी - आचार्य अत्रे यांनी ढुंकूनही पाहिले नसते इतकीच यांच्या लेखणीची शक्ती आहे ! हे निवडून येणे म्हणजे मराठी सारस्वताचा अपमान होय !

    ReplyDelete
    Replies
    1. मूर्ख बाई?

      Delete
    2. छे! छे! महामूर्ख बाई!

      Delete
  27. Ethe vachakana ekach goshta sangavishi vatate ti hi ki Dr. Ambedkarani sampurna ayushya dalitanchya udharasathi kharchi kela. Tyani dilelya sarva adnya apan tantotant palalya. Mag dharmantarachya babtit etar jati mage ka rahilya? Yacha artha etar jatine kinva tya jatitlya lokani yababtit ambedkarana tuchha lekhala, tyanchya mate amhi hinkas jivan jagu pan ata matra ambedkaranchi amhala garaj nahi. Amhi dharmantar sodun Dr. Ambedkarani dilelya sarva soyisuvidhancha matra nakkich labh gheu.
    Mi tumhala evadach sangto tumhi dharmantar nakaka karu pan Ambedkarani dharmantar ka kela yacha abhyas tari kara.
    Samajachi pragati hi tyachya krayshaktivar avlambun aste. Jar pharak karaycha zala trr ajcha hindu(bramhanetar) samaj ha 365 divsanpaiki ardhe divas devbhaktit tallin houn phukat jatat ani ethech krayshaktivar tan yeto. Samajachi pragati khuntate.
    Ani dusrya bajula jar boudha samajacha udaharan ghyaycha zalat trr ha samaj devapasun kevach dur zalay ambedkaranvishayi asleli krutadnepoti to disemberla ekatra jamto ani budhanvishayi aslelya adarapoti buddhajayanti. Ankhi ek don divas vadhivpan pakdu
    ethe amchya samajachi krayshakti kitek patine vadhate. Kitek etar samaj(hindu) amhala chidavnyacha prakar kartat. Pan amhi tyakade purnapane durlaksha karto.
    Mhnun mi asach sangen ki dharmantarane samajachi pragati tharat naste. Jar tumhi dharmantar karunahi asech hindu dharmala kinva devana chiktun rahal trr tumhi jasechya tasech rahal.
    shevti vichar tumhala karaycha ahe.
    Jaibhim

    ReplyDelete
    Replies
    1. इथे वाचकांना एकाच गोष्ट सांगावीशी वाटते ती हि कि डॉ. आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी खर्ची केलं. त्यांनी दिलेल्या सर्व आज्ञा आपण तंतोतंत पाळल्या. मग धर्मांतराच्या बाबतीत इतर जाती मागे का राहिल्या? याचा अर्थ इतर जातीने किंवा त्या जातीतल्या लोकांनी याबाबतीत आंबेडकरांना तुच्छ लेखले. त्यांच्या मते आम्ही हिणकस जीवन जगू पण आता मात्र आंबेडकरांची आम्हाला गरज नाही आम्ही धर्मांतर सोडून डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या सर्व सोयीसुविधांचा मात्र नक्कीच लाभ घेऊ.
      मी तुम्हाला एवढच सांगतो तुम्ही धर्मांतर नका करू पण आंबेडकरांनी धर्मांतर का केले याचा अभ्यास तरी करा.
      समाजाची प्रगती हि त्याच्या क्रयशक्तीवर अवलंबून असते. जर फरक करायचा झाला तर आजचा हिंदू (ब्राम्हणेतर) समाज हा ३६५ दिवसांपैकी अर्धे दिवस देव भक्तीत तल्लीन होऊन फुकट जातात आणि इथेच क्रयशक्तीवर तन येतो. समाजाची प्रगती खुंटते.
      आणि दुसऱ्या बाजूला जर बौद्ध समाजाचा उदाहरण घ्यायचं झालं तर हा समाज देवापासून केव्हाच दूर झालाय आंबेडकरांच्या विषयी असलेली कृतज्ञते पोटी तो डिसेंबरला एकत्र जमतो आणि बुद्धांविषयी असलेल्या आदरापोटी बुद्धजयंती. आणखी एक दोन दिवस वाढीव पण पकडू.
      इथे आमच्या समाजाची क्रयशक्ती कितेक पटीने वाढते. कित्येक इतर समाज (हिंदू) आम्हाला चिडवण्याचा प्रकार करतात. पण आम्ही त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.
      म्हणून मी असाच सांगेन कि धर्मांतराने समाजाची प्रगती ठरत नसते. जर तुम्ही धर्मांतर करूनही असेच हिंदू धर्माला किंवा देवांना चिकटून रहाल तर तुम्ही जसेच्या तसेच रहाल.
      शेवटी विचार तुम्हाला करायचा आहे.
      जयभीम.

      Delete
    2. कुणी काही झोंबणारे लिहिले की एकदम कविता लिहित सुटायचे असा आव आणायचा !

      काय नुसते र ट फ - लिहून कधी कविता होते का ?कोण याना कवी म्हणत ? विचारवंत म्हणत ?

      आणि कसली दळभद्री पुस्तके यांची - अरे रे !काहीतारीकामित्कामी दर्जा असावा - नाही का ?

      अच्युत गोडबोले किंवा श्रीराम लागू हे काय कसलेले लेखक नाहीत पण त्यांनी त्यांचा विषय मांडायचा ठरवला की किती परिश्रम घेतात बघा जरा - नाही तर हे महाराज - अरे रे - घाण वाटते !

      आता कुणीतरी अनोनिमस करेल ब्राह्मणांच्या नावाने उद्धार - दुसरा उद्योग काय ?इकडची थुंकी तिकडे करायची - वाघ्या ला झोदापाणारे आता गोड वाटतात नाही का ?


      आणि कुणी हे दोष दाखवून दिले की लिहायचे - मूर्ख बाई !-

      अगदीच भोंदू लेखक आहे हा संजय सोनावणी !- याला हा अध्यक्ष होण्याच्या लायकीचा आहे हे कुणी डोक्यात भरवून दिलय कुणास ठाऊक

      मुळात जो लेखक आवृत्ती आणि विक्री यामध्ये आपली लोकप्रियता मोजतो तो किती अजागळ असला पाहिजे ते दिसते -

      कुठलाही विषय कारण नसताना एकदम पुराणात किंवा जाती धर्मात बुडवून त्या विषयाचा रंगच बदलायची या सोनावण्याची खोड बिनडोक पणाची नव्हे तर जोकर सारखी आहे

      अति झालं आणि हसू आलं अशी अवस्था आहे पण सांगणार कोण ?आणि ऐकणारा जर आपणच शहाणे या धुंदीत कविताच लिहिणार असेल तर मग बातच वेगळी ?

      Delete
  28. ब्राह्मण नेत्यांनी घडविलेल्या मुस्लिमविरोधी दंगली!

    स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांच्या विरोधात अनेक दंगली झाल्या. यातील प्रत्येक दंगलीचे नेतृत्व ब्राह्मणांनीच केले आहे. फार जुना इतिहास चाळायची गरज नाही. १९९० नंतरच्या काही दंगलींकडे नजर टाकली तरी ब्राह्मण हेच मुस्लिमांचे खरे शत्रू असल्याचे दिसून येईल.

    १९९२ : बाबरी मशीद पाडली :

    भारतातील ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) आपल्या विविध संघटनांच्या मदतीने ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडली. भाजपा, विश्व हिन्दू परिषद आणि बजरंग दल या तीन प्रमुख संघटना बाबरी मशीद पाडण्यात सहभागी होत्या. या तिन्ही संघटना आरएसएस चालविते. बाबरी पाडण्यात आली तेव्हा भाजपाचे अध्यक्ष होते डॉ. मुरली मनोहर जोशी. डॉ. जोशी जातीने ब्राह्मण आहेत. बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभरात दंगली झाल्या. त्यात १२०० लोक मारले गेले. मरणाèयांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती.

    १९९२-९३ मुंबई दगंल :

    डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मुंबईत मुसलमानविरोधी दंगल झाली. त्यात ५०० मुस्लिम मारले गेले. या दंगलीची सूत्रे शिवसेनेने हलविली, असा ठपका न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने ठेवला आहे. शिवसेनेचे सर्वेसर्वा असलेले बाळ ठाकरे जातीने सारस्वत ब्राह्मण आहेत. न्या. श्रीकृष्ण दंगलीची चौकशी करीत होते, तेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे सरकार होते. मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. जोशी हेसुद्धा जातीने ब्राह्मणच आहेत. जोशी यांच्या सरकारने १९९६ मध्ये न्या. श्रीकृष्ण आयोग रद्द केला. प्रसार माध्यमांनी आरडा ओरड केल्यानंतर २८ डिसेंबर १९९६ रोजी पुन्हा आयोग कायम करण्यात आला. शिवसेना नेत्यांनी दंगल भडकावली असा ठपका आयोगाने अहवालात ठेवला. हा अहवालही ब्राह्मण जोशींनी फेटाळला. माध्यमांनी पुन्हा आरडा-ओरड केली. त्यावर हा अहवाल स्वीकारला पण त्यावर कारवाई केली नाही. ५०० मुस्लिमांना मारणाèया आरोपींना अजूनही शिक्षा झालेली नाही.

    मुंबई दंगलीत हात असल्याच्या आरोपाखाली शिवसेनेचे एक ब्राह्मण नेते मधुकर सरपोतदार आणि इतर २ जणांना मुंबईच्या कोर्टाने २८ जुलै २००८ रोजी १ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पण त्यांना लगेच जामीन मिळाला. २० फेब्रुवारी २०१० रोजी शिक्षा न भोगताच सरपोतदार यांचे निधन झाले.

    २००२ गुजरात दंगल :

    गुजरातमध्ये मुसलमानविरोधी दंगल भडकाविण्यात आली. सुमारे ३ हजार मुसलमान क्रूरपणे जाळून मारण्यात आले. सुमारे १ हजार मुस्लिम बेपत्ता झाले. १ लाख मुस्लिमांना घरे दारे सोडून पळून जावे लागले. या दंगलीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. आरएसएस ही ब्राह्मणांची सर्वांत मोठी संघटना आहे. या दंगलीची चौकशी होऊ नये, म्हणून आरएसएसचे लोक अजूनही प्रयत्नशील आहेतच.

    २०१३ : मुझप्परनगर दंगल?

    ReplyDelete
    Replies
    1. "बाळ ठाकरे जातीने सारस्वत ब्राह्मण आहेत"
      फॉर युवर काइंड इन्फोर्मेशन, बाळ ठाकरे यांचे वडील हे कायस्थ होते म्हणजेच स्वत: बाळ ठाकरे हे देखील कायस्थ आहेत. उगाच दिशाभूल करू नका.

      ब्राह्मणांनी दंगली घडवल्या तेव्हा बहुजन काय डोळ्यांवर कातडे ओढून झोपले होते काय? फुले, शाहू आणि आंबेडकर यांनी जन्मभर कंठशोष करून देखील आजचे बहुजन ब्राह्मणांच्याच तालावर नाचणार असतील तर मग पुरोगामी चळवळीचा फुकाचा अभिमान काय उपयोगाचा?
      आजचे बहुजन हे ब्राह्मणांची थुंकी चाटण्यासाठी तयार असतात हे वास्तव आहे. भटांना शिव्या देतांना स्वप्नात मात्र भटांच्याच पोरी येत असतात. आजचे बहुजन हे ब्राह्मणांपेक्षाही कट्टर जातीयवादी झाले आहेत. ब्राह्मणांनी त्यांच्या रक्ताचा अभिमान बाळगणे हे चूक असेल तर बहुजनांनीही स्वत:च्या रक्ताचा अभिमान बाळगणे हे तेवढेच चूक आहे.

      Delete
    2. होय बाळ ठाकरे हे सी. के. पी. (चांद्रसेनीय कायस्य प्रभू ) होते. हे जरी पूर्ण सत्य असले तरी ते ब्राह्मणाळलेले होते हे कोणीच नाकबूल करणार नाही. कुठे वडिलांचे पुरोगामी विचार अन कुठे बाळ ठाकरेंचे ब्राह्मणवादी, जातीयवादी, धर्मांध विचार!

      Delete
    3. पूर्ण सत्य!

      Delete
  29. गमतीचा भाग आणि झोंबणारा विषय हाच आहे -

    राजर्षी शाहू आणि म फुले यांनी धर्म का बदलला नाही हा आमचा मुद्द्दा आहे त्याला टांग मारून लक्ष्मण एकदम दोन चार अस्पृश्य शिक्षित लोकांची नावे का उगाळत बसत आहेत ?

    डॉ आंबेडकरांनी धर्म बदलला हे जर क्रांतिकारक पाउल आहे तर तेच पाउल म फुले आणि राजर्षी शाहू यांनी का उचलले नाही - हा माझा मुद्दा आहे - अंगाशी आले की भटा ब्राह्मणावर राग काढायचा ही मखलाशी किती दिवस पुरणार हो ?आता तरी शहाणे बना -


    लक्ष्मण माने यांचे काय झाले कुणास ठाऊक ! ते एक असो !त्यांचे चाळे चालणारच ! वळणाचे पाणी वळणालाच जाणार !- आणि ताम्हाणे यांच्या सारख्या ची प्रवृत्ती कोणती ?म्हणजे काय ?-

    देशात रोजगार हमी योजना हि खेड्यातील शहराकडे येणारा लोंढा थोपवणारी एक थोर योजना होती - पण या ९६ कुळी खादाड लोकांनी त्याची वाट लावली - तिथे ब्राह्मण कुठेच नव्हते !आधी खेड्यात हल्ली औषधालाही ब्राह्मण मिळत नाही !


    अक्कल नाही काडीची आणि मिजास मुलखाची अशी यांची गत आहे - आरक्षितांची ही पिलावळ देशाला खड्यात घालणार हे दिसतच आहे ! त्यातच आता कुणबी कुणबी करत ९६ कुळी पण घुसत आहेत - एकीकडे शिवाजी महाराजांचे नाव आणि एकीकडे हे भिक मागणे - अरेरे - काय दिवस आले हे या ९६ कुळी औलादी वर !- त्यांची मदत घेत आहेत संजय राव -

    कमाल आहे - तौबा तौबा !!

    ReplyDelete
  30. कुणीतरी बलभीम नावाने लिहिले आहे

    ज्यांनी हिंदू धर्म सोडला त्यापैकी दिसतात हे महाशय !

    ते म्हणतात त्या प्रमाणे हिंदू ब्राह्मणेतर समाज वर्षातील निम्मे दिवस देवधर्मात घालवतो - म्हणजे काय ?हिंदू ( ब्राह्मणेतर )समाज रोज देवधर्म करत असेल - तुमची अडचण काय आहे ?

    दुसरी गोष्ट - ब्राह्मण असो किंवा इतर जातीचा सवर्ण - किंवा खालच्या जातीचा - ज्याला जितके आवडते त्याच पद्धतीने तो माणूस देव देव करणार - असा जमाना आहे आजचा - कुणीही कुणावर बळजबरी करत नाही - ब्राह्मण आणि भटजी भिक्षुक यात फरक केला पाहिजे .प्रत्येक देवधर्माला ब्राह्मण लागतोच असे नाही - आणि ब्राह्मण इतर जातीवर बळजबरी कशी करणार ?

    एक आकडेमोड लक्षात घेऊया !५ माणसाचे १ कुटुंब असे धरले तर ,

    पुण्याची लोकसंख्या ३० लाख धरली तर ६ लाख कुटुंबे होतात आणि त्यातली १२ आणे प्रजा हिंदू धरली तर ४.५ ( साडेचार )लाखावर कुटुंबे हिंदू धरली तर , म्हणजे घरटी एक ब्राह्मण भटजी लागेल असे धरले तर फक्त पुण्यात ४ लाख भटजींची आवश्यकता आहे - एकाने जर १० ठिकाणाचे काम केले तर प्रत्येक दिलेल्या प्रसंगी ४०००० भटजी लागतील - असे खरोखर घडते का ?- नाही - इतके भिक्षुक ब्राह्मण लोक आहेत का पुण्यात ?-म्हणजेच ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर लोक धर्म कर्मा साठी भटजीवर अवलंबून नसतात - आणि त्यांची धार्मिक कृत्ये ब्राह्मणा शिवाय चालतात -

    असो

    इथे चर्चा हिंदूंची चालली आहे - त्यात बौद्ध धर्मियांनी बोलायचे खरेतर काहीच प्रयोजन नाही -

    आता तिसरा मुद्द्दा - इतर मागास जातीनी हिंदू धर्म का सोडला नाही ?-

    माझे नेमके म्हणणे तेच आहे - धर्म बदलण्याने अडचणी संपत नाहीत - महार जाउन त्याचा नवबौद्ध झाला इतकेच !आजकालच्या जमान्यात धर्माचे महत्वच संपले असताना त्याचा इतका उहापोह कशाला ? राजकारणी आणि हितसंबंध असलेले लोक मार्केट आणि धंदा ओळखून संस्कृतीच्या नावाने ऊर बडवत असतात !वेगवेगळ्या देवादिकांच्या नावाने वातावरणात तेजी कायम ठेवणे हेच यांचे एकमेव ध्येय असते - मग तो गणपती असो - दसरा असो किंवा नाताळ - रमझान असो - हे आपण समजून घेतले पाहिजे - देवाधर्माला किती महत्व द्यायचे ते आपण आपले ठरवायचे आहे - कुणीही बळजबरी करत नाही !

    समजून घ्यायचे ठरवले तर सर्व सोपे आहे आहे त्यात कुणाचे पितळ उघड पडते ते पण बघण्यासारखे असते - आज ९० टक्के सुशिक्षित ब्राह्मण वर्ग प्रगतीच्या वाटा चोखाळत आहे - ते अशा देवधर्माच्या चक्रात स्वतःला अडकवून घेत नाहीत हे पण अभ्यास करण्या सारखे आहे !आज खरी गरज आहे ती सामुदायिक उत्सव बंद करण्याची - त्यात अनंत मनुष्य शक्ती वाया जात असते - आणि मोठ्ठ्या प्रमाणात गैर प्रकार घडत असतात - त्याचा विचार करून विधायक विचाराना अशा मंचाची अजिबात गरज नाही हे ठणकावत हे उत्सव पूर्ण बंद पाडले पाहिजेत

    -

    जसे आपल्याला घटनेने आमदार खासदार याबाबत अधिकार दिला आहे - जो योग्य नाही त्याला परत बोलावणे आणि पुन्हा निवडणूक घेणे तसाच हा सामाजिक हक्क असला पाहिजे - कालाच्या ओघात बाद झालेल्या उत्सवावर बंदी आवश्यक आहे आणि जाणकारांनी त्यात सहभाग घेतला पाहिजे

    सौ . नीला निकाळजे

    ReplyDelete
    Replies
    1. वा! जबरदस्त संख्याशास्त्राचा अभ्यास, याला म्हणतात गणित. अन अगदी पटापट! सुरेख.

      Delete
    2. ह्या विज्ञान युगात "देव हि जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे" हे साधं तत्वज्ञान सुद्धा या बयेला माहित नाही? जाऊ दे, हिला सुधारविणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे!

      -आनंद जोग.

      Delete
    3. आनंद जोग साहेब ,

      तुम्हाला नेमक काय म्हणायचं आहे ?

      काहीच अंदाज लागत नाही

      संजय सोनवणी यांच्या कवितेसारखे आपण लिहिले आहे

      अर्थहीन

      एखादी ओळ खालीवर किंवा मागेपुढे झाली किंवा हरवली तरी काहीच बिघडत नाही !

      बघा जमल तर सांगा आमास्नी !

      Delete
    4. अहो अनामिक September 22, 2013 at 10:37 AM,

      उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका.

      -आनंद जोग.

      Delete
    5. फारच वेळकाढू पणा करताय आनंद जोग साहेब

      अहो तुम्हाला काय म्हणायचं ?

      कोणती बाया - आणि तिला अगदी बाया म्हनन्याइतक तिने काय घोडं मारलाय तुमचं ?

      उगीच आपलं ! मुद्दा नित आणि स्पष्ट मांडत जा - हा मंच विचारांची स्पष्ट मांडणी करण्यासाठी आहे - तुम्ही करत आहात तो पोराकात्पाना आहे असे कुणी बोलले तर ?


      सौ निकाळजे ताईंनी अतिशय सुंदर आणि स्पष्ट विचार मांडले - स्वतः निकाळजे आडनाव असून त्या इतके सुंदर मराठी लिहू शकतात - मांडू शकतात ( क्षमस्व ताई , पण असे स्पष्टपणे मांडावे लागते - आपण मला जात पात काढल्याबद्दल क्षमा कराल असे वाटते )पण आपण मात्र जोग -कोकणस्थ ब्राह्मण असून असे पडद्याआडून का बोलत आहात ?

      इतकं कोड्यात बोलायची गरजच काय ?त्या बाईनी मांडलेले मुद्दे अगदी बिनतोड आहेत - असे उत्सव बंदच झाले पाहिजेत - हे आवश्यक आहे - देव आहे का नाही हा असंबद्ध मुद्दा आहे तो इथे उगाळायचा काहीही संबंध नाही !

      भटजी ब्राह्मणांची त्यांनी केलेली गणिती मांडणी तर सर्व लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे - कारण सर्व धार्मिक कृत्ये साधारणपणे घरातील स्त्रियांच्या पुढाकारानेच संपन्न होत असतात - स्त्रीयांना धार्मिकतेच्या कोशातून बाहेर काढले पाहिजे - त्याला ब्राह्मण दोषी नाहीत हा विचार सौ निकाळजेताई यांनी धाडसाने मांडला हे विशेष - इतकी समज प्रत्येक घरात आली तरी सर्व कर्मकांडे कमी होतील - त्यानी सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणवर्ग आधीच कर्म कांड मुक्त झाला आहे !त्याला दोष देण्यात स्वतःचीच फसवणूक केल्यासारखे होईल - ब्राह्मणांची पोरेबाळे सात समुद्रापार नांदत आहेत - - धार्मिकतेची कीड तुमच्या स्वयंपाक घरातूनच पसरत असते - इतके पुरे झाले - नाही का ?- जोग साहेब ?

      आता बोला - का तीच पिरपिर लावणार आहात ?

      Delete
    6. "देव मानणे हि जगातील सर्वात मोठी अंधश्रद्धा आहे" हे सांगायला अंधश्रद्धा निर्मुलन करायला निघालेले सुद्धा घाबरतात. मी त्यांना दोष देतो, असे नव्हे तर त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहेत एवढेच. देवा- धर्माच्या नादाने आपल्या असंख्य पिढ्या बरबाद झाल्या आहेत. आपण वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारणार आहोत की नाही? आपण अंधश्रद्धा मुक्त होणार आहोत की नाही? डॉ. श्रीराम लागू अगदी सत्यच बोलतात की "देवाला रिटायर करा".

      -आनंद जोग.

      Delete
    7. @आनंद जोग,

      तुम्ही आता एकदम पध्दतशीर बोललात बघा!


      Delete
    8. आनंद जोग साहेब ,

      अगदी खरे सांगितले तुम्ही, असा विचार मी कधी केलाच नव्हता. धन्यवाद सर.

      Delete
  31. अय्या - कमालच झाली !

    आम्हाला माहीतच नाही

    म . फुले भारीच फाजील लिहित असत नाही का ?

    पण तो प्रश्न विचारलं तो पण बरोबर आहे नाही का ?


    गणपती शेंबडा आहे नाकाने कांदे सोलणारा आहे - हे खरे आहे का ?

    आणि अय्या - लगेच कुणीतरी उत्तर दिल आहे - की हो - गणपती तसाच आहे -

    हे कसे काय ?

    ते हे अननिमस साहेब सांगतील काय ?


    काय हो ? तुम्हाला एक म फुले सोडले तर एखादा पुरावा मिळाला का तसा ?

    संपूर्ण माळी समाज म फुले याना मानतो असे नाही असे मला सांगावेसे वाटते

    साहेब हिंदू नसावेत - कारण मलातरी कुठेही असा उल्लेख सापडला नाही !

    अगदी गौतम बुद्धानेपण असे कधी म्हटले नाही !

    मिस प्रणीता निमकर

    ReplyDelete
  32. (महात्मा फुलेंचे समग्र वाङमय पान नं. ५५६)

    वरील उपरोक्त संदर्भ एकदम अचूक आहे.

    "म. फुले भारीच फाजील लिहित असत नाही का ?"

    प्रणीता ताई असे काहीतरी लिहित जाऊ नका. थोडे तारतम्य बाळगा. थोर राष्ट्रपुरुषाविषयी असे अपशब्द्ध काढणे योग्य नव्हे!

    ReplyDelete
    Replies
    1. ज्या म. फुलेंमुळेच स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली त्या महापुरुषासंबंधी "फाजील" असे शब्द वापरताना मिस प्रणीता निमकर यांना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगायला हवी होती. म. फुलेंनी जे लिहिलेले असेल ते समाजातून अंधश्रद्धा नष्ट होण्यासाठीच लिहिले असेल ना, दैववादातून समाजाची सुटका होण्यासाठीच लिहिले असेल ना! येवढा राग येण्याची गरजच काय होती?

      Delete
    2. फाजील हा उर्दू शब्द असून त्याचा अर्थ मी वेगळा सांगायची गरज नाही

      त्याचा खरा अर्थ सर्वोत्कृष्ठ असा आहे -


      म फुले हे थोरच होते याबद्दल वादच नाही - दुमत नाही


      तरीही मराठीत फाजील हा शब्द थोडा वेगळ्या छटेसाठी वापरतात जसेकी

      फाजील आत्म विश्वास ,फाजील धाडस फाजील बोलणे फाजील वागणे

      यात फाजील चा अर्थ गैरवाजवी असा घेतला पाहिजे - नाही का असे तुम्हाला वाटत ?

      undue or unwarranted असे म्हणता येईल -

      अनावश्यक - अनाठायी असा एक पर्यायी अर्थ निघू शकेल

      फाजील आत्म विश्वास म्हणजे अनाठायी आत्मविश्वास - तसेच इतर गोष्टींचे !गणपतीबाबत वर्णन करताना एक हिंदू म्हणून म फुले यांनी आपली पायरी सोडून वर्णन केले आहे का असा माझा प्रश्न आहे - त्या अर्थाने फाजील हा माझा शब्द योग्यच आहे यात वादच नाही - स्वतः म फुले यांनीसुद्धा माझ्या मताचा आदरच केला असता इतके ते उमदे विचारवंत होते !


      दर वेळेस अर्थाचा अनर्थ करण्याची घाई का असते काही ठराविक लोकांची ते कळत नाही !

      आम्हालाही म फुले यांच्या विषयी नितांत आदर आहे

      मुद्दा असा आहे कि म फुले यांच्या व्यतिरिक्त कुणीही गणपतीला शेंबडा आणि नाकाने कांदे सोलणारा असे म्हटलेले ऐकिवात नाही - कुणाला माहीत असल्यास सांगावे - ते सोडून काहीतरी आचरट बडबड करण्यात काय अर्थ आहे ?

      हि काही बौद्धिक खंडणी देण्याची प्रथा होत चाललेली आहे का ते एकदा तपासून घेतले पाहिजे - शाहू आंबेडकर आणि फुले हे अस्पर्श्य झाले आहेत का ?त्यांच्या पर्यंत आपण पोहोचू शकत नाही का ?त्यांच्याबाबत कुणाचा ठेका असल्यासारखे वागून एकदम हल्ला करून समोरच्याला बदनाम करण्याची ही पद्धती अत्यंत हीन आहे हे झुंड शाहीचे उदाहरण आहे !ब्लोगवर लिहिणाऱ्या माणसाला चेहेरा नसतो न- म्हणून त्याने काहीही विधाने करणे हे सुसंस्कृत पानाचे लक्षण नव्हे -

      मिस प्रणीता निमकर

      Delete
    3. वा रे वा! मिस प्रणीता निमकर, तुम्हाला फाजील प्रणीता निमकर म्हटल्यास आवडेल

      काय?

      सर्वोत्कृष्ठ ??????????

      मराठी शब्द वापरत जा, उर्दू नको, मराठी शब्द आठवत नाहीत काय?

      म फुले यांनीसुद्धा माझ्या मताचा आदरच केला असता इतके ते उमदे विचारवंत होते

      !---------->>>>> ह घ्या स्वतःच्याच हाताने स्वतःचीच पाठ थोपटून! तुम्ही

      इतरांना दुधखुळे समजता कि काय?

      फाजील आत्मविश्वास म्हणजे over-confidence आणि तुम्ही आहात cocky

      म्हणजेच फाजील आत्मविश्वास असलेल्या!

      असो!

      Delete
    4. इतकी आगपाखड त्या नीता निमकर वर करताय ?

      समजा तिनी म्हटलं त्याना फाजील बोलत असत तर तिने काय अर्थाने त्याच्या बोलण्याला फाजील म्हटलंय तेपण सांगितले न अ?म फुलेंनी आपल्या मृत्युपत्रात आपला पुढचा गाडी चालवणारा म्हणून एका ब्राह्मनालाच नेमले - त्यानी जो मुलगा दत्तक घेतला तो ब्राह्मणाच होता - असे का हो केले त्यांनी ?

      ते ब्रिटीश सत्तेला समर्थन देणारे होते आणि त्यानी आपला वारस म्हणून एका ब्राह्मण मुलासच नेमले या दोन गोष्टी काय दर्शवतात ?

      आजही मुल माली समाजापैकी फारच थोडे म फुले यांची थोरवी मान्य करतात हे सत्य आपण कसे नाकारणार ?

      त्यांचा सत्यशोधक समाज नंतर कोन्ग्रेस पक्षात विलीन झाला हे किती जनाना माहित आहे ?

      धर्म म्हणून जर तो सत्यशोधक समाज असेल - जसे कुणीतरी लिहिले आहे तर तो एका इंग्रजाने स्थापन केलेल्या राजकीय पक्षात विलीन कसा झाला ?

      काय विनोदीच प्रकार आहे सगळा !

      सयाजीराव गायकवाड यानितर त्यांना वेगळीच पदवी द्यावी असे सुचवले होते पण मुंबईत त्यांना महात्मा - महा आत्मा - असे भुषवण्यात आले !

      ते देव मानत नव्हते - ते आत्मा मानत होते का ?मग त्यांनी आंधळेपणे ही उपाधी नाकारायला पाहिजे होती - मी आत्मा मानत नाही मला महात्मा म्हणू नका -

      आणि शाहू राजे याना स्वतःचे पद आणि इंग्रजी राज्याची मर्जी यामुळे प्रत्यक्ष म फुले यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावत काम करता आले नाही - हे पण आपण मान्य करुया - शेवटी ते मांडलिक राजे - त्यांच्या मिशीचा पीळ तितकाच !

      Delete
    5. खंडू - ये ना गड्या

      पांडू - आलोच ना गड्या !

      काय मज्जा चालल्ये बघ - ही बाई चांगलीच पेटली आहे बघ रे - कुण्णा कुन्नाच ऐकायलाच तयार नाही - आणि बोलतेबी लई चुरूचुरू - अगदी फटाकडी हाय बग - आणिक हे सगळे तिच्या मागे हात धुवून लागल्येत - शोबतका याना मेल्यांना ?- तिलाच म्हणत्यात "जनाची न्हाई मनाची तरी लाज बाळगा "हि कुठली रीत भात ?

      खंडू - पण काय इतक झाल तरी काय ?

      पांडू - नेमीचाच आपलं - एकटी बाइमानुस दिसली कि घुसायचं -जरा रात दिवस बगुं तरी वागाव माण्सान - त्ये ऱ्हायल बाजूलाच - अवो तो मधी एक पिक्चर आला हुता बगा - पागोट वाला महात्मा - त्याच्यावरून पेटलाय सगळ - तो काय इतका स्मार्ट नाय वाटला !


      खंडू - अगदीच रद्दड व्हत बर का ते पिक्चर - कसला समाज सुदारत बसत्यात उगा आपलं - तो महात्मा आणि ती सावित्री नावाची त्याची बाईल - त्योच ना त्यो ?

      पांडू - अगासी कस बोललास लाखात एक !खंडू - एक मला सांग गाड्या , या बामनाच्या नावान इतक कारे बोम्बलतात हे सगळे ?



      आणि त्या दुसऱ्या पिक्चारात दाखवलाय बग तो कोन रायांड सहाब असतो नि आपल्या बामनाची पोर त्याला गोळ्या घालतात - लई भारी पिक्चर होत - आपल्या आया भैनिना त्या रांड सायबान म्हणे लई त्रास दिला म्हणून ही बामनाची पोर तिकडे गणेश खिंडीत लपून बसली हुती - जाम आवडला बग आपल्याला - असा देशाचा अभिमान पायजेल बग गड्या - फाशी झाली तरी बेहत्तर !म्या तीनदा पायाला बरका - ट्याक्स फ्री होता ना ?


      खंडू - अरे पिक्चरच रऱ्हांउदे रे गड्या !- इथल मिटव आता !- ती बामनाची पोर अशीच माथेफिरूच बग !गुमान सावकारी करावी - मस्त उसाच्या फडात जाउन पडाव ते नाय नि काइच नाय - याना फाशीचे दोर आवळून घ्यायची लई हौस !देशासाठी आणि आई भैनिसाठी म्हणे - - जरा अक्कलच कमी या बामनाना - मस्त रातचा फडावर दौलतजादा करावा ते सोडून शेंडी हलवत उगाचच खाच खळग्यातून धडपडत स्वातंत्र्य आणि काय काय अवघड शब्द बोम्बलत रातच्याला उगाच सगळ्याना कहार -

      पांडू - स्वतः दरिद्री म्हणून असले चाळे करत बसत्यात - त्यांना उस् बी माहीत नाय आणि कोल्हाबी ! ! आता ही निमकर बाई बोम्बलत बसल्ये आणि इतरानाबी लई जोर आलाय - कोण तो फुले कि कोण तो

      खंडू - निळू फुले असेल हो - लई भारी आक्टर बर का - आपल्या राष्ट्र सेवा दलाचा होता म्हणे - पण नट म्हणजे नंबर वन

      पांडू - नाई रे बाबा - हा वेगळा - हा लई जुना हाय - त्या कांग्रेसच्या बी आदीचा हाय -

      पागोट वाला - म्हणजे मी शेंगा खाल्ल्यानाय म्हणणारा का ? आपल्याला धडा होता बग !

      खंडू - नाय रे बाबा - तो टिळकाचा धडा - याची बायको सगळ्या बायकाना शिकवते बग -

      पांडू - आणि ती आनंदीबाई तिचापण एक धडा होता बग - ती फारेनाला जाउन डॉक्टर होते पन लगेच मारते -

      खंडू - तो धडा नवता - ते नाटक होत - आनंदी गोपाळ - कसला खवट होता ना तो बामन गोपाळ - स्वतःच्या बायकोला किती त्रास देऊन डॉक्टर करतो - आपल्याला शाळेत ग्यादरिंगला झाल व्हत - लई रडू आल बग त्या वेळेस - पूर्वीची लोकच सणकी - त्याना हे आपल्या सारख काय बी माहीतच नव्हत काय र ? क्वार्टर नाय नी चकणा नाय - पत्ते नाय की लाटरी नाय आकडा नाय नी बाई नाय - सगळ ड्राय डे असल्यावानी - सारख देशाची गाणी गात बोम्बलत फिरायचं दिवसभर - तीसही दिवस भजन तुकाराम तरी म्हणत असेल का कधी , का रामदास फिरत असेल महिनाभर माळा ओढत -

      पांडू - लई बोर मारत असेल न्हाई रे ? बायकाबी खादीच्या साड्या नेसत - काय फ्याशन नाय नी काय नाय


      खंडू - आता या निमकर बाइचच बघा ना रे -

      पांडू - अरे पण सांगितलं ना - तो काल वेगळाच होता आता आजला तो फुले का कोण आला समजा इथे - काय पार यडा होऊन जाइल की न्हाई तूच सांग

      खंडू - खर रे बाबा - भले भले आले नी गेले आपण नाय सुदारणार - त्या निमकर बाइला बोंबलू दे - म्हण काय म्हणायचं ते - कुणाला का फाजील म्हण म्हणाव - आमाला एक क्वार्टर देतेस का - आमि त्याच्या नावान शिमगा करणार - आता आपले दिवस आलेच २०१४ साल आपल आहे - इलेक्शन म्हणजे धमाल - तेव्हडाच टाईम पास - आपण राजे म्हणून मिरवायच बग औट घटकेचे

      - पुढे आपल्याला कुत्राबी विचारणार नाय !

      सांभाळा संजय सर सांभाळा !

      Delete
    6. @पल्लवी सरोदे,
      महाभयंकर लिखाण. असे आचरट-विचित्र लिहिताना जराही लाज-शरम वाटली नाही काय?

      Delete
    7. I am proud of it
      pallavee

      Delete
    8. @पल्लवी सरोदे,

      तूच मिस प्रणिता निमकर नाहीस ना? दाट शक्यता आहे!

      Delete
    9. @पल्लवी सरोदे,

      Then go to hell !

      Delete
    10. pallavee - congrats - ! go ahead !!
      fantastic timing and great great humour
      we all are proud of you , when in india pl do come to see us !!

      Delete
    11. मूळ प्रश्नाचे उत्तर द्याल का नाही - आपले राजर्षी शाहू महाराज हे तनखा घेणारे मांडलिक होते का नाही -

      जर घेत असतील , तर हो म्हणायला लाज कसली आली त्यात ?जर ते इंग्रजांच्या दरबारात गेलेच नसतील आणि त्यानी वाटलेले बिल्ले लावून ते मिरवत नसतील तर तसे सांगा की ते दिल्लीला आणि मुंबईला बिल्ले गोळा करायला गेले नव्हते - कोल्हापुरात तर म्युझियम मध्ये सगळ दिसत !आणि कुणीतरी यादीच दिली आहे त्या बिल्ल्यांची - ब्यान्द्वाला वाटतो अगदी !

      १९०२ ला एडवर्ड राजाचा अभिषेक होऊन तो इंग्लंडचा आणि हिंदुस्तानचा सम्राट झाला आणि १९११ ला पाचवा जॉर्जचा हिंदुस्तानचा सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला तेंव्हा यांना बिल्ले वाटले होते - आपले मांडलिक गुढग्यावर बसून त्या सम्राटा पुढे झुकून उभे राहात - त्या समारंभात राजर्षी पण होते - हैद्राबाद,म्हैसूर , काश्मीर , बडोदा , ग्वाल्हेर यांना कोल्हापूर गादी पेक्षा वरचा मान होता आणि भोपाळ इंदूर .त्रावनकोर याना राजर्षींच्या बरोबरीने मान होता

      तरीही काहीजण म्हणतात आणि लिहितात की हि थाप आहे - कमाल आहे नाहीका ?
      pallavee we are with you !

      Delete
    12. पल्लवी सरोदे यांनी इतके सुंदर लिहिले आहे आणि आपण कुणीतरी निनावी त्यांना लाज वाटत नाही असे का विचारता - त्यांचे अभिनंदन केले पाहिजे



      आज समजा आपले सर्वांचे महान , आधुनिक कोल्हापूरचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराज जर असते तर त्यांनी खालील प्रसंगात काय केले असते ?



      महालक्ष्मी च्या देवळात प्रसादाचे लाडू वळण्यास बायकाना बंदी आहे

      त्याचे कारण बायकांचा विटाळ आणि देवीचे पावित्र्य असे दिले जाते



      अशा परिस्थितीत हा पुरुषी माज आणि पुजाऱ्यांचा उद्धटपणा राजार्षिनी खपवून घेतला असता का ?स्त्रीयांना गाभाऱ्यात पूजा प्रवेशासाठी राजर्षिनी काय केले असते ?



      मी विनाविलंब उत्तराची आणि ब्रिगेड आणि अ प वि मं सारख्या आणि अंध श्रद्धा निर्मुलन समिती आणि इथले तमाम शाहूप्रेमी मंडळीना हा प्रश्न विचारात आहे !

      उत्तर न मिळाल्यास सर्वाना मात्र मी विचारू शकते - आपल्याला या कोल्हापूरच्या इभ्रतीच्या प्रश्नावर मुग गिळून बसायला लाज कशी वाटत नाही ?

      Delete
    13. Pallavee, we hate you ! We are not along with you !

      Amruta Vishvarup, leave God, Goddess, Temples and become rational having scientific approach to save human being !

      Delete
    14. पल्लवी !- तुमचे मनापासून कौतुक केलेच पाहिजे !

      या ब्लोगवर भुंकणारी कुत्री ही पाळीव आहेत आणि ती संजय सोनावाणी यानी पाळलेली आहेत हे उघड आहे !,कारण मुद्दा नुसता छुss म्हटल्यावर ब्राह्मणांच्या नावाने भुंकण्याचा असतो तेंव्हा हीच तोंडे दिवसरात्र ,भुंकत सुटतात , पण - - -

      पण जरा मेंदू चालवण्याचा प्रश्न आला की हीच टोळकी चिडीचूप सोनावणीच्या हुकुमाची वाट बघत जुनी हाडे चघळत बसलेली असतात ,

      त्यांचे आत्ताचे चूप बसणे हा त्याचा ढळढळीत पुरावा आहे !

      राजकारणी आणि मतलबी लोक जसे अडचणीत आले की मख्खपणे नुसतेच ऐकल्या न ऐकल्या सारखे करतात तसाच हा उद्योग आहे - काय ?

      शाहू अंबाबाई आणि स्त्री मुक्ती - अंधश्रद्धा हे गणित गमतीदारच आहे - यांची तोंडे बंद करणारे आहे - इतके मात्र यातून समजते -

      पल्लवी - आणि अमृता - तुमाव्ह्या बरोबर असंख्य जागरूक महिला आहेत !

      नवरात्रात या सोनवनॆचि दातखीळ उघडते का ते बघू -

      मौनं सर्वार्थ साधनम हा त्याचा ताजा मंत्र आहे - कोदागेपानाला लबाड दुतोंडी लोक मौन म्हणतात असाही अर्थ होतो !

      अमृता तू हा मुद्दा चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी विचारलास ! संधिसाधू लोकांचे हे टोळके तुला काय उतार देणार ?

      Delete
    15. Pallavee, we hate you ! We are not along with you !

      Amruta Vishvarup, leave God, Goddess, Temples and become rational having scientific approach to save human being !

      Delete
  33. या गावात कोणाच्‍याही घरी गणपती नाही, गणेश पुजाही होत नाही

    सिंधुदुर्ग- लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेसत्वाची संकल्पना मांडण्यापूर्वीपासून मालवण तालुक्यातील कोइलं या गावात एक गाव एक गणपती अशी संकल्पना रूढ झाली होती. ती आजही कायम आहे. आचरा-कणकवली मार्गावरून ४ किलो मीटर अंतरावर कोइलं हे खाडी किनारी वसलेले गाव. या गावात गणपतीचे एक लहान मंदिर आहे. नवसाला पावणारा गणपती अशी या गणपतीची ख्याती आहे. या गावातील लोक आपल्या घरात गणेश चतुर्थीलाच नव्हेत तर इतर कधीही गणपतीची पूजा करीत नाही. एवढेच नव्‍हे तर दुसऱ्याच्या गणपतीला हात लावत नाहीत. या गावात कंलेडरवरील गणपतीही घरामध्ये लावत नाहीत. एवढेच नव्हे तर लग्न पत्रिकेवर ही गणपतीचे चित्र छापता येत नाही. चतुर्थीच्या दिवसात या गावाच्या आजूबाजूच्या लोकांनाही आपले गणपती कोइलं गावच्या सीमेवरून न्यावे लागतात. या गावातील एक निराळीच परंपरा आहे. अख्‍खे गाव गणपतीच्या मंदिरात गोळा होते. समस्‍त ग्रामस्‍थ मिळून मं‍दिरात गणपतीची पूजा करतात. गावातील लोक मंदिरात मोदकासह सर्व प्रसाद तयार करतात. पाच दिवस मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. या गणपती विषयी एक कथा सांगितली जाते. गावात जेव्हा साटम नावाचे लोक राहण्यास आले त्यावेळी ते गणपती आणण्यासाठी शेजारच्या गावात गेले होते. बांधीवाड्याच्या माळावर विसाव्यासाठी बसलेल्या एकाच्या हाताला काहीतरी टोचले म्हणून त्यांनी आपल्या जवळ असलेल्या कोयतीने जमीन खोदली असता एका मूर्तीचा मुकुट हाती लागला त्यानंतर गावातील लोकांनी ती जमीन खोदली आसता गणपतीची एक सुबक दगडी मूर्ती सापडली. गावातील सावंत नावाच्या माणसाने आता गावात मातीची गणपतीची मूर्ती नको हाच आपला गणपती असे सांगितले. त्या दिवसापासून घरात गणपती न पुजता या गावातील लोक देवळातील गणपती पुजतात.

    ReplyDelete
    Replies
    1. स्तुत्य उपक्रम. धन्यवाद.

      Delete
  34. राजर्षी शाहू हे इंग्रजांचे मांडलिक राजे होते

    ते छत्रपतींचे औरस वारसदार - रियल ब्लड - वंशज होते का ?

    त्यांनी शंकराचार्य नेमणे म्हणजे हास्यास्पद नाही का ?

    स्वराज्य या शब्दाचा विसर पडलेले राजे भो पंचम जॉर्ज असे म्हणत अखिल हिंदुस्तानातून मुंबईत जमले होते -

    शिवाजी महाराजांची खरा निर्वंश कधीच झाला होता - पुढचे सगळे -

    बोलाचा भात आणि बोलाची कढी - असा उद्योग होता आणि आजही आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. राजर्षी शाहू हे इंग्रजांचे मांडलिक राजे होते ---------->>>>>>> शुद्ध थाप!

      मित्रा, रक्ता- वंशा पेक्षा विचार महत्वाचे असतात हे लक्षात ठेव.

      कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.

      वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्‌गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले (१९२०). धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.

      Delete
  35. त्या नीता निकाळजे मावशी माहेरच्या कोकणस्थ असतील असे

    समजा नाहीतर को ब्रा जोग साहेब - काय ?म्हणजे पटेल तुम्हाला - कारण इतरांचे पटवूनच घ्यायचे नाही हातर तुमचा कोब्रा लोकांचा खाक्या असतो - म्हणून ही आयडीया सांगितली -

    जमल्यास मानाचे श्लोक म्हणत जा - देशासठी ब्राह्मणाने रचलेले आहेत

    पण खरेच चांगली रचना आहे !

    मनाचे श्लोक सर्व धर्माच्या लोकाना उपयोगी आहेत हिंदू हातर धर्मच नाही म्हणे -हा तर एक विनोदच ! तुमचे काय मत आहे जोग साहेब ?

    ReplyDelete
    Replies
    1. १००% ही मल्हार बोरकरचीच भाषा! काम-धंदा सोडून दे आणि म्हणत बस ते तुला आवडणारे रामदासी "मनाचे श्लोक" रामदास दारोदारी जाऊन म्हणत असे "जय जय रघुवर समर्थ - अर्थात भिक मागण्याचा मंत्र" तर छ. शिवाजी म्हणत असत "हर हर महादेव- अर्थात रण- मैदान गाजविण्याचा मंत्र".

      Delete
    2. चैतन्य सर आपण कोण ते मला माहित नाही

      आपण खरच परदेशात आहात का तेपण मला माहित नाही

      पण

      आपले विचार वाचून मन अस्वस्थ झाले आणि म्हणू न आपण निराश होऊ नये इतकेच सांगणे आहे !

      खरेच बस्स झाली ही चिखलफेक ,

      आपापले दोष आपण मान्य करूया !कारण आता कंटाळा आला या बुद्धिभेदाचा -

      असे अनेक मराठा बांधव आहेत ज्यांना इथली भडकावू मते पटत नाहीत

      नीट विचार केला तर जे कुणी असे भडक लिहित आहेत ते काही दुष्ट ,अभद्र विचाराने लिहित आहेत



      विचार असा सुरु केला तर -

      गावगाडा कोण चालवत होते ?गावाच्या गरजा आणि रक्षण कोण बघत होते ?पाटील हेच एकप्रकारे छोटे वतन चालवत - त्यात ब्राह्मण कुठे बसतात -

      मंदिरात पोथी पाठ आणि देवपूजा पाटलाच्या आणि अजून काही सन्मान्य घरात बोलावल्यास करणे हा त्यांचा पोटापाण्याचा उद्योग - त्यात कुलकर्णी वगैरे पदे मुसलमानी आमदानीत मिळाली त्यांना - पण अंतिम वचक पाटलाचाच असे -



      पाटलाच्या किंवा जमीनदाराच्या वाड्यात बुलावा येणे हा समाजात मानाचा मुद्दा होता

      आजकाल सारखे कुणालाही मामलेदार कचेरीत बिड्या फुकत आणि तम्बाकु मळत उभे राहत येते तसे त्या वेळेस नव्हते - पाटलाचा किंवा जमिन दाराचा दराराच असा असायचा की कुणाची नजर वर करून बघायची शामत नसे -

      याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आजही जुने लोक चविष्टपणे आणि गर्वाने सांगतात -



      या वर्गवारीला आणि भेदाभेदाला ब्राह्मण जबाबदार कुठे होता ?

      अशीच अनिर्बंध सत्ता या आपल्या लोकांची शतकानुशतके बिनबोभाट चालू होती

      नंतर यांच्या पेक्षा शूर,कर्तबगार मुसलमान आपली आधुनिक शस्त्रे आणि सावध नेतृत्व घेऊन आले आणि आपल्याला पहिला शह बसला - मग ते यादव असतील ,क्षत्रीय असतील -पण ते कायमचे मांडलिक झाले मुसलमानांचे -धर्मात ढवळा ढवळ सुरु झाली - देवळे फोडली गेली - आपले राजे हरले - ते कोण होते आणि का हरले ?अंभी असो,रामदेवराय यादव असो किंवा कृष्णदेवराय असो - बेसावध राहाणे आणि धर्म आणि देव यावर भरवसा ठेवणे - यामुळे आपण आधुनिकतेची कास कधी धरूच शकलो नाही - समाजाला जिवंत नेतृत्व देण्यात आपण कमी पडलो ! कुणाचे होते ते नेतृत्व - ब्राह्मणाचे का महार मांगांचे -?का मराठ्यांचे ?नक्कीच आपल्याच मराठ्यांचे !

      महाराष्ट्र बंगाल मगध पंजाब - सगळीकडे हाच प्रकार दिसतो जगात काय चालले आहे त्याचे भान आपल्या राज्यकर्त्याना नव्हते - ती दूरदृष्टी आणि आवाका नव्हता !-कोण होते ते ?

      मुसलमानांनी ज्यांची डोकी उडवली ते कोण होते ? आणि ते इतके गलथान का राहिले ?



      आज मराठा आणि ब्राह्मण यात रोटी बेटी व्यवहार होत आहेत ,कोलेजात अनेक ठिकाणी उत्तम ग्रुप असे आहेत जिथे मराठा आणि ब्राह्मण एकजीव वाटतात मग हे असे भडकावू उद्योग कोण करते - हिंदू मुस्लिम तेढीपेक्षा हे महा भयंकर आहे - यातून साधणार काय ?आपण ब्राह्मणांचे नामोनिशाण मिटवू शकतो का - अजिबात नाही - ते आपला नायनाट करतील का - शक्यच नाही - मग आपण 'एकमेका सहाय्य करू-अवघे धरू सुपंथ' असे का नाही वागत ?

      आज मराठा समाजातील अनेक होतकरू मुलांची खात्री झाली आहे - की यामागे सत्तेतील काहीजणांचा आणि सातारकरी लोकांचा हात आहे - हे असे होणे योग्य नाही

      अपा वि मं आणि ब्रिगेड च्या ब्लोग वरचे भडक लेख म्हणजे स्वतः मराठ्यानी आपली दिशाभूल करून घेणे आहे - त्यानी ब्राह्मणाचे काहीही वाईट होत नाही



      चैतन्य ने मांडलेला मुद्दा बरोबर आहे - आपापली कला आणि त्यातील पुढची प्रगती ही त्या त्या जातीनीच करणे योग्य नाही का ?लोहार आणि सुतार यांच्या प्राविण्यात आणि कोष्टी -चांभार यांच्या दर्जा आणि क्षमतेत भरीव सुधारणा घडवून आणण्याचे काम कुणाचे -त्या त्या जाती प्रमुखाचेच ना ?तो मागासपणा घालवायचा असेल तर कुणी प्रयत्न करायचे ?आणि ब्राह्मणाना महत्व कुणी दिले ? राजे कोण होते ?गावगाडा चालवत कोण होते ?नीट शांत मनाने विचार केला तर जातीपातीच्या भिंती अजून बळकट करताना मराठे जमीनदार हेपण तितकेच दोषी ठरतात आणि हे नाकारणे म्हणजे आपलीच फसवणूक करणे आहे !

      Delete
    3. @ओंकार निंबाळकर,

      किती घाबरला आहेस, जणू काही तुझ्या जातीवर गदाच आली आहे?

      घाबरू नकोस, हा संघर्ष फक्त ब्राह्मण्यग्रस्त लोकांबरोबर नसून सर्वच जाती धर्मातील
      ब्राह्मणाळंलेल्या लोकां विरोधात आहे.

      ब्राह्मण्यविरहीत ब्राह्मण बना! उगीच बहुजनांना आणि त्यांच्या महानायकांना खलनायक ठरवण्याचा आगलावी प्रयत्न करू नका!

      Delete
  36. काय विषय चाललाय आणि तुम्ही काय बोलताय - कमाल आहे - शिवाजी महाराजांचे औरस वंशज नष्ट झाले आणि राजर्षी ह्शाहु हे त्यांचे औरस संतान नव्हते - इतके स्पष्ट मी म्हणतोय त्याला उत्तर हो किंवा नाही असे असू शकते - वेदोक्त वगैरे प्रकारात मला अजिबात औत्सुख्य नाही - शाहू महाराज हे थोर होते याबद्दलही वाद नाही आणि म फुले हेपण थोरच होते - अगदी टिळक आणि रानडे यांच्या इतकेच ते श्रेष्ठ होते -

    प्रश्न तो नाहीच - तुम्हीच वाद जीतीयातेकडे नेत आहात - ते औरस संतान नव्हते - इतकेच माझे म्हणणे आहे - तसेच ते इंग्रजांचे मांडलिक नव्हते ? ही माझ्या मनातील थाप आहे का ? सगळ जग जाणतय की इंग्रजांनी अफगाणिस्थान सोडून सर्व हिंदुस्थान जिंकून आपला युनियन ज्याक इथे फडकवला - आपण असे कसे म्हणू शकता कि शाहुराजार्शी हे इंग्रजांचे मांडलिक नव्हते - कृपया इतिहास नीट जाणून घ्या !आपली घोर फसवणूक होत आहे -

    अजूनही सांगतो राजर्षी शाहू आणि म फुले हे थोरच होते पण त्यामुळे हे सत्यही बदलत नाही हे पण तितकेच खरे !

    राजर्षी शाहू हे इंग्रजांचे मांदालीकच होते आणि ते शिवाजीचे औरस संतान नव्हते

    ही काळ्या दगडावरची रेघ आहे - संभाजी ब्रिगेडच्या लोकाना किंवा अनिता पाटील विचार मंच याना विचारा - किंवा माहितीच्या अधिकारात माहिती मागवा सरकारकडून - तपासा !

    •Knight Grand Commander of the Order of the Star of India (GCSI), 1895
    •King Edward VII Coronation Medal, 1902
    •Knight Grand Cross of the Royal Victorian Order (GCVO), 1903
    •Hon. LLD (Cantabrigian), 1903
    •Delhi Durbar Gold Medal, 1903
    •King George V Coronation Medal, 1911
    •Knight Grand Commander of the Order of the Indian Empire (GCIE), 1911
    •Delhi Durbar Gold Medal, 1911
    •हि सर्व पदके या राजर्षी शाहू महाराजांना इंग्रज सरकारकडून मिळाली त्यामुळे हे सिद्ध होते कि ते इंग्रज सरकारचे मांडलिक होते त्याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास विचारावे - किंवा संजय सर तर सांगतीलच -
    •लो टिळक आणि आगरकर रानडे हे तर फाटके कोकणातून आलेले ब्राह्मण होते - राजर्षी मात्र मांडलिक का होईना पण राजे होते - त्यांना मुजरा करावा लागत होता इंग्रजाना - पण लो टिळक यांना इंग्रजी सत्तेशी लाधान्याबद्दल तुरुंगात जावे लागले - हा फाराक्पण आपण ध्यानात ठेवलेला बारा - राजर्षी शाहू हे ब्राह्मण द्वेष्टे नव्हते आणि टिळकांच्या बद्दल त्यांनापण आदर होता तसेच तिलाकानापण - मुद्द्दा तत्वाचा होता - असो - लो टिळक हे तेल्या ताम्बोल्यांचे पुढारी आणि कर्मठ वर्गाचेपण पुढारी अशी कसरत करत त्यांनी राजकारण पुढे नेले
    •नंतर म गांधीनापण एकीकडे मुस्लिम अनुनय आणि दुसरीकडे सामुहिक भजने , अशी कसरत करावीच लागली - सर्व थोर लोकांची हीच अडचण असते - त्यांचा थोरपणा त्यांच्या जीवनात अनेक मर्यादा निर्माण करतो - राजर्षी शाहू लो टिळक शिवाजी महाराज म गांधी ही अशी उदाहरणे आहेत -
    •सुमती बोरकर

    ReplyDelete
    Replies
    1. "इंग्रजांनी अफगाणिस्थान सोडून सर्व हिंदुस्थान जिंकून आपला युनियन ज्याक इथे फडकवला"
      शनिवारवाड्यावरील मराठेशाहीचा मानबिंदू असलेला भगवा उतरवून तिथे इंग्रजांचा युनियन ज्याक कोणी बरे फडकवला? त्यांच्या अंगात कोणाचे रक्त होते बरे?

      ---------------------------------------------------------------------------------------

      शाहू महाराजांना शूद्र ठरवण्यासाठी इंग्रजांकडे धाव घेणारे टिळक

      शाहू महाराजांना खुनाची धमकी देणारे टिळक

      जाहीर सभेमध्ये "कुणब्याला विधीमंडळात जाऊन नांगर चालवायचा आहे का? वाण्याला पुड्या बांधायच्या आहेत का?" असे उद्गार काढणारे हलकट टिळक

      "अस्पृश्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले तर आम्ही त्यांच्यासोबत भोजन करू" असे म्हणणारे हरामखोर टिळक.

      हे टिळक नेमक्या कोणाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते हो?

      Delete
    2. @सुमती (की भ्रष्ट-मती) बोरकर, मल्हार बोरकरची आई की ताई? चांगलीच पेटलेली दिसतेय. रामदासी स्वयंसेवी संघाचा (RSS) खोटा इतिहास वाचून तुमच्यावर हे लिहिण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे. खरा इतिहास वाचा, मग बहुजन महापुरुषांची बदनामी करण्याचे तुमचे धाडसच होणार नाही!

      Delete
    3. "अजूनही सांगतो राजर्षी शाहू आणि म फुले हे थोरच होते पण त्यामुळे हे सत्यही बदलत नाही हे पण तितकेच खरे !"------------->>>>>>>>> बाईच्या नावाने लिहितोस, जर लाज बाळग, नाहीतर बांगड्या भर, कस्स!

      Delete
    4. @सुमती बोरकर,

      मल्हार बोरकर, आईच्या नावाने लिहायला कधीपासून सुरवात केलीस?

      "मनाचे श्लोक " पाठांतर चालू ठेव! बरे वाटेल तुला. तुझी श्रद्धा आहे ना त्याच्यावर?

      Delete
  37. आता कशी सर्वांची थोबाडे बंद झाली , राजर्षी शाहू हे इंग्रजांचे पाळलेले मांडलिक होते - भत्ता खाणारे - तनखा म्हणजे दुसरे काय ?असेच अनेक राजपूत राजे - जोधपुर ,जैसलमेर , जयपूर असेच इंग्रजांच्या मेहेरबानीवर मिशीला पीळ मारत बढाया सांगत असत -



    राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी कोकणातून हे अर्धपोटी ब्राह्मणच आले त्यावेळेस फरक पडत गेला -

    म फुले याना इंग्रजांचे राज्य सुरक्षित वाटत होते - त्यांची री राजर्षी ओढणारच - ते थोडेच

    छत्रपती शिवाजी सारखे किंवा बाजीरावासारखे गनिमी कावा वापरून लढणारे लढवय्ये होते ?

    ReplyDelete
    Replies
    1. "आता कशी सर्वांची थोबाडे बंद झाली"
      ब्राह्मणांची थोबाडे हजारो वर्षे वाजत आहेत. बाकीच्यांनी जरा कुठे थोबाड उघडले तर इतका त्रास व्हायला लागला? हजारो वर्षांनी बाकीच्यांनी थोबाडे उघडली आहेत ती कुठल्यातरी बेवारशी ब्राह्मणाच्या सांगण्यावरून बंद होणारी नाहीत. पूर्वीचे ब्राह्मण निदान अर्धपोटी होते. ही बहुजनांची थोबाडे अशीच वाजत राहिली तर आता ब्राह्मणांना उपाशी मरायची पाळी येईल. म्हणूनच ब्राह्मणशाहीची ही मृत्युशय्येवरची अंतिम धडपड चालू आहे.

      Delete
  38. प्रचंड ब्राह्मणद्वेष हीच खरी उर्जा झाली आहे आपल्यातील काही लोकांची

    हे पण एक प्रकारे ब्राह्मणांचे आजच्या काळात एक विधायक कार्य म्हटले पाहिजे

    इतका द्वेष हा खरेतर विचित्र परिस्थिती निर्माण

    १-आपल्यापैकी हिंदू धर्म सोडून शिवधर्म काढण्याचा संकल्प सोडता

    २-आपण कुणबी आणि मराठा ९६ कुळी असे डबल फायदे उपटायचे ठरवत आहोत

    ३-ब्राह्मण लोकांची प्रगती आपण काहीही झाले तरी थोपवू शकत नाही

    ४-खेड्यात आपल्याला आता तोंड द्यावे लागत आहे तो वर्ग म्हणजे मागासवर्ग ,त्यात आपण सपशेल नापास होत आहात हि आपली खरी चिडचिड आहे

    ५- आपल्यात न्यूनगंड आहे आणि त्यामुळे आपण ब्राह्मणाना घाबरून असतो हेच सत्य आहे - इतकी अफाट सत्ता हातात असताना आपण इतके ब्राह्मणांच्या नावाने खडे फोडत आहोत हा एक प्रचंड विनोद आहे आणि ब्राह्मण त्यामुळे खदाखदा आपणास हसत आहेत -

    अजूनही आपल्याकडे सुधारणा करायला वेळ आहे - हे ब्राह्मण द्वेषाचे राजकारण आपल्यावर उलटणारेच आहे - ती जात आपल्यापुढे कितीतरी गेलेली आहे - आपण त्यांच्या हिशोबातच नाही असे खरे चित्र आहे - आज जगभर भारतीयातील मराठी म्हणजे ब्राह्मणच असतो विदेशात - त्यातही कोकणस्थ ब्राह्मणांचे प्रमाण स्तिमित करणारे आहे यातच कोण जिंकले आणि कोण हरले त्याचे उत्तर आहे !

    मी सध्या शिकागोला असतो आणि उघड्या डोळ्यांना जे दिसते ते मी लिहित आहे

    कदाचित चैतन्य यात काही भर घालू शकेल - किंवा अजून कुणी परदेशी अनुभव असलेले मराठी माणूस -

    ओंकार निंबाळकर

    ReplyDelete
    Replies
    1. जी जात परदेशात महाराष्ट्र मंडळे काढून इतर जातींना हिणवून दाखवत असते, जी जात सर्वांच्या पुढे गेलेली आहे, जी जात इतर जातींना हिशोबातच धरत नाही, त्या जातीला इतर जातींची थोबाडे बंद करण्यात इतका रस का बरे असावा? इतरांच्या अंगात कोणाचे रक्त आहे याची चौकशी करण्याची गरज का बरे पडावी? परदेशात राहूनही भारतात कोण जिंकले आणि हरले याची चिंता त्या जातीला करावी लागते यातच खरी मेख आहे! अशा लोकांसाठी एक म्हण आहे, "धोबी का ** ना घर का ना घाट का".

      Delete
    2. मूळ प्रश्नाचे उत्तर द्याल का नाही - आपले राजर्षी शाहू महाराज हे तनखा घेणारे मांडलिक होते का नाही -

      जर घेत असतील , तर हो म्हणायला लाज कसली आली त्यात ?जर ते इंग्रजांच्या दरबारात गेलेच नसतील आणि त्यानी वाटलेले बिल्ले लावून ते मिरवत नसतील तर तसे सांगा की ते दिल्लीला आणि मुंबईला बिल्ले गोळा करायला गेले नव्हते - कोल्हापुरात तर म्युझियम मध्ये सगळ दिसत !आणि कुणीतरी यादीच दिली आहे त्या बिल्ल्यांची - ब्यान्द्वाला वाटतो अगदी !

      १९०२ ला एडवर्ड राजाचा अभिषेक होऊन तो इंग्लंडचा आणि हिंदुस्तानचा सम्राट झाला आणि १९११ ला पाचवा जॉर्जचा हिंदुस्तानचा सम्राट म्हणून राज्याभिषेक झाला तेंव्हा यांना बिल्ले वाटले होते - आपले मांडलिक गुढग्यावर बसून त्या सम्राटा पुढे झुकून उभे राहात - त्या समारंभात राजर्षी पण होते - हैद्राबाद,म्हैसूर , काश्मीर , बडोदा , ग्वाल्हेर यांना कोल्हापूर गादी पेक्षा वरचा मान होता आणि भोपाळ इंदूर .त्रावनकोर याना राजर्षींच्या बरोबरीने मान होता

      तरीही काहीजण म्हणतात आणि लिहितात की हि थाप आहे - कमाल आहे नाहीका ?

      Delete
    3. निरुत्तर करणे याला तोंड बंद करणे ,थोबाड बंद होणे असे म्हणतात

      ती आपोआप बंद होतात - मुद्दाम करावी लागत नाहीत

      ब्राह्मणाना शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर काढाल आणि शिक्षणाची वात लागली - पतंगराव आणि इतरांनी तो धंदाच केला


      ओंकार निंबाळकर

      Delete
    4. स्वत:च्या देशाला लाथ मारून गोऱ्यांच्या देशांत जाऊन त्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर जगणारे इतरांचे मांडलिकत्व काढण्यात इतका रस का बरे घेत असावेत? की त्याकाळच्या मांडलिक लोकांना जनता आज देखील महान समजते आणि आपल्याला गल्लीतील कुत्रे देखील विचारत नाही हा न्यूनगंड आहे काय?
      ह्या मांडलिक राजांच्या हाताखाली त्या काळचे स्वाभिमानी ब्राह्मण देखील काम करतच होते ना? त्या काळच्या शंकराचार्यांनी ह्या मांडलिक राजाचे तळवे चाटलेच होते ना? जर इंग्रजांपुढे झुकणारा राजा मांडलिक म्हणायचा तर मग त्या राजाचे तळवे चाटणारे आणि थुंकी झेलणाऱ्या ब्राह्मणांना काय बरे म्हणावे?
      ब्राह्मणांना इतरांच्या शिक्षणाची इतकी कळवळ असती तर महात्मा फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, आंबेडकर या सर्वांना आपापली आयुष्ये बहुजनांना शिक्षित करण्यासाठी वेचावी लागली नसती. ब्राह्मण शिक्षण क्षेत्रात होते तेव्हा बहुजनांना असा काय लाभ होत होता?
      मूळ प्रश्न हा आहे की जी जात इतर जातींना हिशोबतच धरत नाही त्या जातीला इतर जाती आज काय करत आहेत याच्या चौकश्या करण्याची गरजच काय? स्वत:चे धोतर फाटले म्हणून दुसऱ्यांच्या कपड्यांची शिलाई उसवत बसणे हे करण्यात ब्राह्मण सोडून इतर कोणालाही रस नाही.

      Delete
    5. ओंकार,

      बहुदा चैतन्य म्हणजे मीच असेन तर माझे असे मत झाले आहे की इथे कितीही मांडून काहीही फायदा होणार नाहीये. मुळात लोकांनी एकदा झापडे लावली की त्यांना उतरवातच येत नाहीत. इतिहासात इतके गुंतून कसे काय लोक राहू शकतात ह्याची मला गम्मत वाटून राहिली आहे. ब्राह्मण लोकांना फक्त शिव्या देवून आपली प्रगती कशी काय होते ह्याचा विचार करायला कोणीही तयार नाहीये. हल्ली त्यामुळे मी जास्त प्रतिक्रिया देणे कमी केले आहे. उलट माझा वेळ मी चांगली पुस्तके वाचण्यात आणि आपला धंदा काही होईल का ह्या विचारात घालवतो.

      बाकी बाहेरच्या देशात मराठा पण खूप आहे. कितीही आव आणला तरी एकदा बाहेर गेले की ते पण ब्राह्मणांनासारखेच वागतात. हळूहळू भारतात येणे कमी होते. मुळात कायदा आणि त्याचे पालन आपल्या लोकांना जमत नाही. बर सरकारी शाळांमधून राखीव जागा आल्या. त्या नंतर गेल्या २० वर्षात त्यांची काय अवस्था झाली आहे? किती शाळा उत्तम विद्यार्थी घडवू शकले? शेवटी गुणवत्ता ही अशी राखीव जागा देवून येत नाही. ब्राह्मण मुळातच गरीब होते आणि ते स्वतःच्या कष्टावर पुढे गेले गेल्या ५० वर्षात. मागच्या १००० वर्षात त्यांनी शिक्षण दिले नाही वगैरे मान्य आहे. पण त्याच बरोबर किती लोहारांनी आणि चर्माकारांनी बाकीच्या लोकांना शिक्षण दिले? त्यांनी काय केले? ते गेले का जातीच्या बाहेर? ४०-७० मधले मराठी सिनेमे पहा. प्रत्येक गावाचा पाटील हां बाकीच्यांना नाडलेला दाखवला आहे. हे पाटील कोण होते? त्यांची अनिर्बंध सत्ता होतीच त्याबद्दल कोणी काही बोलत नाही? गेले ६५ वर मधले मनोहर जोशींचे ४ वर्ष सोडले तर सगळे राजकारण मराठ्यांच्याच ताब्यात आहे. मग तरीही का प्रगती झाली नाही? प्रत्येक ठिकाणी फक्त ब्राह्मांना शिव्या देणे इतकेच होते आहे.

      मी ज्या शाळेत आणि कोलेज मध्ये शिकलो तिथे आज माझ्या मुलाला घालणे पण शक्य नाहीये. इतके विचित्र शिक्षक आणून ठेवले आहेत. वर कोणीतरी म्हटले की बाहेर जावून गोऱ्यांची चाकरी करता वगैरे. अरे पण इथे राहून काय तुम्ही करताय? एका ठिकाणी तरी बुद्धीच्या जोरावर पुढे जाता येते का? बाहेर ते जाता येते. इथे तशी सिस्टमच तयार करून दिली नाहीये. आणि ह्या सगळ्या द्वेषाच्या आणि राखीव जागांच्या भोवऱ्यात प्रगती शून्य होते आहे ह्याच भानच नाहीये.

      Delete
    6. ज्या शाहू महाराजांनी स्वत:ची बुद्धी चालवून पहिला ब्राह्मणेतर शंकराचार्य दिला त्या शाहू महाराजांना इथे विनाकारण हिणवले जात आहे. मग ह्याला काय बहुजन द्वेष म्हणायचे का? बुद्धीच्या जोरावर एकतरी ब्राह्मणेतर शंकराचार्य बनू शकतो काय? बनला तर तुम्ही त्याला पाठींबा द्याल काय?

      महात्मा गांधींची हत्या मराठ्यांनी केली होती का?
      गांधींच्या हत्येला "वध" म्हणा असा आग्रह मराठ्यांनी धरला होता का?
      अजमेरपासून मालेगावपर्यंत दहशतवादी कारवाया मराठ्यांनी केल्या का?
      शीख समाजाविषयी घाणेरडे विनोद काय मराठ्यांनी पसरवले का?
      प्रत्येक मुसलमान आतंकवादी असतो असले भ्रम मराठ्यांनी पसरवले का?
      हेमंत करकरेंची बदनामी मराठ्यांनी केली का?
      नरेंद्र दाभोलकरांच्या विरोधात विखारी प्रचार काय मराठ्यांनी केला का?

      ही सर्व कृत्ये ज्या लोकांनी केली त्यांच्यामुळे ह्या देशाच्या प्रगतीला किती खीळ बसली आहे हे तुम्हाला कधीच कसे बरे दिसत नाही?

      जे लोक हा देश सोडून गेले आहेत त्यांना ह्या देशात आरक्षण असावे की नसावे हे ठरवण्याचा अधिकार काय उरतो? मुळात ह्या देशातील बहुसंख्य असलेल्या जनतेवर आरक्षण मागण्याची वेळच का आली ह्याचा शोध तुम्ही का घेत नाही?

      आम्ही तुमच्या डोक्यावर नाचणार. पण तुम्ही आम्हाला खाली उतरवले तर तुम्ही आमचा द्वेष करता. असे अजब तत्वज्ञान फक्त ब्राह्म्णाच्याच मेंदूतून निघू शकते. इतरांनी तुम्हाला दिलेले सल्ले आवडत नसतील तर तुम्हीही इतरांना फुकटचे सल्ले देणे बंद करा.

      जे खरे मार्गदर्शक त्यांनाच चुका दाखवण्याचा अधिकार असतो. जाणूनबुजून चुकीचा रस्ता दाखवून दिशाभूल करणाऱ्यांना तो अधिकार उरत नाही. आणि त्यांनी कितीही कांगावा केला तरी कोणी किंमतही देत नाही.

      Delete
    7. म्हणूनच प्रतिसाद देण्यात फारसा उत्सुक नव्हतो. शब्दाने शब्द फक्त वाढत जातो. त्याने तुमचे मत परिवर्तन होत नाही ना माझे होत. कुठलीही भूमिका घेतल्या नंतर जास् जसे नविन गोष्टी समाजात जातात तशी भूमिका बदलावी असे सामान्यताः बुद्धिवान लोक करतात. पण ज्यांना एकाच एक गोष्ट करायची असते ते कुठल्या गोष्टीला मान्य करायला तयार होत नाही. त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम. द्वेषाने तुमचे भले झाले तर १० वर्षांनी सांगा. कारण बाबरी पडल्या नंतर भाजपला भूमुका बदलावी लागली आणि लोक पण हुशार झाली. तुमच्या ह्या द्वेषाने चांगले शिक्षण, उत्तम रस्ते, पायाभूत सुविधा वगैरे कसे काय मिळणार ते जरा सांगा. ज्याची जास्त गरज आहे अर्थात तुमच्या दृष्टीने तुमचे पोट भरले असेल तर बाकीच्यांना उचाकावायला काय जाते असे असेल तर काय वाटेल ते करून आहे तोच प्रोपोगंडा चालू ठेवा.

      Delete
    8. विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता केवळ इतरांवर ब्राह्मण द्वेषाचा आरोप करत राहणे ह्याला प्रोपोगंडा म्हणतात. जर खरोखरच ब्राह्मणद्वेष करायचा असता तर हेमंत करकरे आणि दाभोलकर यांची नावेच घेतली नसती. त्यांचाही द्वेषच केला असता. झोपलेल्याला जागे करता येते. झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार? या देशात हजारो वर्षे आरक्षण नव्हते तेव्हा किती पायाभूत सुविधांचा विकास झाला? किती बहुजनांना शिक्षण मिळाले? किती बहुजनांना आत्मभान आले? या प्रश्नांची उत्तरे देणे सोयीस्कर नाही. म्हणून तोच तोच ढोल बडवत राहणे याशिवाय तुमच्याकडेही दुसरा पर्याय नाही.

      Delete
    9. भाऊ दाभोलकरांना सगळ्यात जास्त विरोध वारकरी लोकांचा आहे. वारकऱ्यांमध्ये अनेक जातींचे लोक येतात. मग ते माप एकट्या ब्राह्मणांच्या पारड्यात कसे काय टाकता बुवा? करकरे ह्यांची बदनामी कशी झाली बुवा? आणि मी सनातनचा पाठीराखा कसा काय झालो? तुम्ही मला थोडेच पहिले आहे. काय वाटेल ते निष्कर्ष कसे काय काढता हो?

      कुठल्या ठिकाणी १००० वर्ष ब्राह्मण राज्य करत होते? राजे तर तुमचेच होते ना? त्यांनी काय केले मग? ते काय इतके मुर्खा होते काय?

      बर ते जाऊ देत. मी काय लिहिले आणि तुम्ही काय लिहिले आणि काय विषयावरून वाद करताय. पुन्हा १००० वर्षात काय झाले हे गेले १०० वर्ष रगडून काय मिळणार आहे? सद्य स्थिती मध्ये जॉब्स तयार करणे आणि चांगले शिक्षण देणे आणि घेणे हे महत्वाचे का गेल्या १००० वर्षांची माळ जपत राहणे? त्याच जोडीला तुमच्या मराठ्यांनी बाकीच्यानावर केलेल्या अन्यायाचे काय? ते कधी बोलता का? असो. ब्लॉगवर भांडून कधी कोणाचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे माझ्या कडून पूर्णविराम.

      Delete
    10. भारत सरकारच्या पैशाने भारतात शिकायचे आणि चाकरी करायला परदेशात जायचे, परदेशात जायला सरकार तुम्हाला शिक्षण देते काय? यांना राष्ट्रद्रोही का म्हणू नये? परदेशात जाऊन चाकरी करणे म्हणजे मोठा पराक्रम करीत आहोत असे जर यांना वाटत असेल तर त्यांचा तो मोठा भ्रम आहे.

      Delete
    11. चैतन्य सर ,

      नमस्कार,

      आपण अगदी योग्य चर्चा करत आहात ,आगदी नाव आणि जातीचा उल्लेख करून ,पण या ब्लोगवर अत्यंत हिणकस ब्राह्मण द्वेष असणारी चर्चा चालत असते . त्यामुळे त्याबद्दल कुणाकडे तक्रार करणार ?

      मी समीर घाटगे - मलापण समजते की आपले मुद्दे अगदी योग्य आहेत

      हे अगदी अडचणीचे असले तरी मान्य का करता येत नाही की आपण म्हटल्याप्रमाणे आजपर्यंत पाटील मंडळीनी आणि त्यानंतर साखर सम्राटांनी खेडेगाव आणि बहुजन समाज यावर बेलगाम सत्ता गाजवली - आता त्यांना आरक्षण आणि बहुजन समाजातील जागृती यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात्ये असे वाटत आहे - त्यासाठी ब्राह्मण लोकाना टार्गेट करणे हे स्वतःची फसवणूक करणे आहे - ब्राह्मणानी आरक्षण आणि राजकारण यामुले झालेल्या कोंडीतून विदेशात आपले करीयर करण्याचे ठरवले हि त्याना अतिशय अभिमानाची गोष्ट आणि आम्हा मराठ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आहे - मी बरेच दिवस या ब्लोगवर बघत आहे कि काही व्यक्ती ब्राह्मण आणि इतर जाती यामध्ये दरी निर्माण करत आहेत - आपण म्हणता तसे इतरांनी पण आपापला सामाजिक जबाबदारीचा वाटा इतिहासात का उचलला नाही - आपापल्या व्यवसायात सुद्धा प्रत्येकाला प्रगती करता आली असती -युरोपात जसे रेनासंस झाले तसे आपल्याकडे का नाही होत गेले - त्या प्रत्येक उणीवाना ब्राह्मणाला दोषी पकडणे हे चूक आहे

      त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की

      चैतन्य सर आपण निराश होऊ नका -

      आणि जो कोणी असे म्हणत असेल कि जे विदेशात गेले आहेत त्याना इथल्या गोष्टीत लक्ष घालण्याचा काय अधिकार ? हे तर अतिशय बेजबाबदार आणि घटक विधान आहे - त्याना आपण या देशासाठी परदेशात राहून एन आर आय हा दर्जा देतो - आयकरात विशेष सुविधा देतो -

      काही लोक जाती द्वेषामुळे आंधळी झालेली आहेत - त्यांना क्षमा करणे योग्य !

      आपल्यासारख्यानॆ अशा विषयात उलट जास्त जास्त सहभाग घेतला पाहिजे असे माझे मत आहे

      आपण याचा विचार कराल अशी आशा आहे !

      समीर घाटगे

      Delete
    12. विरोध असणे वेगळे आणि विखारी प्रचार करणे वेगळे. सर्वच गोष्टींचे माप ब्राह्मणांच्या पारड्यात टाकणे हा हेतूच नाही..
      ब्राह्मण चांगले किंवा वाईट आहेत हा प्रश्न नसून ही व्यवस्था कोणाच्या फायद्यासाठी राबते आहे हा आहे. या देशात केवळ ब्राह्मण समाजाचेच प्रमाण शिक्षणात जास्त का? इतर जातींना शिक्षणाचे महत्व कळले नसेल तर त्या जातींना जागृत करण्याचे काम का झाले नाही? ती जबाबदारी बहुजन महापुरुषांना का पार पाडावी लागली? मुस्लिम कालखंडापासून ते इंग्रजांच्या काळापर्यंत ब्राह्मण समाजाचे प्रमाण सरकारी नोकऱ्यांमध्ये जास्त कसे? मराठे निदान स्वत:च्या संख्येच्या जोरावर राज्य करत होते. ब्राह्मणांकडे ते संख्याबळ त्याही वेळी नव्हते आणि आजही नाही. मग इतर जातींना मागे टाकून केवळ ब्राह्मण समाजच आघाडीवर कसा? हा काय निव्वळ योगायोग आहे काय?

      मध्ययुगीन काळात शासन जरी इतर जाती करत असल्या तरी समाजावर प्रभाव धर्माचा होता. युरोप मध्येही चर्चचा प्रभाव झुगारून देण्याची हिम्मत राजांमध्ये नव्हती. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्याचे धाडस ब्राह्मण अल्पसंख्य असूनही कसे दाखवू शकले? सातारच्या घराण्यातील राजे प्रतापसिंह यांना शूद्रांच्या शिक्षण बंदीमुळे आपले शिक्षण दिवसा उजेडी न करता रात्री का करावे लागले? आज मराठे जातीयवाद दाखवतात तो संख्येच्या जोरावर. पण ओबीसी समाजाची मते मिळवून मुख्यमंत्री मात्र ब्राह्मण कसा बनतो? मराठे जातीयवादी आहेत तर मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आजही ब्राह्मणच का? ब्राह्मण तर पुरोगामी आहेत ना? मग करा दलितांना शंकराचार्य. पडा त्यांच्या पाया. बाय द वे, ही अट बाबासाहेबांनी ब्राह्मणांना धर्मांतराआधी घातली होती.

      केवळ पायाभूत सुविधा आणि नोकऱ्या एवढ्याने भागत नाही. तसे तर इंग्रजांच्या राज्यात सर्व पायाभूत सुविधा, शिक्षण, विकास हे सर्व मिळतच होते. मग स्वातंत्र्य मिळवण्याची गरजच काय होती?
      बाबासाहेबांनी धर्मांतर केले ते आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर. तोपर्यंत त्यांना पैसा, प्रतिष्ठा हे सर्व मिळालेच होते. मग धर्मांतराची गरजच काय होती? आत्मसन्मान हा इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचा असतो. तिथे तडजोड करता येत नाही.

      शिक्षणाने अस्पृश्यता जात नाही हे बाबासाहेबांचे उद्गार आहेत. शुद्र याचा अर्थ जनावरांपेक्षाही नीच. आज स्वत:ला उच्चवर्णीय समजणाऱ्या कायस्थ, मराठ्यांपासून ते सर्वच जातींना त्यांच्याच धर्मग्रंथांनी आणि धर्माच्या ठेकेदारांनी शुद्र ठरवले आहे. आजही ब्राह्मणेतरांना वैदिक कर्माचे अधिकार नाहीत. आजही आमच्याच देवांना आमचाच विटाळ होतो. आणि ह्याच धर्मग्रंथांना आणि देवांना डोक्यावर घेऊन आमचेच लोक नाचत असतात. याचे कारण केवळ अज्ञान हे होय.

      आज आमच्याच समाजातील वडीलधारी माणसे त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या ब्राह्मणांच्या पाया पडतात. ही वैचारिक गुलामी आहे. ती निव्वळ पदव्या, पैशाच्या जोरावर संपणार नाही. ही गुलामी केवळ नवीन विचारांचा प्रसार करण्यानेच संपेल. त्यासाठी ही संपूर्ण व्यवस्था उध्वस्त करणे आवश्यक आहे. मग त्या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी बसलेले ब्राह्मण असोत वा ब्राह्मणेतर. त्यांनाही उध्वस्त करावेच लागेल.

      ह्या हजारो वर्षांपूर्वीच्या घटना नसून आजच्या काळातील आहेत. ही प्रवृत्ती खरोखरच संपली असती तर गांधींचा खून देखील झाला नसता आणि ब्राह्मणांची घरेही जळली नसती. ब्राह्मणांचे मतपरिवर्तन होणारे असते तर ते लोकहितवादींच्या काळातच झाले असते. आज ती अपेक्षाच नाही. द्वेषाने प्रगती साधत नाही हे कळण्याइतकी अक्कल आम्हाला आहे. पण आमच्या प्रगतीच्या मार्गात ब्राह्मणी व्यवस्थेचे समर्थन करणारे कोणत्याही जातीतले जे कोणी आडवे येतील त्यांना आमच्या शब्दांचा मार सहन करावाच लागेल. त्याला आमचाही इलाज नाही.

      Delete
    13. @समीर घाटगे, बिघडलास की काय? नाही नाही तू असे लिहिणार नाहीस हे ठाऊक आहे मला. ब्राह्मणी विचार तुझ्या नावावर खपविले जात आहेत, हे मात्र नक्की!

      Delete
    14. चैतन्य सर आपण कोण ते मला माहित नाही

      आपण खरच परदेशात आहात का तेपण मला माहित नाही

      पण

      आपले विचार वाचून मन अस्वस्थ झाले आणि म्हणू न आपण निराश होऊ नये इतकेच सांगणे आहे !

      खरेच बस्स झाली ही चिखलफेक ,

      आपापले दोष आपण मान्य करूया !कारण आता कंटाळा आला या बुद्धिभेदाचा -

      असे अनेक मराठा बांधव आहेत ज्यांना इथली भडकावू मते पटत नाहीत

      नीट विचार केला तर जे कुणी असे भडक लिहित आहेत ते काही दुष्ट ,अभद्र विचाराने लिहित आहेत


      विचार असा सुरु केला तर -

      गावगाडा कोण चालवत होते ?गावाच्या गरजा आणि रक्षण कोण बघत होते ?पाटील हेच एकप्रकारे छोटे वतन चालवत - त्यात ब्राह्मण कुठे बसतात -

      मंदिरात पोथी पाठ आणि देवपूजा पाटलाच्या आणि अजून काही सन्मान्य घरात बोलावल्यास करणे हा त्यांचा पोटापाण्याचा उद्योग - त्यात कुलकर्णी वगैरे पदे मुसलमानी आमदानीत मिळाली त्यांना - पण अंतिम वचक पाटलाचाच असे -


      पाटलाच्या किंवा जमीनदाराच्या वाड्यात बुलावा येणे हा समाजात मानाचा मुद्दा होता

      आजकाल सारखे कुणालाही मामलेदार कचेरीत बिड्या फुकत आणि तम्बाकु मळत उभे राहत येते तसे त्या वेळेस नव्हते - पाटलाचा किंवा जमिन दाराचा दराराच असा असायचा की कुणाची नजर वर करून बघायची शामत नसे -

      याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आजही जुने लोक चविष्टपणे आणि गर्वाने सांगतात -


      या वर्गवारीला आणि भेदाभेदाला ब्राह्मण जबाबदार कुठे होता ?

      अशीच अनिर्बंध सत्ता या आपल्या लोकांची शतकानुशतके बिनबोभाट चालू होती

      नंतर यांच्या पेक्षा शूर,कर्तबगार मुसलमान आपली आधुनिक शस्त्रे आणि सावध नेतृत्व घेऊन आले आणि आपल्याला पहिला शह बसला - मग ते यादव असतील ,क्षत्रीय असतील -पण ते कायमचे मांडलिक झाले मुसलमानांचे -धर्मात ढवळा ढवळ सुरु झाली - देवळे फोडली गेली - आपले राजे हरले - ते कोण होते आणि का हरले ?अंभी असो,रामदेवराय यादव असो किंवा कृष्णदेवराय असो - बेसावध राहाणे आणि धर्म आणि देव यावर भरवसा ठेवणे - यामुळे आपण आधुनिकतेची कास कधी धरूच शकलो नाही - समाजाला जिवंत नेतृत्व देण्यात आपण कमी पडलो ! कुणाचे होते ते नेतृत्व - ब्राह्मणाचे का महार मांगांचे -?का मराठ्यांचे ?नक्कीच आपल्याच मराठ्यांचे !

      महाराष्ट्र बंगाल मगध पंजाब - सगळीकडे हाच प्रकार दिसतो जगात काय चालले आहे त्याचे भान आपल्या राज्यकर्त्याना नव्हते - ती दूरदृष्टी आणि आवाका नव्हता !-कोण होते ते ?

      मुसलमानांनी ज्यांची डोकी उडवली ते कोण होते ? आणि ते इतके गलथान का राहिले ?


      आज मराठा आणि ब्राह्मण यात रोटी बेटी व्यवहार होत आहेत ,कोलेजात अनेक ठिकाणी उत्तम ग्रुप असे आहेत जिथे मराठा आणि ब्राह्मण एकजीव वाटतात मग हे असे भडकावू उद्योग कोण करते - हिंदू मुस्लिम तेढीपेक्षा हे महा भयंकर आहे - यातून साधणार काय ?आपण ब्राह्मणांचे नामोनिशाण मिटवू शकतो का - अजिबात नाही - ते आपला नायनाट करतील का - शक्यच नाही - मग आपण 'एकमेका सहाय्य करू-अवघे धरू सुपंथ' असे का नाही वागत ?

      आज मराठा समाजातील अनेक होतकरू मुलांची खात्री झाली आहे - की यामागे सत्तेतील काहीजणांचा आणि सातारकरी लोकांचा हात आहे - हे असे होणे योग्य नाही

      अपा वि मं आणि ब्रिगेड च्या ब्लोग वरचे भडक लेख म्हणजे स्वतः मराठ्यानी आपली दिशाभूल करून घेणे आहे - त्यानी ब्राह्मणाचे काहीही वाईट होत नाही


      चैतन्य ने मांडलेला मुद्दा बरोबर आहे - आपापली कला आणि त्यातील पुढची प्रगती ही त्या त्या जातीनीच करणे योग्य नाही का ?लोहार आणि सुतार यांच्या प्राविण्यात आणि कोष्टी -चांभार यांच्या दर्जा आणि क्षमतेत भरीव सुधारणा घडवून आणण्याचे काम कुणाचे -त्या त्या जाती प्रमुखाचेच ना ?तो मागासपणा घालवायचा असेल तर कुणी प्रयत्न करायचे ?आणि ब्राह्मणाना महत्व कुणी दिले ? राजे कोण होते ?गावगाडा चालवत कोण होते ?नीट शांत मनाने विचार केला तर जातीपातीच्या भिंती अजून बळकट करताना मराठे जमीनदार हेपण तितकेच दोषी ठरतात आणि हे नाकारणे म्हणजे आपलीच फसवणूक करणे आहे !

      Delete
  39. या ब्राह्मणांवर कायदेशीर कारवाई व्हावी!

    इतिहास काळी ब्राह्मणांनी चुका केल्या असतीलही, पण त्याची शिक्षा आताच्या ब्राह्मण समाजाला का देता? असा प्रश्न ब्राह्मणच नव्हे तर अनेक बहुजनही उपस्थित करीत असतात. हा युक्तिवाद अत्यंत लंगडा आणि दिशाभूल करणारा आहे. भूत-भविष्य-वर्तमान अशा कोणत्याही काळातील ब्राह्मण माणू आणि ब्राह्मण समाज हा एकाच जातीय विचाराने काम करीत असतो. इतिहास काळापेक्षाही सध्याचा ब्राह्मण समाज मनाने किडलेला आणि नासलेला आहे. आपल्या जातीचा अभिमान आणि इतर जातींविषयी पराकोटीचा द्वेष असे एकमेव सूत्र घेऊन हा समाज जगत आला आहे, आजही जगत आहे. फेसबुकसारख्या आधुनिक माध्यमाचा वापरही ही जमात याच सूत्राच्या आधारे करीत आहे.
    महाराष्ट्रातील ब्राह्मण फेसबुकवर आपण सगळे ब्राह्मण या नावाने एक क्लोज्ड ग्रुप चालवतात. या ग्रुपवर केवळ ब्राह्मणांनाच सदस्य करून घेतले जाते. महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले विचारवंत, पत्रकार, लेखक मंडळी या ग्रुपचे सदस्य आहेत. जुन २०१२ च्या मध्यापर्यंत या ग्रुपची सदस्य संख्या १२,८०० च्या वर पोहोचलेली आहे. हा ग्रुप इतर जातींच्या विरोधात सातत्याने कटकारस्थाने करीत आहे. ही कारस्थाने गुन्हेगारी स्वरूपाची आहेत. ब्राह्मणेतर जातीतील महापुरुषांबद्दल अत्यंत गलिच्छ प्रचार येथे केला जातो.

    या ग्रुपवरील कारवाया अशा आहेत की, ब्राह्मण ही जात जगातील सर्वाधिक जात्यंध जात आहे, हे याची खात्री पटल्यावाचून राहत नाही. ६ महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून मी या ग्रुपच्या कारवायांवर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या सर्व कारवायांवर लिहायचे म्हटले तर हजारो पाने लिहावे लागतील.

    बहुजनांविरोधात गुन्हेगारी कारवाया

    एक स्पष्टिकरण देते. क्लोज्ड ग्रुप चालविणे गुन्हा नाही. परंतु, अशा ग्रुपवरून विखारी जातीयवादाचा प्रसार करणे नक्कीच गुन्हा आहे. बहुजन समाजातील नेत्यांचे, महापुरुषांचे चारित्र्यहनन करणे, फेसबुकवरील महापुरुषांच्या नावे उघडण्यात आलेले पेजेस बंद पाडण्यासाठी त्यांच्या विरुद्ध सामुहिक ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, बहुजन समाजाच्या हितासाठी लिखाण करणा-या लोकांची फेसबुक खाती बंद पाडण्यासाठी सामुहित ‘अब्यूज रिपोर्ट' मोहीम राबविणे, यांसारख्या अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया हा ग्रुप करीत आहे. अनेक लोकांची फेसबुक खाती यांनी बंद पाडली आहेत.

    ReplyDelete
  40. ज्यांना लाथा घालायला हव्यात, त्यांच्या आम्ही पाया पडतो!
    मराठा समाजाला ब्राह्मणी वर्चस्व असलेला हिंदू धर्म एक ना एक दिवस सोडून आपली स्वतंत्र वाट चोखाळावीच लागणार आहे. हिंदू हा धर्म नसून, ब्राह्मणांनी त्यांच्या फायद्यासाठी तयार केलेली एक व्यवस्था आहे. हे समजून घ्या. मग माझ्या लेखावर योग्य दिशेने विचार होईल. आपण किती दिवस ब्राह्मणांच्या ओंजळीने पाणी पिणार आहोत. आरएसएस ही ब्राह्मणी संघटना या देशात ब्राह्मणांचे राज्य आणण्यासाठी गुप्त कारस्थाने करीत आहे.
    बदनामी कशी सहन करणार?
    ज्या ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचे नाकारले. राज्याभिषेक करण्यासाठी अब्जावधी रूपयांची लाच महाराजांकडून घेतली. ज्यांनी लेनला हाताशी धरून जिजाऊंची बदनामी केली, त्या ब्राह्मणांचा कावा मराठे कधी ओळखणार आहेत. की आंधळेपणाने त्यांच्याच मागे जाणार आहेत? ज्यांना जिजाऊंची बदनामी करणारया ब्राह्मणी धर्माबद्दल आदर वाटतो, त्यांना स्वत:ला मराठा म्हणवून घेण्याचा तरी अधिकार आहे का?
    तरीही आम्ही स्वतःला मराठे म्हणवतो..
    ज्यांनी महाराज आणि राजमातेची बदनामी कोली, त्यांच्या हातून आम्ही आमच्या मुला-मुलींची लग्ने लावतो. आमच्या वाडवडिलांच्या मृत्यूनतंर त्यांच्याच हातून विधि करून घेतो. त्यांच्या सांगण्यावरून आम्ही सत्यनारायण घालतो. महाराजांची बदनामी केल्याबद्दल ज्यांना लाथा घालायला पाहिजे, त्यांच्या आम्ही पाया पडतो. त्यांना दक्षिणा देतो. आणि तरीही आम्ही स्वत:ला महाराजांचे वारसदार आणि मराठे म्हणून मिरवतो. आपल्याला समाजाला खरोखरच लाज राहिलेली नाही. याबद्दल मला तीव्र वेदना होतात.
    हिन्दुत्वाचे मृगजळ
    ब्राह्मणवाद्यांनी या देशात हिन्दुत्वाचे मृगजळ उभे केले आहे. संभाजीनगर, हिन्दूराष्ट्र ही अशाच मृगजळाची उदाहरणे आहेत. हे संभाजीनगर म्हणतात, ते बहुजनांना भुलविण्यासाठी यांचे केंद्रात सात-आठ वर्षे सरकार होते, तेव्हा यांनी कायदेशीररित्या संभाजीनगर असे नामकरण का केले नाही? कारण यांना तसे करायचेच नव्हते. मते मिळविण्यासाठी फक्त महाराजांचे नाव वापरायचे होते.
    तीन ठाकरे महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत
    आरएसएस आणि ठाकरे हे आगी लावतात. मराठे आणि बहुजनांची पोरे त्यांच्या चिथावणीला बळी पडून पेटवा पेटवी करतात. आणि नंतर तुरुंगात सडत पडतात. ठाकरयांना हिन्दुत्ववाद हवा आहे की, मराठीवाद हे कोणी सांगू शकेल का? कोणीच सांगू शकत नाही. कारण त्यांना कोणताच वाद नको आहे. त्यांना "वापरवाद" करायचा आहे. बहुजनांच्या पोरांना वापरून घ्यायचे आहे. ठाकरे नावाचे तीन माणसे सगळ्या महाराष्ट्राला उल्लू बनवित आहेत. आणि बहुजन महाराष्ट्र त्याला बळी पडत आहे, हीच खरी शोकांतिका आहे...

    ReplyDelete
  41. हिन्दवी स्वराज्य ही संकल्पनाच बोगस आहे!

    छत्रपती शिवाजी महाराज यांना “हिन्दवी स्वराज्य संस्थापक” अशी पदवी आपल्या इतिहासाच्या पुस्तकात लावली गेली आहे. हिन्दवी स्वराज्य म्हणजे काय आणि हा शब्द आला कोठून हा खरोखरच संशोधनाचा विषय आहे. “हिन्दवी स्वराज्य” हा शब्द आपल्या पुस्तकात इतका रुळला आहे की, तो आपल्याला मराठीच वाटतो. पण वस्तुस्थिती तशी नाही. “हिन्दवी” हा शब्द फारशी आहे. फारशी ही भाषा अरबी भाषेपासून आली आहे. मोगलांच्या दरबारातील लिखाणाची ती भाषा होती.

    “हिन्दवी” हा शब्द “हिन्दू” या शब्दापासून बनला आहे. हिन्दू या शब्दाला “वी” हा प्रत्यय लागून हिन्दवी हा शब्द बनला. त्याचा अर्थ आहे हिन्दूंचा, हिन्दूंचे. फारशी आणि अरबी भाषांत “वी” हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. मराठीत “चा, ची, चे” हे षष्ठीचे प्रत्यय आहेत. त्यावरून घर-घराचा, गाव-गावाचा अशी शब्दरूपे बनतात. फारशी आणि अरबीत “वी” हा प्रत्यय जोडून अशी शब्दरूपे होतात. उदा. लखनवी, गझनवी. मराठीत लखनवीचा अर्थ होतो लखनौचा तसेच गझनवीचा अर्थ होतो गझनीचा. मोहंमद गझनवी याला आपण गझनीचा मोहंमद असे म्हणतो.

    या विवेचनावरून असे लक्षात येते की, “हिन्दवी स्वराज्य” या शब्दाचा अर्थ आहे “हिन्दूंचे स्वराज्य” येथे प्रश्न असा निर्माण होतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी खरेच हिन्दूंचे स्वराज्य स्थापन केले होते का? अजिबात नाही. छत्रपती शिवराय धर्मवादी नव्हते. महाराज सर्वच धर्मांचा समान पातळीवर सन्मान करीत असत. महाराजांनी स्वत:ला कधीही केवळ हिन्दूंचा राजा असे म्हणवून घेतले नाही. आपल्या राज्याला “हिन्दूंचे राज्य” असेही त्यांनी कधी म्हणवून घेतले नाही. त्यांनी फक्त “राज्य” हाच शब्द वापरला आहे. “हिन्दवी स्वराज्य” ही बिरुदावलीच बोगस आहे. ती महाराजांनी वा त्यांच्या समकालीन इतिहासकारांनी कधीही वापरलेली नाही.

    “हिन्दवी स्वराज्य” ही संकल्पना आणि “हिन्दवी स्वराज्य संस्थापकङ्क ही बिरुदावली महाराष्ट्राबाहेरील कोणताही इतिहासकार वापरीत नाही. केवळ महाराष्ट्रातील पुरंदरीछाप जातीयवादी इतिहासकारच महाराजांना ही उपाधी लावतात. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा पाठ्यपुस्तक अभ्यास मंडळात बहुतांश पुरंदरीछाप जातीयवाद्यांचा भरणा होता. त्यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात महाराजांच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी “हिन्दवी स्वराज्य” ही बोगस संकल्पना निर्माण केली. महाराजांनी बदनामी करणे, हाही एक अंतस्थ हेतू या उपद्व्यापामागे दिसतो.

    बहुजनांनी या जातीय इतिहासातून आपण लवकर बाहेर पडले पाहिजे.

    ReplyDelete
  42. गुगलवर brahman या नावाने सर्च दिल्यास येतात ''ठोंब्या बैलां''चे फोटो !


    गुगल इमेजेसवर इमेजेससाठी दिलेल्या सर्चनंतर माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला.

    गुगलवर इमेजेसमध्ये
    brahman हे शब्द टाकून सर्च दिला असता अशा बैलांच्या लाखो प्रतिमा मिळाल्या.

    गुगलच्या सर्चमध्ये समोर येणारे बैलाचे फोटो शेतात काम करणा-या बैलांचे नाहीत. देवाला सोडलेल्या ठोंब्या बैलांचे आहेत. हे बैल नुसतेच हिंडून-फिरून खात असतात. भारतातील ब्राह्मण आणि ठोंबे बैल हे दोघेही ऐतखाऊ आहेत, हे साम्य बहुधा गुगलच्या संचालकांना कळले असावे! त्यामुळेच ब्राह्मणांच्या जागी ठोंब्या बैलाची छायाचित्रे सर्चमध्ये येत असावीत.!!

    गुगलचे संचालन भारतातून होत नाही. सातासमुद्रा पार असलेल्या अमेरिकेतून ही संस्था काम करते. याचाच अर्थ ब्राह्मणांच्या निरूपयोगीपणाची कीर्ती जगभर पसरलेली आहे, असे दिसते. तसे नसते तर गुगलच्या सर्चमध्ये ब्राह्मणांऐवजी बैलांची छायाचित्रे येती ना.

    असो. भारतातील ब्राह्मणांची अचूक पारख केल्याबद्दल गुगलचे अभिनंदन करायला हवे.

    विशेष सूचना : तुम्हीही brahman या नावाने सर्च देऊन खात्री करून घ्या. हे फोटो फार दिवस दिसणार नाहीत. माझ्या ब्लॉगवर हे सत्य जगजाहीर झाल्यानंतर ब्राह्मण = ठोंब्या बैल हे सेटिंग रद्द करून घेण्यासाठी जगभरातील ब्राह्मण गुगलकडे तक्रारी नोंदवतील. हे सेटिंग काढले जाईल. त्यामुळे गुगल इमेजेसवर आताच्या आता सर्च द्या

    ReplyDelete
  43. ब्राह्मणांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध का केला?

    सार्वभौम राजा होण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला. महाराष्ट्रातील ब्राह्मण वगळता सर्व जाती आणि धर्माच्या लोकांनी राजांच्या राज्याभिषेकाचे स्वागत केले. महाराष्ट्राची छाती अभिमानाने भरून आली. पण प्रश्न असा निर्माण होतो की, ब्राह्मणांनी महाराजांच्या राज्याभिषेकास विरोध का केला? वास्तविक भोसल्यांनी फार पूर्वीपासून ब्राह्मणांचा योग्य तो सन्मान केला होता. शहाजी राजांच्या पदरी असलेले बहुतांश कारभारी (कारकुनी सांभाळणारे नोकर) ब्राह्मण होते. वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार भोसल्यांनीच केला. घृष्णेश्वराच्य पुजा-विधीसाठी ब्राह्मणांना वृत्त्या सुरू केल्या. स्वत: शिवरायांच्या पदरी असलेले कारभारीही ब्राह्मणच होते. तरीही ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध का केला.

    याची प्रश्नाचे एक उत्तर असे आहे की, ब्राह्मणांना स्वराज्यच नको होते. हा देश परकीय राजवटींच्या अंमलाखाली राहावा, अशी ब्राह्मणांची इच्छा होती. त्यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो की, एतद्देशियांच्या राजवटीऐवजी परकीय राजवट भारतात राहावी, असे ब्राह्मणांना का वाटत होते? त्याची एक प्रमुख कारण आहे. ते म्हणजे मत्सर.

    ब्राह्मण मत्सरी का बनले?
    शिवरायांच्या आधी सुमारे ४०० वर्षे महाराष्ट्रात मुस्लिम राजवट होती. एतद्देशीय ब्राह्मणांना मुस्लिम सुलतानांनी कारकुनीची कामे दिली. तर एतद्देशीय लढावू जातींना शिपायांची. म्हणजे एका परीने मुस्लिम राजवटी एतद्देशियांच्या बळावरच टिकून होत्या. ब्राह्मण सुलतानांचा राज्य कारभार सांभाळत होते, तर मराठे आणि इतर लढावू जाती त्यांच्यासाठी लढत होते. अशा प्रकारे ब्राह्मण आणि मराठे दोघेही नोकर होते. त्यांची कामे फक्त वेगळी होती. ब्राहण लेखणनया चालवायचे तर मराठे तलवारी. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करण्याची चळवळ सुरू करताच चित्र थोडेसे बदलले. मराठे स्वत: राज्यकर्ते बनले. ब्राह्मण मात्र आहे त्या भूमिकेत म्हणजेच नोकराच्या भूमिकेत राहिले. स्वराज्यात ब्राह्मणांचा मालक मात्र बदलला होता. मराठे हे त्यांचे आता नवे मालक झाले होते. आपल्या बरोबरीने सुलतान आणि बादशाहांचे नोकर असलेले मराठे एकदम आपले मालक बनत असलेले पाहून ब्राह्मणांच्या पोटात मत्सराचे मळमळू लागले. त्यातून मग महाराजांच्या विरोधात ब्राह्मणांनी कारवाया सुरू केल्या. सर्वपरिचित उदाहरण येथे घेऊ या. कोंढणा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे किल्लेदार दादोजी कोंडदेव होते. जोपर्यंत कोंडदेव किल्लेदार होते, तोपर्यंत त्यांनी कोंढाणा शिवरायांना मिळू दिला नव्हता. संजय सोनवणी यांनी कोंडदेवांविषयी केलेल्या लिखाणात हा विषय विस्ताराने लिहिला आहे. कोंडदेवांस शिवरायांपेक्षा आदिलशाहा मालक म्हणून अधिक प्रिय होता, हेच यावरून दिसले.

    शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ब्राह्मणांचा हा मत्सर एकदम उफाळून आला. त्यातून त्यांनी राज्याभिषेकाला विरोध सुरू केला. महाराजांना राज्याभिषेक करण्याचेच महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी नाकारले. शेवटी महाराजांना गागाभट्टाला काशीहून आणून राज्याभिषेक करून घ्यावा लागला.

    येथे एक गोष्ट ब्राह्मण विसरले. भारतात मुस्लिम राजवट येण्याआधी येथे एतद्देशीय राजवटी होत्या. या राजवटीत ब्राह्मण हे नोकरच होते. आपली मूळ भूमिका कायम आहे, हे त्या काळच्या ब्राह्मणांनी लक्षात घेतले असते, तर त्यांना राज्याभिषेकाला विरोध करण्याची गरज वाटली नसती.

    ReplyDelete
  44. भारतातील मुलींची पहिली शाळा

    भारतातील मुलींची पहिली शाळा कोणी काढली? असा प्रश्न आपणास कोणी विचारला तर आपल्या डोळ्यापुढे सहजच महात्मा फुले यांचे नाव येते. त्यांनी ती कोणत्या साली काढली असे विचारले तर आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना ते साल सांगता येत नाही.

    महात्मा फुले यांनी पुणे येथे १८४८ साली मुलींची शाळा काढली. यासाठी त्यांना आपल्या बायकोला, सावित्री बाई फुले यांना शिकवून मग शिक्षिका बनवायला लागले. या त्यांच्या महान कामास ब्राम्हणांनी आणि बहुजनांनीही मोठा विरोध केला. (त्या काळात महात्मा फुले यांना बहुजनांनी किती मदत केली हा एक संशोधनाचा विषय आहे. महात्मा फुलेंबरोबर मातंग, मुस्लीम आणि इंग्रज हेच होते असे दिसते) . पण कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न डगमगता महात्मा फुले आणि सावित्री बाई फुले यांनी मुलींना शिकवण्याचे आपले काम नेटाने पुढे चालू ठेवले. महात्मा फुले यांनी मुलींसाठी एकून तीन शाळा काढल्या होत्या, तसेच त्या काळातील अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक खास शाळा काढली होती.

    असे असले तरी भारतातील मुलींच्या शिक्षणाची सुरवात करण्याचे काम ब्रिटीश आणि अमेरिकन मिशन -यांनी केले ही गोष्ट फारशा लोकांना माहीत नाही. इ.स. १८१० साली या मिशन -यांनी बंगाल प्रांतात मुलींची पहिली शाळा काढली. १८२७ पर्यंत मुलींच्या अशा शाळांची संख्या १२ पर्यंत गेली. विशेष म्हणजे या शाळांमध्ये मुस्लीम विद्यार्थीनींची संख्या उल्लेखनीय होती.

    महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढण्याच्या अगोदर एक वर्ष, १८४७ साली, प्यारी चरण सरकार यांनी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र यांच्या मदतीने बंगाल मधील बरसात येथे मुलींची शाळा सुरू केली. हा ब्राम्हण बहुल भाग होता व त्यांनी मुलींच्या शाळेला प्रचंड विरोध केला. प्यारी चरण सरकार यांना खुनाच्या धमक्या यायला लागल्या. अशा वेळी जॉन इलियट ड्रिंकवाटर बेथून हा स्त्री शिक्षणाचा पुरस्कर्ता इंग्रज अधिकारी पुढे आला व त्याने मित्र बंधू व सरकार यांना धीर दिला. १९४८ साली त्याने बरसात येथी मुलींच्या शाळेला भेट दिली. त्या शाळेमुळे जॉन बेथून इतका प्रभावीत झाला की पुढच्याच वर्षी त्याने कलकत्ता येथे मुलींसाठी एक शाळा सुरू केली.

    प्यारी चरण सरकार यांनी १८४७ साली स्थापन केलेली मुलींची शाळा आजही चालू आहे व ती काली कृष्ण गर्ल्स हायस्कूल या नावाने ओळखली जाते.

    इंग्रज व अमेरिकन मिशन-यांनी सुरू केलेल्या व कृष्ण बंधू, प्यारी चरण सरकार, महात्मा फुले-सावित्री बाई फुले यांनी पुढे नेलेल्या या कामास आलेले आणखी एक फळम्हणजे बेगम रोकेया शकावत हुसेन यांनी मुस्लीम मुलींसाठी काढलेली शाळा. बेगम हुसेन यांनी १९०९ साली बिहारमधील भागलपूर येथे मुस्लीम मुलींसाठी शाळा सुरू केली. बेगम हुसेन हिच्या नव-याचे नुकतेच निधन झाले होते आणि त्या काळात मुलींनी शिक्षण घेणे मुस्लीम समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला शाळा बंद करायला आणि घर सोडून जायला भाग पाडले. तेंव्हा ही बाई आपली शाळा बंद करून कलकत्त्याला आली व तिथे तिने १९११ साली आपल्या नव-याच्या नावाने शकावत हुसेन मेमोरिअल गर्ल्स स्कूल ही शाळा काढली. बेगम रोकेयाला तिच्या भावाने लिहायला-वाचायला चोरून शिकवले होते व पुढे तिच्या नव-याने तिला इंग्रजी भाषा शिकवली होती. बेगम रोकेयाने महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अनेक लेख व कथा लिहिल्या.

    ReplyDelete
  45. महात्मा फुल्यांची बदनामी का होते ?
    महात्मा फुले यांनी बहुजन समाजावरील ब्राम्हणांच्या गुलामगिरी विरुद्ध युद्ध उभारले. विभाजित आणि विस्कळीत असलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून सत्यशोधन करायला भाग पाडले. बहुजन समाजाला त्यांचे खरे शत्रू आणि खरे मित्र यांची जाणीव करून दिली. बहुजन समाजाचा उज्वल आणि गौरवपूर्ण इतिहास महात्मा फुलेनीच आम्हाला समजून सांगितला. महात्मा फुले हे इतिहास आणि संस्कृती अभ्यासक होते. बळीराजा आणि इतर असुर हे आमचे खरे पूर्वज आहेत हे सत्य महात्मा फुलेंनी आम्हाला सांगितले. बहुजन समाजाला शैक्षणिक दृष्ट्या सबळ बनवून ब्राम्हणी वर्चस्वाला खिंडार पाडले. बहुजनांचे खरे महानायक आणि त्यांचे खरे स्वरूप फुल्यानीच समजावून सांगितले.
    Incorrect Ad blocks! Place ads in your HTML template.परंतु काही समाजविघातक ब्राम्हणी प्रवृत्ती महात्मा फुल्यांच्या महात्म्यावर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत. अर्थात कावळ्यांच्या शापाने गाय जरी मरत नसली तरी ब्राम्हणी अपप्रचाराने भावी काळात बहुजन समाजाच्या सर्वश्रेष्ठ महामानवांचा इतिहास काळवंडला जाण्याची शक्यता आहे. महात्मा फुल्यांचे मोठेपण एवढे आहे की कोणत्याही अपप्रवृत्तींनी त्यांच्या बद्दल कितीही अपप्रचार केला, गैरसमज निर्माण केले तरी महात्मा फुल्यांचे मोठेपण तसूभरही कमी होत नाही. परंतु एखाद्या प्रश्नावर बहुजन समाज गप्प राहिला तर ब्राम्हण वाटेल तसा विकृत इतिहास निर्माण करतात आणि शे-दीडशे वर्षांनी तोच इतिहास खरा म्हणून आमच्या माथी मारला जातो. त्यासाठी या ब्राम्हणी प्रवृत्तींना चोख उत्तर देणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  46. महात्मा फुल्यांची बदनामी का होते ?
    महात्मा फुल्यांनी त्यांच्या ग्रंथात ब्राम्हणी देव-देवतांचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग जर साधा असेल तर डॉक्टर गोळ्या देतो. परंतु रोग जर गंभीर स्वरूपाचा असेल तर इंजेक्शन द्यावे लागते. प्रसंगी चिरफाड ही करावी लागते, म्हणजेच शस्त्रक्रिया करावी लागते. आपल्या समाजाला लागलेला जातिभेदाचा रोग इतका गंभीर आहे की त्या रोगाने आमच्या हजारो पिढ्या बरबाद केल्या. एखाद्या अनुवांशिक रोगाप्रमाणे हा रोगही एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत आहे. अशा वेळी किरकोळ उपाय करून भागणार नाही तर त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार हे समाजशास्त्राच्या डॉक्टर महात्मा फुलेंनी ओळखले. त्यासाठी त्यांनी ब्राम्हणी गुलामगिरीच्या मुळावरच घाव घातला. ज्या धर्म ग्रंथांच्या आधारे ब्राम्हणांनी आजपर्यंत बहुजन समाजाला गुलामीत ठेवले त्या धर्मग्रंथांनाच फुल्यांनी लक्ष बनवले. धर्म ग्रंथातील थोतांड, अवतार कल्पना यांची चिरफाड केली. इतकी केली की ब्राम्हणांना कुठे कुठे सावरावे तेच कळेना झाले. महात्मा फुल्यांनी समाजाला सत्यशोधनाची दिशा दिली. समाजाच्या हलाखीचे मूळ जे गोडबोल्या ब्राम्हणांच्या धर्मग्रंथात आहे ते दाखवले आणि चिकित्सक इतिहास समाजासमोर ठेवला. Incorrect Ad blocks! Place ads in your HTML template.
    समाजाने महात्मा फुले स्वीकारले आणि ब्राम्हणी गुलामगिरी झुगारून दिली. आजपर्यंत वर्चस्वाची चटक लागलेल्या ब्राम्हणांना महात्मा फुल्यांचा हा हल्ला सहन झाला नाही. पण ते काहीही करू शकत नव्हते. कारण महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक आंदोलनाची धग इतकी प्रखर होती की ब्राम्हणी वर्चस्ववाद त्यात होरपळून निघाला. त्यामुळे हुशार ब्राम्हणांनी एक ओळखले ते म्हणजे महात्मा फुल्यांची क्रांती आपण सहजासहजी थांबवू शकत नाही. जर त्यांच्या क्रांतीला आणि समाजजागृतीला लगाम घालायचा असेल तर महात्मा फुल्यांनी ब्राह्मणावर टीका केली, देवाला-धर्माला विरोध केला अशी मांडणी करून चालणार नाही. त्यासाठी महात्मा फुल्यांना बदनाम केले पाहिजे. पण कसे ....? महात्मा फुल्यांचा, त्यांच्या विचारांचा बहुजन समाजावर इतका प्रभाव आहे की बहुजन समाज सहजासहजी फुल्यांना नाकारणार नाही. मग त्यांनी शक्कल लढवली. महात्मा फुल्यांनी शिवरायांना विरोध केला. शिवरायांना शिव्या दिल्या.....किती मोठे संशोधन.....चला एकदा हा जावईशोध लागलाच आहे तर समाजासमोर मांडायला हवा. निदान शिवारायांवर प्रेम करणारा बहुजन समाज तरी फुल्यांना नाकारेल. त्यासाठी जाणीवपूर्वक नियोजन करण्यात आले. महात्मा फुल्यांच्या इतर कोणत्याही गोष्टीना बहुजन समाज विरोध करत नाही नां....मग आता बघुया, शिवरायांचा अपमान बहुजन कसा सहन करतात ते ! त्यासाठी बऱ्याच पातळीवर महात्मा फुलेंची बदनामी सुरु केली. महात्मा फुले शिवरायांना निरक्षर म्हणतात, लुटारू म्हणतात असे गैरसमज पसरवायला सुरुवात केली.

    ReplyDelete
  47. महात्मा फुल्यांची बदनामी का होते ?
    मागे सोबत या नियतकालिकातून डॉ. बाळ गांगल यांनी ही महात्मा फुल्यांविषयी असभ्य लिखाण करून "शिवरायांना शिव्या देणाऱ्या या महात्म्याला महात्मा कसे म्हणावे ?" असा प्रश्न उपस्थित केला होता. डॉ. गांगल ८ लेखांची लेखमाला या विषयावर लिहिणार होते. परंतु २ लेख लिहिल्यानंतर महाराष्ट्रात जो जनक्षोभ उसळला त्यामुळे डॉ. गांगल आणि सोबतकार यांना जाहीर माफी मागावी लागली. त्यांनी उर्वरित लेखही रद्द केले. आत्ताही काही दीड दमडीच्या भटांनी आणि त्यांच्या दलालांनी महात्मा फुल्यांची बदनामी फेसबुक वरून सुरु केली आहे. ब्राम्हण आपले डावपेच बदलतात मात्र ध्येय बदलत नाहीत. एखाद्या पातळीवर अपयश आले तरी काही काळ गप्प बसतात. त्यावेळची त्यांची शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता असते. कारण त्या शांततेनंतर प्रतीक्रांतीचे वादळ घोंगावू लागते. त्या प्रतीक्रांतीच्या वादळात बहुजन समाजाने आपला स्वाभिमान आणि गौरवशाली इतिहास हरवू नये यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच महात्मा फुले किंवा इतर बहुजन महामानवांची बदनामी आणि विकृत इतिहास रोखण्यासाठी लेखणी झिजवली पाहिजे.

    संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांचा खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फुल्यानीच समोर आणला. महात्मा फुले यांची शिवरायांवर आतोनात श्रद्धा होती. त्यानीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली 'शिवजयंती' साजरी केली. त्यावेळीतेथील ग्रामभटाने मात्र पूजेची फुले लाथेने उडवून शिवराय आणि महात्मा फुलेंचा उपमर्द केला. शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फुल्यानीच लिहिले. शिवरायांचा पोवाडा लिहून खरे शिवराय गो-ब्राम्हण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडी कुळभूषण होते हे सत्य फुल्यानीच सर्वप्रथम मांडले. महात्मा फुल्यांनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार. शिवाजी महाराजांना ते कमी लेखत नव्हते. किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठत्व त्यांच्या साहित्यात दिसून येते. आज शिवराय हे निरक्षर नव्हते याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महात्मा फुलेना कोणताही दोष लागत नाही. आज महात्मा फुले हयात नाहीत. ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भूमिकेत निश्चितच बदल केला असता. किंबहुना त्यांना या गोष्टीचा खूप आनंदच झाला असता. महात्मा फुले हे खरे शिवभक्त होते.

    जे ब्राम्हण महात्मा फुल्यांच्या सत्यशोधक कार्यावर टीका करतात त्यांचे खरे दुखणे हे आहे की महात्मा फुल्यांनी ब्राह्मणावर खूप टीका केली. ब्राम्हणी वर्चस्ववाद गाडून टाकला. त्यांना माझा सवाल आहे.... आपल्या मनातली जातीवर्चस्वाची झापडे दूर केली असती तर ब्राम्हणांनी शिवरायांना किती त्रास दिला तेही आपणाला दिसले असते...पण तुम्हाला ते दिसत नाही. तुम्हाला प्रश्न पडतो की फुल्यांना महात्मा कसे म्हणायचे..कारण त्यांनी आयुष्यभर ब्राह्मणावर टीका केली....पण त्यांनी जे बालहत्या प्रतिबंधक ग्रह स्थापन केले होते त्यात येणाऱ्या सर्व स्त्रिया ब्राम्हण होत्या..जर ते ब्राम्हणांचा द्वेष करत होते तर त्यांनी ब्राम्हण स्त्रियांची अत्याचारातून किंवा फसवणुकीतून जन्माला आलेली मुले का सांभाळली...? का त्या ब्राम्हण भगिनींना आधार दिला...? त्यावेळी कोणता ब्राम्हण या भगिनींवरीलअन्यायाविरुद्ध उभा राहिला...? तुम्हाला महात्मा फुल्यांचे हे गुण दिसत नाहीत, दिसणार नाहीत...महात्मा फुल्यांनी ब्राम्हण विधवेचा मुलगा दत्तक घेवून त्याला सांभाळला...त्याला डॉक्टर केले..ते का तुम्हाला दिसत नाही...?

    डॉ. गांगल यांनी त्या दोन लेखांमधून महात्मा फुल्यांविषयी जे प्रश्न उपस्थित केले गेले त्याला उत्तर म्हणून हरी नरके यांनी "महात्मा फुल्यांची बदनामी : एक सत्यशोधन" हे पुस्तक लिहिले आहे.अभ्यासू आणि जिज्ञासूनी ते पुस्तक मिळवून वाचावे. जर आपले मन निर्मळ, निष्कपट असेल तर महात्मा फुल्यांची थोरवी आपणास पटल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी जातीचा निरर्थक अहंकार आपणास दूर ठेवावा लागेल.

    ReplyDelete
  48. राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा

    "सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
    शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.


    आरक्षणाचे प्रणेते-
    मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.

    तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका-
    जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.

    ReplyDelete
  49. राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा
    राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती-
    धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.

    राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
    तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.

    ReplyDelete
  50. राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा
    वेदोक्त प्रकरण-
    शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.

    शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
    शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.

    ReplyDelete
  51. राजर्षी शाहू महाराज :लोक कल्याणकारी राजा
    राजर्षी शाहूंचा वारसा-
    आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
    आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.

    शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया.

    ReplyDelete
  52. पल्लवी सरोदे यांनी इतके सुंदर लिहिले आहे आणि आपण कुणीतरी निनावी त्यांना लाज वाटत नाही असे का विचारता - त्यांचे अभिनंदन केले पाहिजे


    आज समजा आपले सर्वांचे महान , आधुनिक कोल्हापूरचा पाया रचणारे राजर्षी शाहू महाराज जर असते तर त्यांनी खालील प्रसंगात काय केले असते ?


    महालक्ष्मी च्या देवळात प्रसादाचे लाडू वळण्यास बायकाना बंदी आहे

    त्याचे कारण बायकांचा विटाळ आणि देवीचे पावित्र्य असे दिले जाते


    अशा परिस्थितीत हा पुरुषी माज आणि पुजाऱ्यांचा उद्धटपणा राजार्षिनी खपवून घेतला असता का ?स्त्रीयांना गाभाऱ्यात पूजा प्रवेशासाठी राजर्षिनी काय केले असते ?


    मी विनाविलंब उत्तराची आणि ब्रिगेड आणि अ प वि मं सारख्या आणि अंध श्रद्धा निर्मुलन समिती आणि इथले तमाम शाहूप्रेमी मंडळीना हा प्रश्न विचारात आहे !

    उत्तर न मिळाल्यास सर्वाना मात्र मी विचारू शकते - आपल्याला या कोल्हापूरच्या इभ्रतीच्या प्रश्नावर मुग गिळून बसायला लाज कशी वाटत नाही ?

    ReplyDelete
  53. संजय सोनवणी ,

    अमृता विश्वरूप यांनी विचारलेला प्रश्न सर्व स्त्रियांचा प्रातिनिधिक प्रश्न आहे आणि आपल्या ब्लोगवर हा मुद्दा त्यांनी अत्यंत समयोचित असा नवरात्रीपुर्वीच्या काळात विचारला आहे -

    याची चर्चा आणि उत्तर देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे असे आम्हाला वाटते म्हणून थोडीशी चर्चा आणि आमचे मत मांडतो - प्रत्येकाला आपापले वेगळे मत असू शकते ,परंतु महाराजांच्या उल्लेखाने विचारलेल्या प्रश्नाला जबाबदारीने आणि सभ्यपणे जातीयवाद न घुसडता उत्तर देणे आपल्यावर आपोआप बंधनकारक आहे !


    राजर्षिनी सर्व आयुष्य समाज सुधारणा करण्यात घालवले - टिळक काय किंवा राजर्षी काय कमी अधिक फरकाने त्यांच्या सामाजिक जाणीवा आपण जाणून घेऊ शकलो तर आज त्याचा आपल्याला सशक्त आधुनिक मराठी समाज निर्माण करताना नक्कीच उपयोग होईल !पुर्वासुरीनी घेतलेल्या भूमिका आणि आधुनिक समाजाच्या आजच्या पावित्र्याच्या धारणा यामध्ये आवश्यक लवचिकपणा ठेवून विचार आणि आचारांची आणि प्रथांची पुनश्च आखणी करण्याची हीच योग्य वेळ आहे !

    ही आखणी जर करण्यास आपण वेळ लावला किंवा कर्मठपणाच्या दबावाला जर आपण बळी पडलो तर आधुनिक मराठी तरुण पिढी आपल्याला दोष दिल्याशिवाय रहाणार नाही - चर्चेस आणि इतर देवालये यांचा अभ्यास केला तर आपल्याला बरीच सर्व सामावेशाक सुधारणा करायला पुष्कळ वाव आहे - कुणाचीही मने न दुखावता !आणि विनाकारण वाद न वाढवता !हीच बाब पंढरपूर अष्ट विनायक आणि अन्य मराठी अस्मितेची असलेली श्रद्धास्थाने याना लागू पडते !


    अंबाबाई महालक्ष्मी किंवा तुळजापूरची भवानी , वणीची देवी अशी शक्तिपीठे ही मराठी लोकांची हळवी स्थाने आहेत ,कुटुंबात स्त्री ही अत्यंत महत्वाची असते - जवळजवळ सर्व संस्कार आणि कुटुंब एकत्र ठेवायचे काम तीच करत असते स्त्रियांच्यात मुळातच कमीपणा घेण्याची वृत्ती असते , कुटुंबात जरी दोन चाकांची उपमा असली तरी पुरुष हाच आजवर जास्त महत्वाचा मानला गेला आहे ,पण अशा शक्तिपीठाच्या ठिकाणी सर्वत्र स्त्रियाच महत्वाच्या धरल्या जातात - अगदी परंपरेने सुद्धा !- त्या आपापल्या सोवळ्या ओवळ्याच्या आणि विटाळाच्या कल्पना जपत असतात - त्यामागे आपल्या संसारावर देवीचा कोप होऊ नये , इडापिडा आपल्याला बाधू नये आणि सर्वांचे कुशल मंगल व्हावे अशी स्त्री सुलभ भावना असते - त्यामागे कोणतेही राजकारण तर नक्कीच नसते !


    आजकाल आपल्या परंपरा आणि त्यातील अंध विश्वास यातील सूक्ष्म फरक ओळखणे अवघड होत जात आहे - कधी कधीतर त्याचे स्थानीय पक्षीय राजकारण असे स्वरूप होत जाते ! ते आपण टाळूया ! पूर्वीच्या प्रथा याही कुणीतरी माणसानीच निर्माण केल्या होत्या तेंव्हाचे सामाजिक मापदंड वापरून - आज आपण नवीन आखणी केली तर ते स्वागतार्हच ठरेल - पण ते संघर्ष टाळून करता आले तर त्याचा धार्मिक आणि सामाजिक, सांस्कृतिक गोडवा अजून वाढेल ! धर्म हि टाकाऊ गोष्ट निश्चितच नाही - तिचा आधुनिक समाज बांधणीसाठी उपयोग करायला फार उच्च कौशल्य दाखवावे लागेल ! धार्मिक पोटभरू लोकाना ते जमेल का ?

    ReplyDelete
  54. अशा विषयात संजय सोनवणी किंवा दुसरे कोणीही आताच्या रणधुमाळीत कधीच अडकणार नाहीत

    त्यात हा विषय शाहू महाराज ,अंध विश्वास आणि कोल्हापूरची देवी या अंगाने मांडला आहे - त्यात अर्वाच्य लिहिण्याची सोयच नाही - त्यासाठी संग्राम सिंहांचे अभिनंदन - तरी बघू काय प्रतिसाद येतो तो ! आजकाल उनाड लोकांचा अड्डा बनत चाललेल्या या ब्लोगवर किती सभ्य प्रतिक्रिया येतील ते जरा शंकास्पद आहे आणि या विषयाला जातीय आणि राजकीय वालान्पण कोण कसे देते ते निनावी पत्रावरून जगजाहीर होईलच - नाहीतर सगळे तोंड लपवून मागे पाय लावून पळून जातील ! अम्बाबाइचा विषय आहे ना ?

    ReplyDelete
  55. आई शप्पथ ,

    काय मज्जा आहे ,

    सगळे शाहू फुले समर्थक x x x ला पाय लाऊन पळाले !

    शुकशुकाट !

    शाहू महाराज आणि फुले आंबेडकर यांच्या जपमाळा ओढणाऱ्याची दातखीळ बसली !

    दांडी गुल !

    बोला हो - तुम्हालाच विचारत्ये ! हो - इकदे तिकडे काय नजर चुकवत बघताय -?

    महिला मुक्ती आणि अंध श्रद्धा निर्मुलन वाले

    तसेच शाहू महाराज आणि फुलेंचा पुळका असलेले !!!

    अमृता विश्वरुप् ला उत्तर द्या - !कोल्हापूरची प्रत्येक स्त्री आपल्या उत्तराची वाट बघत्ये !

    संजय सोनवणी तर पळपुटे बाजीराव - ते कसले उत्तर देणार ?

    पण निनावी उत्तर देत हिणकस लोहीणारा कोण जो होता त्याचीपण पुंगी बंद केली एका बाईने !

    कुठे गेला तो ?

    हा हा हा !

    ReplyDelete
  56. लोक हो !

    अडाणी लोक परवडले पण असले वर्णद्वेषी पळपुटे काय कामाचे ?

    एक साधा एका महिलेला पडलेला प्रश्न आहे , पण त्याचे उतार ना ना सोनवणी -

    सगळे बोरुबहाद्दर लपून बसले की काय ?

    एकदम कविता करायला लागले तेंव्हाच ओळखले - आम्ही पूर्वीच सांगितले तसेच झाले - हा कसला अध्यक्ष , हा प्रश्नापासून पाठ करून पळून जातो - हा कसला वैचारिक संघर्ष करणार ?

    आणि तो नरके तरी काय दिवे लावणार ?

    ReplyDelete
  57. बघ रे नरके ,

    काय चाललय तुझ?

    हल्लीच्या मुली बोल्ड झाल्या आहेत ,जोक पण मारू लागल्या आहेत

    तुम्ही उगीच या वाटेला आलात संजयला मदत करायला -

    बिचारे !

    तेव्हड मग सांग की कोल्हापुरच्या त्या प्रश्नाच -


    अमृता विश्वरूप काय विचारत्ये अजून डोक्यात शिरलं नाही वाटत ?

    कसले प्रोफेसर तुम्ही ?

    एक साधे मत सांगता येत नाही ! उगाच त्या ब्राह्मणांच्या गोतावळ्यात घुसलात - ते निदान चलाख आणि तल्लख तरी असतात - हजरजबाबी असतात - तुमच्या सारखे Xxx ला पाय लाऊन पळत नाहीत !

    जा तिथे आंदोलन तरी करत बस , दर शुक्रवारला - समाज जागृती - महिला जागृती - !

    चाल , उठ उठ !- ते इलेक्षनच मरुदे !

    हा कसला निवडून येतोय ? उगीच आपल करीयर खराब करून घेतो आहेस मात्र तू !

    ReplyDelete
  58. ब्राह्मण युवकांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या चुका दुरुस्त कराव्यात. घाणेरडे धर्मग्रंथ जाळण्याची मोहीम राबवावी. सत्यनारायण, नारायण नागबळी, अभिषेक, अत्यंत खोट्या पूजा, नाव-नव्या ब्राह्मणी कथा, चुकीचे लिखाण, इतिहासाचे विकृतीकरण, बहुजन महापुरुषांची बदनामी हे सारे बंद करावे. त्यात सहभागी होणाऱ्या ब्राह्मणांवर बहिष्कार टाकावा. ब्राह्मण युवकांना आमचे नम्र आवाहन आहे त्यांनी विचार करून कृती करावी.

    १. रामदासी कर्मठ ब्राह्मणांनी बहुजन हिंदू युवकांना खोट्या दंगली करायला लावून मुसलमानांविरुद्ध भडकावणे बंद करा.
    २. मंदिर-राम मंदिर, बाबरी माशीद्वाद बंद करून उत्तम दर्जाचे शैक्षणिक संकुल निर्माण करावे. सर्व एक व्हावे. हाई टेक व्हावे. बहुजनांनाही सोबत घ्यावे.
    ३. भारतातील मंदिरांत सर्व जातींच्या लोकांमधून पुजारी नेमावेत. ते पगारधारी असावेत. स्त्री-पुरुष समानता असावी. स्त्रियांना कुठेही बंदी नसावी.
    ४. पंढरपूर विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पात त्वरित हाकलावेत.
    ५. शुभ-अशुभ, पाप-पुण्या, स्वर्ग-नरक, मृत्यू-तिन्ही लोक, देव-परमेश्वर, इत्यादी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आंदोलन करणे.
    ६. शिवधर्म, बौद्ध धम्म, इस्लामधर्म, जैन धर्म, ख्रिश्चन धर्म ह्या सर्व धर्माबाबत समाजास सत्य माहिती द्यावी. हिंदू धर्म व त्याचे अधिकृत साहित्य समाजासमोर येवू द्यावे. धार्मिक वाद करू नयेत. सुरक्षितता व शांतता स्थापित व्हावी.

    भारतातील आजच्या तरुण पिढीतील ब्राह्मण युवक-युवती यांनी आजचा सामाजिक अभ्यास करावा. जे चाललंय ते समजून घ्यावे. एकाच वेळी देशभरातील सर्वच बहुजन समाजातील अभ्यासू-जागृत लोक काही ब्राह्मनांविरोधी भूमिका मांडत असतील तर त्यावर विचार करावा.

    ReplyDelete
  59. समजा - ( चैतन्य सर )

    आपण सर्वानी धर्म बदलला अगदी सगळ्या ब्राह्मणानी पोथ्या पुराणे जाळली ,देव फेकून दिले ,बौद्ध लोकांनी ख्रिश्चन ,ख्रिश्चनांनी जैन ,जैनांनी ज्यू,आणि ज्यू लोकांनी मुसलमान आणि हिंदुनी मुसलमान धर्म स्वीकारला तर काय होईल ?आपली विवंचना संपणार आहे का ?



    प्रश्न आर्थिक असतील तर त्याला आर्थिकच उत्तर शोधले पाहिजे - नाही का ?

    कल्पना करा -

    आता चित्र काय झाले ? सर्व ब्राह्मणच संपले - ते समजा मुसलमान ,किंवा ख्रिश्चन झाले ,

    सर्व हिंदू पण संपले , ते बौद्ध किंवा अजून काहीतरी झाले - हिंदूंची सर्व मंदिरे पाडली आणि तिथे झोपडपट्ट्या झाल्या , गरीबाना जेवायला -झोपायला आसरा मिळाला -

    आज जिथे अंबाबाई आहे काशी विश्वेश्वर आहे , भवानी माता आहे - सगळे फेकून दिले - आणि मस्त बौद्ध किंवा ख्रिश्चन स्थळे निर्माण झाली किंवा मस्त सरकारी इमारती किंवा झोपडपट्टी निर्मुलनासाठी गरीबांची घरे झाली तर ?-चांगलेच होईल - हाच आपण २०१४ चा निवडणूक मुद्दा करुया !

    चालेल ?

    अहो - लक्षात घ्या , बोलणे सोपे - असे रंकाळ्यावर उभे राहून बोलू लागलात तर ?

    लोक वेडे समजून दगड मारतील !

    आपण एक गैर समजूत करून घेतली आहे की , सगळे ब्राह्मण पोथ्या पुराणे वाचतात -

    पण आपले चैतन्य सर किती सुंदर संयमाने लिहितात - त्याना किंवा त्यांच्या समविचारी लोकाना आपण समजून का घेत नाही ?

    नुसते निनावी भडक लिहिण्यात काय पुरुषार्थ आहे

    आज पुण्या मुंबईत वेळ कुठे आहे - साधे सण धड साजरे होत नाहीत - जो धार्मिक आंधळेपणा आहे तो उच्च मराठा समाजाकडे आणि खेडेगावात दिसतो -ब्राह्मणानी सगळे रीती रिवाज कधीच सोडले आहे हे मी खात्रीशीर सांगू शकतो -

    त्यांनी कायम विद्येचीच कास धरली !

    आपण यडेपणाने धर्म पाळत बसलो - दक्षिणा देत बसलो - मग देव कुणी फेकायचे आहेत

    देव्हाऱ्यातून ? आपण - आपल्या देव्हाऱ्या मधून -आधी ते डोक्यातून फेकून देणे महत्वाचे !

    आज ब्राह्मण टेल्को मध्ये इंजिनियर म्हणून काम करतो - म्हणजे तो एक प्रकारे लोहारच होतो !- बाटात काम करतो - प्रोडक्शन चे म्हणजे चांभारच होतो !

    आपणपण ब्राह्मण का होत नाही -

    आपल्याला देवाचा एजंट म्हणून ब्राह्मण भटजी का लागतो ?

    देव हि एक सुंदर कल्पना आहे - त्यासाठी एजंट ची गरज नाही

    ती एक वैयक्तिक बाब आहे - एक हळुवार सुंदर भावना आहे -असो

    तरीही

    ब्राह्मणांची जिरवण्यासाठी आपल्याला हवी तशी पोथ्या पुराणे नव्याने का लिहित नाही ?

    आपण आपल्या मुलांच्या मुंजी का लावत नाही ?तो एक साधा प्रतिकात्मक विधी आहे - शिक्षणाची दीक्षा घेण्याचा - ती दीक्षा समजून घ्या - त्यावर फक्त ब्राह्मणांचा हक्क नाही - आगरी , शिंपी - सोनार ,कोल्हाटी ,मराठा ,माळी -कोष्टी सगळ्यांनी मुंज करा आपापल्या मुलांची - नवे मंत्र लिहा !नवे तंत्र सांगा - मराठी वापरा - संस्कृत फेकून द्या ! - जमेल हे ?

    त्या ब्राह्मणांच्या मागे लागून काय उपयोग !दोशीतर आपणच आहोत !-त्यानी लग्नविधी सांगायचे ? का ?

    खरेतर भांडण भटगिरी बद्दल आहे का ?

    अनोनिमास जो वाद घालतो तो भटजी गिरी बद्दल आहे का ?

    ते भट लोक स्वतःच्या मौतीनेच मरत आहेत - दक्षिणेसाठी आधाशीपणा करणारे ते खरे ब्राह्मण म्हणायचे का ?

    खरे ब्राह्मण उच्च शिक्षण घेऊन उच्चपदावर काम करत आहेत !त्या कंपन्यांना जर बंधने घातली - आरक्षणाची तर त्या देश सोडून निघूनजातील ग्लाक्सो टेल्को ,इन्फोसिस ,गोदरेज ,आणि बाहेरून आलेल्या असंख्य कंपन्या - यावर आपण बळजबरी करू शकत नाही - आरक्षण पण नाही - इतर देशात आपल्या आरक्षणाच्या कल्पनेला - सॉरी - सिद्धांताला हसतात - त्या म्हणतात आम्ही आमचे उत्पादन उत्तम ठेवण्या साठी आलो आहोत - आम्हाला त्रास झाला तर आम्ही निघून जाऊ - आमचे भांडवल काढून घेऊ - आपल्याकडे उत्तर आहे का ?- चीन सारखा समाजवादी देशही आज भांडवल देशात कसे येईल त्यासाठी विचार करतो आहे आणि आपण प्रोटेकशनिझम मुळे आपल्या समाजाचे आणि राष्ट्राचे नुकसान करत आहोत !

    ReplyDelete
  60. प्रिय मित्रा ,

    तुला हि गोष्ट मान्य असण्याचा प्रश्नच आहे कुठे /

    तुला वाईट वाटत असेल ती गोष्ट वेगळी त्याला आम्ही काहीच करू शकत नाही ,पण शाहू महाराज हे तनखा खाणारे इंग्रजांचे मांडलिक राजे होते हा इतिहास आहे -

    त्याला थाप म्हणणे म्हणजे स्वतःलाच फसवणे आहे !

    मित्रा आय फील व्हेरी सॉरी - पण ते मांडलिक होते आणि शिवाजीचे खरे वंशज नव्हते -

    दत्तक होते रे माझ्या लेकरा -

    !आता असं कर - एकदा कोल्हापुरच्या राजवाड्यात जा आणि तेथे शिवाजीची वंशावळ लावली आहे ती वाच ,

    तसेच तिथला प्रदर्शनाचा जो देखभाल करणारा आहे ना - त्याला विचार - की काय हो ?

    शाहू महाराज हे मांडलिक होते का नव्हते ?

    तो खरे तेच सांगेल

    आता माहितीचा अधिकार देणारा कायदा झाला आहे - सरकारलाच विचार रे माझ्या सोन्या - खरे उत्तर देण्याचा कायदाच आहे

    त्याना विचार की कोल्हापुरच्या राजना कसले बिल्ले मिळाले हो ?

    राणीचा आणि पंचम जॉर्ज राजाचा राज्याभिषेक झाला तेंव्हा ?


    ही काळ्या दगडावरची रेघ आहे - संभाजी ब्रिगेडच्या लोकाना किंवा अनिता पाटील विचार मंच याना विचारा - किंवा माहितीच्या अधिकारात माहिती मागवा सरकारकडून - तपासा !

    •Knight Grand Commander of the Order of the Star of India (GCSI), 1895
    •King Edward VII Coronation Medal, 1902
    •Knight Grand Cross of the Royal Victorian Order (GCVO), 1903
    •Hon. LLD (Cantabrigian), 1903
    •Delhi Durbar Gold Medal, 1903
    •King George V Coronation Medal, 1911
    •Knight Grand Commander of the Order of the Indian Empire (GCIE), 1911
    •Delhi Durbar Gold Medal, 1911
    •हि सर्व पदके या राजर्षी शाहू महाराजांना इंग्रज सरकारकडून मिळाली त्यामुळे हे सिद्ध होते कि ते इंग्रज सरकारचे मांडलिक होते त्याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास विचारावे - किंवा संजय सर तर सांगतीलच -

    कोटे समाज करून सत्य लपवता येत नाही आणि ते तसे करणे लाजिरवाणे आहे !

    ReplyDelete
  61. @Anonymous October 1, 2013 at 6:52 AM

    मांडलिक हा शब्द राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भात लिहिलेल्या एकाही पुस्तकात सापडला नाही. नुकताच "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" नाहीतर काय?

    काही संदर्भ मिळाल्यास जरूर कळवा!

    ReplyDelete
  62. मी संग्रामसिंह घाटगे

    मी माझ्या मनाचे खेळ मांडत नाही किंवा माझा कोणताही असा नवा सिद्धांत नाही

    जे आहे ते पुरावे सरकारी आहेत !



    माझ्याच आडनावाने शाहू महाराज जन्माला आले

    त्यांना जे किताब इंग्रजांकडून मिळाले त्याचे विश्लेषण करावे

    ब्रिटीश राणीने असे किताब अनेक मंडलिक राजाना आणि योग्य इंग्रजी अधिकाऱ्यांना दिले -

    महाराज वयात येईपर्यंत एका इंग्रजी अधिकार्याच्या देखरेखीत होते !


    Several years after the Indian Mutiny and the consolidation of Great Britain's power as the governing authority in India, it was decided by the British Crown to create a new order of knighthood to honour Indian Princes and Chiefs, as well as British officers and administrators who served in India. On 25 June 1861, the following proclamation was issued by the Queen:


    The Queen, being desirous of affording to the Princes, Chiefs and People of the Indian Empire, a public and signal testimony of Her regard, by the Institution of an Order of knighthood, whereby Her resolution to take upon Herself the Government of the Territories in India may be commemorated, and by which Her Majesty may be enabled to reward conspicuous merit and loyalty, has been graciously pleased, by Letters Patent under the Great Seal of the United Kingdom of Great Britain and Ireland, to institute, erect, constitute, and create, an Order of Knighthood, to be known by, and have for ever hereafter, the name, style, and designation, of "The Most Exalted Order of the Star of India"[1]

    शाहू १८९४ साली २० वर्षाचे होई पर्यंत सर स्टुर्ट फ्रेझर यांच्या - एका ब्रिटीश अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होता कोल्हापूर जिल्हा गाझेटीयर बरीच ऐतिहासिक माहिती सांगते

    ती आपण अवश्य वाचावी

    शाहू राजांच्या आधीपासूनच हे राज्य खालसा राज्य होते - त्यात नवीन काय सांगायचे ?

    १८५७ च्या युद्धात स्वातंत्र्य सैनिकांना कोल्हापूरच्या गादीकडून कसा दगा फटका झाला आणि जनरल जाकोब ने कशी दडपशाही केली आणि चिमाजी रावांचे काय झाले ते सगळे वाचावयास मिळते - राजवाड्याबाहेर कशी स्वातंत्र्य सैनिकांची कत्तल झाली आणि राजवाड्याच्या सैनिकांनी कसे वर्तन केले ते वाचताना फारच क्लेश होतात !



    On the 1st of October 1812, a treaty was concluded by which the Raja ceded to the British the harbour of Malvan and its dependencies, engaged to abstain from sea raids and wrecking, renounced his claim to the districts of Chikodi and Manoli, and further agreed not to attack any foreign State without the consent of the British Government, to whom all disputes were to be referred In return for these concessions the British renounced all their claims against the Raja, who received the British guarantee for all the territories remaining in his possession "against the aggression of all foreign powers and States." Kolhapur, in short, became a protected State under the British Government.



    योगायोगाचा भाग म्हणजे १ ऑक्टोबर १८१२ ते ३ ऑक्टोबर २०१३ - साधारणपणे २०० वर्षापूर्वीची घटना या घाटगेला एका निनावी माणसापुढे सिद्ध करावी लागत आहे !

    प्रोटेक्टेड स्टेट - संरक्षित संस्थान याप्रकाराला मीतरी स्वतंत्र अनभिषिक्त सम्राट म्हणणार नाही - शाहू हे इंग्रजांचे अंकित राजे होते आणि त्यांच्या आधीच्या राजानी १८५७ च्या स्वातंत्र्य सैनिकांना तोंडघाशी पाडले असेच आपले सरकारी ग्याझेटीयर सांगते !



    ReplyDelete
    Replies
    1. "माझ्याच आडनावाने शाहू महाराज जन्माला आले"

      बामणा, घाटगे नाव वापरून महाराजांची थट्टा करतोस की काय? याचे फळ तुला भोगावे लागणार हे एकदम पक्के!

      Delete
    2. आर. एस. एस. चा खोटा, भडकाऊ, समाज विघातक इतिहास!

      Delete
  63. @समीर घाटगे,

    बिघडलास की काय? नाही नाही तू असे लिहिणार नाहीस हे ठाऊक आहे मला. ब्राह्मणी विचार तुझ्या

    नावावर खपविले जात आहेत, हे मात्र नक्की!

    ReplyDelete
  64. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  65. बामणा, घाटगे नाव वापरून महाराजांची थट्टा करतोस की काय? याचे फळ तुला भोगावे लागणार हे एकदम पक्के!

    कोण आहे तरी कोण ही बया ?



    अगदीच वेडी ग बाई तू - तू काय वाकड करणार ग ?आम्ही ९६ कुळी खानदानी ! ऐक आता !

    एकतर त्या घाटगे सराला "ब्राह्मण" म्हणवून आपला यडपट पणा जगजाहीर करते आहेस



    तुझा कोणी नाही का ग दादला ? रस्त्यावरचीच का ग तू ?



    आम्ही बघ कसे खानदानी ! ९६ कुळी - उद्या आमच्यापण घरच्यांना बामन म्हणवून शिव्या घालशील !तुला ना आगा ना पिछा !

    आमच ९६ कुळी खानदानी रक्त आहे !

    रक्तपेढीत वेगळ ठेवतात आमचे रक्त आणि कोल्हापुरात आणि साताऱ्यात तर आम्हाला प्रचंड डिमांड आहे - रक्ताला !

    आमच्या पण घराण्यात भवानी मातेनी दिलेली तलवार आहे !

    आम्हालापण गोऱ्या राज्यात तनखा होता - आम्हाला दिमतीला चांदीची बग्गी होती - आर्डारली होता दारात -चार माणस मुदपाकखान्यात राबायची - ह्यांच्या अंगाला रोज मालीशवाला येउन मालिश करायचा

    गुडगुडी आणि हुक्का कायम असायचा !

    आता सध्या जरा वाईट दिवस आले आहेत -हल्ली लढाया पण होत नाहीत पूर्वीसारख्या !

    नुसत लांबून गोळ्या घालतात - आमच्या ढाली आणि तलवारी आम्ही दसरा आला की काढतो - पूर्वी आम्ही वेशीपर्यंत जायचो मिरवत , हायवेला कणसेच्या धाब्या पर्यंत

    पण हल्ली लोक हसतात !म्हणून छोटी पुठ्ठ्याची दहाल तलवार खिशातून घेऊन जातो आणि पालिकेच्या आफिस पासून टच करून येतो मारुतीच्या देवळाला !- करावच लागतंय - ९६ कुळीना आंम्ही !

    महिन्याला ५० किलो साखर येते साखर कारखान्यातून आणि ५० खंबे रम मिळते अस्सल !



    आमच्या बाप जाद्यांनी नुसत्याच मिशा वाढवल्या !

    घोड्यावर बसून अटकेपार जायच्या ऐवजी रेस कोर्स वरच्या घोड्याना कुरवाळत बसले - चौफुल्यावर बंगला बांधून तिथेच रहात होते - तरी आम्ही ९६ कुळी !



    आहेत तिलापण दोन पोर !- एकाच नाव उदयसिंह आणि दुसऱ्याच प्रतापसिंह -

    तिचापण मान राखतो आम्ही ! बाईल नाचवण आमच्याच धन्याला फक्त शोभून दिसतंय की !

    त्यापायी तिकडची वाडी विकावी लागली नदी पलिकडची - पण आम्ही पडलो ९६ कुळी !

    आता दिवस पालटणार असं म्हणतात कधीकधी आमचे मालक !

    पहिल्या सारखं होणार म्हणतात - त्यांनी केलाय काहीतरी - बकर कापली चार परवा - त्या महागाईच्या नावानी आणि बोकड सोडला त्या बामनांचा नायनाट होऊ दे म्हणून ! फार त्रास देतात -सगळीकडे हेच पहिले !म्हणे हेच हुशार - काय करायचं त्या हुशारीला चाटून - आहे का बग्गी त्यांना म्हणाव तुमच्याकडे ? -

    आता थोडीशी चाक ढिली झाली आहेत आणि चांदीपण कुणीतरी - म्हणजे आमच्या धाकट्या दिरानीच काढून घेतली आणि विकली - काहीतरी बालंट आल होत ते मिटवायला - त्या बाईला आडमीट केली होती ती पोटुशी झाली त्या वेळेस ,

    आमच्या मालकांनी शब्द दिला कारण आम्ही पडलो ९६ कुळी !

    आमची मोठ्ठी फ्यामिली आहे - ५५ जन औरस , ३५ जण दत्तक आणि २५ जण

    असेच अंग् वस्त्राचे - कारण आम्ही पडलो ९६ कुळी !

    पण

    हे सगळ या ब्राह्मणाना समजत नाही - त्याना फक्त पुस्तक वाचून सर्टीफिकिट मिळवत बसता येत - ह्या कटकटी त्याना नाहीत - फक्त आम्हालाच ! कारण आम्ही ९६ कुळी !





    ReplyDelete
  66. @pallavi sarode

    "कोण आहे तरी कोण ही बया ?"

    अग, हि बया नसून तुझा अस्सल दादला आहे, बरं का!

    ReplyDelete
  67. बिचारे अनानिमास ,

    आधी वैचारिक वाद घालण्याचा आव आणायचा

    ते झेपेनाहीसे झाले कि एकदम ब्राह्मण द्वेषावर घसरायचे हे आपले तंत्र दिसते आहे - पण ते तितकेसे स्वयंप्रकाशित वाटत नाही

    आम्ही आमच्या वाड वडिलांचे नाव लावतो -

    कमालच झाली -आम्ही ब्राह्मण आहोत असला विचित्र विचार करणारे विकृत असतील - आहेतच - कारण ज्या वेळेस त्यांच्या मतांना योग्य उत्तर मिळते त्या वेळेस ते निरुत्तर होतात !

    उदाहरणार्थ , वंदनीय राजर्षी शाहू महाराजांच्या बाबत अगदी फुशारकीने मागणी होत होती - आम्हाला पुरावा द्या - ते मांडलिक असल्याचा - आमच्या वाचनात तरी असले काहीही नाही वगैरे - आणि जेंव्हा पुरावा दिला त्या वेळेस एकदम आमच्या आड नावावरच आणि आम्ही घाटगे नाहीच असा हाकारा - ओरडा करायचा - हे आत्म विश्वास गमावाल्याचेच लक्षण आहे !

    तुमचे वाचनाच कमी आहे - तर आम्ही काय करणार - पुरावा तर दिला आम्ही - आता आरडा ओरडा करा - घाटगे हे चोरून नाव बदलून लिहिणारे ब्राह्मण आहेत वगैरे - !पण त्यामुळे मूळ सत्य बदलत नाही -

    राजर्षी इंग्रजांचे मांडलीकच होते ! होते ! होते !

    ReplyDelete
    Replies
    1. मांडलिक हा शब्द राजर्षी शाहू महाराज यांच्या संदर्भात लिहिलेल्या एकाही पुस्तकात सापडला नाही. नुकताच "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" नाहीतर काय?

      स्पष्टच सांगा ना! पुरावे देवू शकणार नाही, मात्र आमचेच म्हणणे खरे मानले पाहिजे. झकास शक्कल! फक्त इथून ऐकले, तिथून ऐकले होय ना! ऐकीव माहितीवर आधारित, खरे कि नाही?

      पुरावे फक्त ब्राह्मनांचेच चालतील, बाकीच्या ऐऱ्या-गैऱ्यांचे नाही.

      मांडलिक असतील तुझे बाबा, आई, आजोबा, आजी , तुझे सारे खानदान................
      "प्रोटेक्टेड स्टेट" म्हटल्याने कोणी मांडलिक ठरत नाही!

      उगीच जिंकल्यासारखा आव आणि नकोस.

      पुरावे सापडत नाहीत म्हणून काहीतरी बकवास पुरावे दाखविण्याचा अयशस्वी प्रयत्न आणि तेही पुरावे बुळगे आहेत, हे सांगणे न लगे!

      Delete
    2. अरे महाराष्ट्र भूषणा ! अनानिमस !!

      चल तुला एक गम्मत सांगतो !

      इंग्रजांनी शाहू महाराजाना अंकित राजाचा दर्जा दिला - त्यामुळे त्याना आणि अनेक इतर संस्थानाना जयपूर,जोधपुर,अवध,हैद्राबाद अशा अनेक तथाकथित राजे लोकाना त्यांचा ब्रिटीश महाराजा आला साता समुद्राकडून - कि त्याला मुजरा करायला झक मारत गेट वे ऑफ इंडिया ला जावे लागत असे -

      कधीकधी दिल्ली दरबार भरला कि तिथे जावे लागत असे - त्यात चूक करून चालत नसे - तो या अंकित राजांचा बहुमान होता म्हणे -

      आपली भारतीय मान आणि मुगुट -खाली करून एडवर्ड आणि पंचम जॉर्ज चा मान ठेवावा लागे - आपली नजर खाली - मान खाली - म्हणजे मला सांग - हा कुठला राजा -?ज्याला दुसऱ्या राजापुढे झुकावे लागते ?असे हे भारतातील राजे होते - इंग्रजांनी जिंकलेले - !

      मला एकच गोष्ट सांग -

      असे कधी झाले आहे का इतिहासात -की कोल्हापुरला किंवा जोधपूरला ,हैद्राबादला , इंग्लंडचा सम्राट खाली मान घालून मुजरा करत उभा राहिला ?- नाही ! का - कारण तो सार्वभौम होता - आणि आपले राजे अंकित - त्याचेच मांडलिक !

      आता अजून काय करायचे ?

      सातारा ग्याझेटीयर वाच , कोल्हापूर ग्याझेटीयर वाच - तुला इंग्रजी येते का ?- नसेल तर आत्ताच्या राजाला जाउन भेट आणि तो शुद्धीत असेल त्या वेळेस त्याला विचार - हि सर्व माहिती ! बघ काय म्हणतो ते !

      आत्ता पर्यंत भारतातले सगळे राजे स्वतःला सार्वभौमच समजत आले आहेत - अनेकांनी अश्वमेध यज्ञ केला आहे -त्या काळात ते चालून गेले - पण इंग्रज आले नि सगळा गोंधळ संपला - एक राजा आणि बाकी प्रजा - इंग्रज गेले - म गांधी म्हणाले खादी वापरा - अरे अनानिमस तू खादी वापरतो का ?

      म.गांधी म्हणाले की १९४७ नंतर कोन्ग्रेस ची देशाला राजकीय पक्ष म्हणून गरज नाही - कॉंग्रेसने सामाजिक संस्था म्हणून काम करावे - सत्ता टाळावी - पण आज काय झाले आहे ?

      आजच्या पतंगराव कदम आणि नवले कराड यांच्या धंद्याला म गांधीनी आशीर्वाद दिला असता का ? - सर्व समाज आज कीड लागून कुरतडला गेला आहे - स्वतः शाहू महाराज असते तरी त्यांनी तुमच्या सारख्यांचे कान पिळले असते असला मूर्खपणा चालवल्याबद्दल !


      अजून शहाणे व्हा !वेळ गेलेली नाही - एखाद्या भाडोत्री माणसा सारखे तेच तेच प्रचारी बोलू नका - आम्हाला पण आता तुमची कीव येत आहे - अरेरे ! बिचारा अनानिमस !

      घाटगे सराना अभिवादन !


      अमृता पाटील /सुवर्णा मोरे /मोक्षा वांद्रेकर/सौ . निघोजकर /रेखा जोशी

      Delete
  68. अम्बाबाई चा उदो उदो !


    अनोनिमसचा धुव्वा झाला !

    शेवटी टीव टीव बंद झाली - किती वेळा प्रचारकी बोलत बसणार ?

    आडातच नाही तर पोहऱ्यात काय येणार ?

    सागर बेंडके

    गुड्डू निम्हण

    भिवा

    ReplyDelete
  69. 'इंग्रजांनी डावपेच टाकून जगभर सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. भारतासारखा मोठा देश

    चालवायला तैनाती कारकुनांच्या फौजाच तयार केल्या. देशातील संस्थानिक हुकुमात राहावेत,

    यासाठी प्रयत्न केले; मात्र शाहू महाराजांनी ब्रिटिशांशी चांगले संबंध ठेवून, त्याचा उपयोग

    सामाजिक सुधारणांसाठी केला. इंग्रजांची देशावर सार्वभौम सत्ता असताना, महाराजांनी केलेले

    कार्य अतुलनीय आहे.


    -आनंद जोग.

    ReplyDelete
  70. अय्या !

    खोटी बाई म्हणजे काय ग ?

    इश्श्य !-

    खोटी आणि खरी असं असतं का कधी बाईत !

    आणि यांनी कस वळखल मी खोटी ते ?काय पाहिलं !

    आणि वर कोल्हापूरला बोलावून राहिल्येत -

    उगी आपल काहीतरी -

    आम्ही जर गेलोच नाही कधी अगदी पन्हाळ गडावर सुद्धा कोल्हापूर सोडून - तर आम्ही कुठून आणि कसं काय करायचं ?

    रावजी , अहो रावजी - इतक बिघडण चांगलं नाही -कशापायी हे सार ?

    अवो आहेत टकलावर ते सुद्धा जातील या रागापाई - कैतरी डोक्यात घुसेल असं तरी बोलाव मानसान !इतकी मस्त हवा पडली आहे ,

    संजय सर इतक्या मस्त कविता लिहित बसले आहेत -अहाहा !

    आणि तुम्ही हि धिंड कशापायी काढताय ?

    काय वाटेल संजय सराना ?कसल्या खोट्या आणि खऱ्या बायका हो ?

    सगळ्या अस्सलच असतात ! काहीतरीच आपल बोलायला लावायचं कशापायी ?

    इश्श्य !!

    संजय सरांच्या कवितांवर कुणीच बापडा लिहित नाही आणि याच मेल्याच आपल धिंड काढायचं चाललाय !

    संजय सर इतक्या मस्त मूड मध्ये आहेत आणि तुमी आपल सारख त्या शाहू म्हराजाचच घेऊन बसलात ! २०० वर्षापूर्वीच एकदम बोअर मारतय बघा ! छ्या !! -कोल्हापूरची मानस कशाला बोलावतात तिकडे ? दसरा असाच गेला - दिवाळी आली !

    अय्या - अजून नाही कळत तुम्हाला ? संजय सराना विचरा - त्यांना समद कळत म्हटलं रावजी ! बगा जरा ! इतके कसे हो तुमीबी खुळे !

    व्हा तिकड - उगी आपल छळायचं - लोक काय म्हणतील ?

    ReplyDelete
  71. संजय सर

    आपण सर्वांनी माननीय फ मु शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशात सहभागी होऊ या !

    हे साहित्य संमेलन यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवरच सर्व प्रथम येते !

    आपण ज्या उत्साहाने हि निवडणूक लढवली त्याबद्दल आपले अभिनंदन !


    आपल्या या ब्लोगवर शाहू महाराज आणि इतर गोष्टींची इतकी चर्चा झाली आहे की

    मूळ विषयाकडे सर्वांचे दुर्लक्षच झाले आहे -

    त्या सर्वांच्या अनुमतीने आदरणीय फ मु शिंदे याना राजर्षी शाहू महाराजांची छोटीशी प्रतिकृती देणे समयोचित ठरेल का ?

    दत्ता आगाशे

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...