Saturday, November 2, 2013

सावरकरांचा अखंड हिंदू राष्ट्रवाद...?


अखंड "हिंदू" राष्ट्र संकल्पनेचे जनक म्हणून वीर सावरकरांकडे पाहिले जाते. सावरकरवाद्यांना याबाबत साहजिकच सावरकरांबद्दल पराकोटीचा आदर असतो. रा. स्व. संघ आजही अखंड हिंदुस्तानचा राग गात असतो. युवा पिढ्यांना हिंदुत्वाचे वेड लावायला ही संकल्पना चांगलीच कामी येत असते. हिंदुत्वाचे वेड म्हणजे मुस्लिम द्वेष हे ओघाने आलेच. आज विशिष्ट समाजघटकांत जी कट्टरता ओसंडून वाहतांना दिसते तिच्या मागे "अखंड हिंदू राष्ट्र" ही संकल्पना प्रबळ असते. तसे नकाशेही हिरिरीने मिरवले जात असतात. असो. येथे आपल्याला सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे नेमके काय स्वप्न होते व ते साकार करण्याची त्यांची नेमकी काय योजना होती हे तपासून पहायचे आहे. 

सर्वप्रथम नमूद केले पाहिजे ते म्हणजे सावरकर आणि रा. स्व. संघाचा तिरंग्याबद्दलचा अनादर. प्रसिद्ध समाजवादी नेते ना. ग. गोरे १ मे १९३८ रोजीच्या एका प्रसंगाचे साक्षीदार होते. त्यात हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांनी कामगार दिनाच्या संचलनावर हल्ला करून तिरंगा फाडुन टाकत सेनापती बापट आणि गजानन कानिटकरांना मारहाण केली. ना. ग. गोरे लिहितात, "हेडगेवार आणि सावरकर यांनी आपल्या अनुयायांना मुस्लिमद्वेष, कोंग्रेस द्वेष आणि तिरंग्याचा द्वेष शिकवला आहे. त्यांचा स्वत:चा भगवा ध्वज असून अन्य ध्वजाला ते मानीत नाहीत." म्हैसूर हे हिंदू संस्थान होते. या संस्थानात कोंग्रेसी सत्याग्रहींनी तिरंग्याला अभिवादन केले म्हणुन २६ सत्याग्रहींना संस्थाने पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. यावर १७ एप्रिल १९४१ रोजी सावरकरांनी शिमोगा येथील हिंदू महासभेच्या कार्यकारिणीला पत्र लिहिले, त्यात स्पष्टपणे म्हटले कि, "म्हैसूर राज्य हिंदू सभेने हिंदू संस्थानिकांचे बळ वाढविण्यासाठी प्रयत्न करत अहिंदू अथवा वाट चुकलेल्या राष्ट्रवादाचे सोंग आणना-या हिंदुंना विरोध केला पाहिजे." याच वर्षी, म्हणजे २२ सप्टेंबर १९४१ रोजी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांसाठी जारी केलेल्या निवेदनात सावरकर म्हणाले, "हिंदूडम (हिंदू जगत) उद्घोषित करणारा कुंडलिनी-कृपाणांकित ओम आणि स्वस्तिकासहितच्या भगव्या ध्वजाखेरीज अन्य कोणता राष्ट्रध्वज असू शकतो? हिंदू महासभेच्या सर्व शाखांवर हाच ध्वज फडकला पाहिजे...तिरंगी झेंडा खादी भांडारांवरच काय तो शोभेल!"

खरे तर इंग्रजांचे बगलबच्चे असलेले हिंदू (आणि मुस्लिमही) संस्थानिक काही अपवाद वगळता स्वातंत्र्य चळवळीच्या सातत्याने विरोधात होते. आपल्या सर्वाधिकारांना आव्हान देवू शकेल अशी कसलीही चळवळ त्यांना आपल्या संस्थानांत नको होती. परंतू जे संस्थानिक हिंदू होते त्यांच्याबाबत सावरकरांना विशेष ममत्व होते. त्याहीपेक्षा त्यांचा नसर्गिक ओढा हा राजेशाहीकडे झुकणारा होता व किंबहुना त्याच पद्धतीवर त्यांचा विश्वास होता. नेपाळची हिंदू राजेशाही त्यांना नेहमीच भुरळ घालणारी व आदर्शवत वाटत असे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ हिंदू संस्थानिकांना हिंदुंचे "शक्तिस्थान" मानीत असत. १९ जुलै १९३८ रोजी सावरकरांनी जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट म्हटले होते कि "हिंदू संस्थानिकांच्या राज्यातील अंतर्गत कारभारात इंग्रजांनी कसलाही हस्तक्षेप करू नये.संस्थानिकांचे बळ घटेल वा त्यांच्या अधिकारांवर गदा येईल असे कृत्य करू नये." 

संस्थानांतर्गत कारभार हा संस्थानिकांच्या मर्जीवर चालत असे. त्यामुळे सामान्य नागरिकांना ब्रिटिश सत्तेखाली असणा-या नागरिकांना जे अधिकार उपलब्ध असत त्यापासून वंचित रहावे लागे. कोंग्रेसने संस्थानांतील नागरिकांना मानवाधिकार व लोकशाही हक्क बहाल केले जावेत यासाठी विविध प्रजा मंडळांमार्फत मोठी चळवळ उभी केली होती. पण २७ एप्रिल १९३९ रोजी सावरकरांनी निवेदन जारी केले कि, "त्रावणकोर, जयपूर, राजकोट आणि अन्य हिंदू संस्थानांच्या कारभारात हस्तक्षेप करुन त्यांना दुर्बल केले जाण्याला हिंदू महासभेचा विरोध आहे. हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकणा-या कसल्याही चळवळींना हिंदू महासभेचा विरोध राहील." थोडक्यात सावरकर हे सर्वसामान्य जनतेच्या हितांपेक्षा हिंदू रजवाड्यांच्या हितांना प्राधान्य देत होते.  

यानंतर १९४० साली भरलेल्या हिंदू महासभेच्या बाविसाव्या सत्रात सावरकर म्हणाले, "हिंदू रजवाड्यांनी हिंदू महासभेच्या कार्यात दाखवलेली रुची उत्साहवर्धक आहे. यातून Pan-Hindu (हिंदू जगत) विचारसरणीला प्रोत्साहन मिळत आहे. हिंदू रजवाड्यांच्या अंगातून आमच्या महान पुर्वजांचे रक्त खेळत आहे. आता त्यांनी आम्हाला फक्त सहानुभुती दाखवू नये तर हिंदू चळवळीचे नेतृत्व करावे." १९४५ साली बडोदा येथे भरलेल्या हिंदू महासभेच्या अधिवेशनातही सावरकरांनी आपल्या कार्यकर्त्यांना "हिंदू संस्थानांना दुर्बल करू शकतील असल्या कोणत्याही आंदोलनात सहभाग घेवू नये" असे जाहीर आवाहन केले. 

संस्थानांतील अंतर्गत कारभार हा सर्वसामान्य हिंदूनाच मारक असुनही सावरकर हिंदू संस्थानिकांच्या मागे सातत्याने ठामपणे उभे राहिले. संस्थाने जरी ब्रिटिश इंडियाच्या अंकित असली तरी अंतर्गत कारभारात ब्रिटिशांचा विशेष रोल नव्हता. त्यामुळे इंग्रजी प्रदेशांत (जेथे जनतेवर ब्रिटिशांचे राज्य होते) लोकांना अनेक नागरिकाधिकार मिळाले होते त्यापासून संस्थानी प्रजा वंचीत होती. या काळात संस्थानांत आणि संस्थानिकांत राष्ट्रीय प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य कोंग्रेस करत होती. प्रजा समित्यांच्या मार्फत नागरिकाधारासाठीची आंदोलने जोर पकडीत होती. कोल्हापुर, औंध, बडोद्यासारखी अनेक संस्थाने कायदेमंडळांत नागरिकांना प्रतिनिधित्वही देवू लागली होती. अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन व्हायलाही तयार होती. तर काही संस्थाने (मग ती हिंदू असोत कि मुस्लिम) मात्र पारंपारिक बुरसटलेल्या विचारांना चिकटून बसलेली होती अणि स्वातंत्र्याची आंदोलने दडपून टाकण्यात अग्रेसर होती. या परिस्थितीत सावरकर मात्र हिंदू संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा उपदेश करत देशभर फिरत होते. 

याची प्रतिक्रिया म्हणुन जे हिंदू संस्थानिक करण्यास आतूर होते (म्हणजे स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र अस्तित्व जपणे) ते मुस्लिम संस्थानिकही करणार हे उघड होते. सावरकरांच्या हिंदू संस्थानिकांना असलेला पाठिंबा व त्यांना काही हिंदू संस्थानिकांकडून मिळत असलेले अर्थसहाय्य यामुळे प्रतिक्रियास्वरुप मुस्लिम संस्थानिक मुस्लिम लीगला अर्थबळ पुरवू लागले. एका परीने इंग्रजांचे छुपे हेतू साध्य करण्याचेच हे कार्य होते. या कार्यपद्धतीने अखंड हिंदुस्तान कसा बनणार होता? सुदैवाने तोवर (१९२० नंतर ते सावरकर कार्यरत होईपर्यंत)  सर्वच संस्थानांतील नागरिकांत राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याची ज्योत पेटली असल्याने भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवता येईल काय याबाबत संस्थानिक साशंक होऊ लागले होते. नवानगरच्या महाराजांनी तर पार मुस्लिम लीगशी संधान सांधून आपले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी मदत मागीतली होती.

काश्मिर जरी मुस्लिम बहूल राज्य असले तरी तेथील महाराजा हिंदू असल्याने सावरकरांना त्यांच्याबद्दलही ममत्व होतेच. काश्मिरने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे हे समजताच सावरकरांना अत्यंत आनंद झाला. १० जुलै १९४७ रोजी सावरकरांनी हरीसिंगांना लिहिले कि "नेपाळप्रमाणेच काश्मीरचे महत्व आहे म्हणुंन काश्मीरमद्धे केवळ हिंदुंचे सैन्य उभारून त्यांनी नेपाळची मदत घेत आपल्या स्वातंत्र्याचे संरक्षण करावे. त्याने आपले स्वातंत्र नामधारी हिंदी संघराज्याच्या अंकित ठेवणे धोक्याचे ठरेल." हे वाचून बडोद्याचे महाराज व अन्य संस्थानांचे प्रतिनिधीही त्यांना भेटले. सर्वांना सावरकर आपले सैन्यबळ वाढवायला सुचवित होते...स्वतंत्र अस्तित्व टिकवायला सांगत होते...पण ते तसे काही करत नसल्याने सावरकर निराशही होत होते. 

यानंतर स्वत: महात्मा गांधी १ आगष्ट १९४७ रोजी श्रीनगरला गेले व हरीसिंगांना भेटले. तेथे ते चार आगष्टपर्यंत होते. शेख अब्दुल्लांना मुक्त करा, राजा म्हणुन पायउतार व्हा आणि भारतात विलीन व्हा असे सांगितले ही बाबही येथे लक्षात घेतली पाहिजे. 

त्रावणकोर संस्थानाबाबतही सावरकरांची भुमिका काश्मीरप्रमाणेच होती. त्रावनकोरचे दिवान सी. पी. रामस्वामी अय्यर यांनीही त्रावणकोर संस्थान भारतीय संघराज्यात सामील करण्यास विरोध केला होता. ११ जुन १९४७ रोजी त्यांनी त्रावणकोरचे स्वातंत्र्यही घोषित केले. हे वृत्त समजताच सावरकरांनी त्यांना लिहिले, "अखंड हिंदुस्तानच्याच हिताच्या दृष्टीने त्रावणकोर हे स्वतंत्र हिंदू संस्थान ठेवण्याच्या तुमच्या नि महाराजांच्या दूरदृष्टीच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. निज़ामाने त्याच्या स्वातंत्र्याची घोषणा पुर्वीच केली असून इतर मुसलमान संस्थानिकही तसेच करण्याची शक्यता आहे. हिंदू संस्थानिकांनी तात्काळ एकत्र येवून आपले सैनिकी सामर्थ्य बळकट करून बाहेरुन येणा-या हिंदूविरोधी आक्रमकांचा प्रतिकार करण्यास आणि आतून होणारा विश्वासघात नष्ट करण्यास सिद्ध व्हावे. हिंदुविरोधी नेत्यांच्या हाताखाली काम करनारी सध्याची घटना समिती हिंदू जगताचा विश्वासघात करून मुस्लिमांचा आणखी मागण्या मान्य करण्याची शक्यता आहे." (जुलै ४७) येथे एक बाब नमूद करणे आवश्यक आहे ती म्हणजे त्रावणकोर संस्थानाने स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत २० जून ४७ ला जिनांनी त्रावनकोरच्या या कृतीचे स्वागत केले. त्रावनकोरनेही पाकिस्तानसाठी आपला स्वतंत्र राजकीय प्रतिनिधी (राजदूत) नेमला. 

या वरील माहितीवरून काय नि:ष्कर्ष निघतो? कसले अखंड हिंदुस्थान सावरकरांना हवे होते? उलट ते तर हिंदु संस्थानिकांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याचा, संस्थानांतील लोकशाहीवादी स्वातंत्र्य चळवळी दडपण्याच्या पक्षात १९३८ पासुनच दिसतात. हिंदू संस्थानिकांना देशभर स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याची आवाहने करतांना त्याची प्रतिक्रिया मुस्लिम संस्थानिकांत काय उमटेल याची त्यांना जाणीव नसावी असे म्हणता येत नाही. संस्थानी ऐशोरामात आयुष्य घालवलेल्या संस्थानिकांना आपले अधिकार विसर्जित करण्याची इच्छा असने शक्य नव्हते. पण त्याला अपवाद होतेच. भोर, कोल्हापूर, बडोदा ही संस्थाने त्या दृष्टीने आघाडीवर होती. अन्य संस्थानांत नागरिकांवर अनन्वित अन्याय व अत्याचार होत असतांना, नागरिकांना साधे मानवाधिकारही बहाल होत नसतांना "राजेशाही प्रवृत्तीचे" आकर्षण असनारे सावरकरांनी हिंदू संस्थानांनी स्वतंत्र रहावे असे वाटने स्वाभाविक वाटले तरी ते त्यांच्याच "अखंड हिंदुस्थानाच्या" भुमिकेच्या विरोधात जात नव्हते काय? हिंदू संस्थानिकांच्या पावलावर पाउल ठेवत मुस्लिम संस्थानिकांनीही स्वतंत्र रहायचा निर्णय घेतला असता तर भारतात ५६५ राष्ट्रे निर्माण झाली नसती काय? 

सर्वात महत्वाची बाब म्हणजे ते सावरकर काश्मीर ते त्रावणकोरच्या राजांना सैनिकी शक्ती वाढवा असे का सांगत होते याचे उत्तर रामस्वामींना लिहिलेल्या पत्रातच आहे. ते भारतीय संघराज्यालाच हिंदूविरोधी मानत होते. म्हणजे हा लढा ते म्हणतात त्याप्रमाने राष्ट्रीय सीमांपारचा नसून स्वतंत्र हिंदू संस्थानांच्या सीमांपारचा होता. घटना समितीलाही ते हिंदूविरोधीच मानत होते. म्हणजे स्वातंत्र्यानंतर हिंदू संस्थानांनी भारतीय संघराज्यावर व मुस्लिम संस्थानांवर हल्ला करत ती जिंकावीत आणि मग त्यांच्या स्वप्नातील अखंड हिंदू राष्ट्र निर्माण करावे असे त्यांचे विचार होते असे स्पष्ट दिसते. यामुळे भारतात यादवी पेटेल (कारण संस्थाने, हिंदू असोत कि मुस्लिम, ही देशभर विखुरलेली होती) याचे त्यांना भान मात्र नव्हते हेही दिसून येते. काश्मीरबाबतची त्यांची भुमिका तर अत्यंत गोंधळाची दिसते. मुस्लिमबहूल राज्यात केवळ हिंदूची सेना उभारण्याचा व स्वातंत्र्य टिकवण्याचा त्यांचा सल्ला कोणते अखंड राष्ट्राचे स्वप्न दर्शवतो?  उलट विखंडित, पण केवळ हिंदुंच्या, विखुरलेल्या अनेक राष्ट्रांचे संकुचित हिंदुत्ववादी स्वप्न त्यांच्यासमोर होते हे १९३८ पासुनच्या (म्हणजे १९३७ साली इंग्रजांनी त्यांना बिनशर्त मुक्त केल्याच्या काळापासून) त्यांच्या विचारांवरून दिसून येते. खरे तर गांधीहत्येची बीजे याच विचारांत दिसून येतात, कारण गांधीजी संस्थानांच्या विलीनीकरणाबद्दल व लोकशाहीबद्दल सुरुवातीपासूनच आग्रही होते व त्यांना त्यात यशही मिळत होते. पटेलांनी पुढे सर्वच संस्थाने विलीनही करून दाखवली. जुनागढच्या नबाबाला खरे तर पाकिस्तानात सामील व्हायचे होते. पण तेथील ९८% प्रजा हिंदू असल्याने भारताने जुनागढची नाकेबंदी करून नबाबाला भारतात सामील व्हायला भाग पाडले. ही घटना ९ नोव्हेंबर ४७ ची आहे...गांधीजी तेंव्हा हयात होते. स्वामी रामानंद तीर्थांच्या नेतृत्वाखाली १९३८ पासुनच कोंग्रेस निजामाविरुद्ध संघर्ष करत होती. भारताने स्वातंत्र्यानंतर सैन्यदले विसर्जित करावीत असे कधीही म्हटले नसले तरी सावरकर भक्त मात्र सातत्याने तसा प्रचार करत असतात हे त्याहुनही विशेष. खरे तर काश्मिरवर टोळीवाल्यांनी हल्ला केला त्यावेळीस सैनिकी कारवाईला गांधीजींनी संमती दिली होती व याबद्दल प्यारेलाल यांनाही आश्चर्य वाटले होते व ते त्यांनी नोंदवुनही ठेवले आहे.. 

सावरकरांचे अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न कसे विरोधाभासी आहे हे डा. बाबासाहेब आंबेडकरांनाही माहित होते. त्यांनी आपल्या "Pakistan or Partition of India" या ग्रंथात नमूद केले आहे कि "आधी हिंदू-मुस्लिमांत द्वेष निर्माण करुन सावरकरांना मोठे हिंदू राष्ट्र आणि छोटे मुस्लिम राष्ट्र एकाच घटनेच्या छायेखाली नांदेल असे का वाटते हे समजत नाही."

थोडक्यात सावरकरवादी आणि रा.स्व.वादी सावरकरांच्या कोणत्या आणि कशा अखंड हिंदुस्तानाबद्दल बोलत असतात यावर त्यांनी चिंतन करणे आवश्यक आहे.  सावरकरांचे विचार आणि कृती यातील विभेद समजावून घ्यायला हवा. स्वातंत्र्यानंतर सावरकरांनी १५ आगष्टला तिरंगा फडकावला म्हणजे ते भारतीय स्वातंत्र्याविरोधात नव्हते असे सांगत असतांना सावरकरवादी हे सोयिस्करपणे विसरतात कि आधी क्रुपाण-कमंडलुअंकित भगवा फडकावुनच मग तिरंगा फडकावला. तिरंगा सावरकरवाद्यांनी कधीच मनापासून स्वीकारला नाही. हिंदूजगतच्या धर्मांध जाणीवा कोणत्या दिशेने जावू शकत होत्या याचा बोध सावरकरांच्या वरील कृतींवरुन व वक्तव्यांवरून लक्षात यावे. 

-संजय सोनवणी

संदर्भ: 1. Veer savarkar: Thought and Action of Vinayak Damodar Savarkar by Jyoti Trehan
2. Making India Hindu by David Ludden
3. Hindu nationalists and Governance by John McGuire
4. Savarkar Myths and facts by Shamsul Islam
5. Divine Enterprise: Gurus & Hindu nationalist Movement by Lise McKean
6. pakistan or Partition of India by Dr. B. R. Ambedkar
7. अखंड हिंदुस्तान लढा पर्व- बाबाराव सावरकर 
८. Mahatma Gandhi , the Last Phase, Pyarelal

42 comments:

  1. त्यांना एक लेख लिवला पण व्हता मोडी कसा नको ह्यावर व्हो. पन काय झाला काय कल्ला नाय येकदम त्यो लेख गायब झाला. काय हाय येकदा का हिंदू आणि सावरकरला शिव्या घातल्या कि अपुन येकदम शांना माणूस व्हतय. कस काय कल्ला काय. तर बाकी समद्यास्नी ईनंती आता तुटून पडा बघू. दिवालीच फटाक हितच फोडा बघू. अपुन काय मज्जा बघणार बुवा

    ReplyDelete
    Replies
    1. kay re bamna , hindu shabdachya mag lapun fayda lattos vay?

      Delete
    2. संजय सोनवणी अत्यंत उपयुक्त व डोळ्यात अंजन घालणारी माहिती संकलित करुन खोटे धर्मवेडे उघडे पाडण्याचे कर्तव्य आपण पार पाडले.

      Delete
  2. sanjay sir-

    1) bahusankhya janatela asha waicharik lekhat swearasya nahi.

    2)tumhi lihile ahe ki bahusnkhya bharatiya janta shaiwa hoti,

    wa brahman waidik dharmache hote.pun aj suddha shiw-abhishek

    brahmananchyach hatun hot asto

    3)Sambhaji briged/ bamsef sarkhya chalwalin mule ,wa prachari likhana

    mule PUROGAMI CHALAWAL ULAT mage geli.
    4)Purugami lokanchya hiro na hindutwa wadya ni palwale ahe.

    5)Modi parwa eka sabhet Babasaheb Ambedkaranchi Afat stuti

    karat hote .Pudhi kahi divasat DR. ambedkarana pun sangh pariwar

    aplya nayakan madhe samil karun gheil.

    6) o-b-c ekatra rahnyasathi Hindutwacha adhar ghyawa lagto,karan

    pratyek obc jati alpasankya ahe.

    Maratha samaj 27% asalyamule bharpur pramanat swtala hinutwa pasun

    wegala theu shakala.

    7)Jar marthyana arashan milale nahi tar purogami chalawali cha adharstbh

    aslela ha samaj BRAHMANWADA kade odhala jail.

    8)Marathyana bahujan mhanun aplya bajula ghetana,Maratha Arashanala

    matra wirodh,ha dutappi pana thablya shiway ,HE SURWA ASECH CHALU

    RAHANAR

    ReplyDelete
  3. आपला लेख पूर्णपणे पूर्वग्रह दाखवुन देतो. मुळात हिंदू संस्थानिकांना बळ देण्यात सावरकरांचे काय चुकले ? स्वातंत्र्य भारतात निघणारे हिंदु जनाचे धिंडवडे आपण पाहतोच आहोत. कश्मीरच्या राजाला उपदेश करणारे काँग्रेसी हैद्राबादच्या निजामाला उपदेश करायला कसे विसरले ? (अपवाद:पटेल) आपण बहुतांश संदर्भ अपुरे आणि आपल्या दृष्टीने देत असता, ज्यामध्ये निष्कर्ष अगोदर ठरवून तथाकथित संशोधन केले जाते. आपल्यासारखेच महावीर सांगलीकर देखील प्रचंड सावरकर द्वेषाने (अधिक ब्राह्मण द्वेषाने जे आपण नसावेत) आपले 'बहुमुल्य' संशोधन मांडत असतात.

    महत्वाचे म्हणजे बंगाल सुभाषबाबूंवर किंवा गुजरात सरदार पटेलांवर एकमत असताना आम्ही मराठी माणसे मात्र आमच्याच महापुरुषांची उणीदुणी काढत असतो किंबहुना ते महापुरुषच नव्हते हे सिद्ध करण्याची आमची अहमिका लागते. आणि त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर साठ वर्षानंतरही देशाच्या नेतृत्वासाठी महाराष्ट्राचा साधा विचार देखील होत नाही आणि नजिकच्या भविष्यात ते शक्य देखील वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. आपण बहुतांश संदर्भ अपुरे आणि आपल्या दृष्टीने देत असता, ज्यामध्ये निष्कर्ष अगोदर ठरवून तथाकथित संशोधन केले जाते::Great analysis

      Delete
  4. वरील मुद्द्यांशी सुसंगत असा मुद्दा जो मुख्यत्वे द्वेषाचे राजकारण दर्शवितो. दिल्ली मधील महाराष्ट्र भवनात एकेकाळी देशाच्या राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व. करणा-या टिळकांचा पुतळा बसविण्याचे (आणि तेदेखील राज्यात काँग्रेस सरकार असताना , ) साधे सौजन्यही आमच्याजवळ नाही. हा वैचारिक मतभेद नक्कीच नव्हे. आणि सदानंद मोरेंचा अपवाद वगळता कोणीही तथाकथित नि:पक्ष विचरवंतानी महाराष्ट्रात यावर लिहिले नाही. भविष्यात हाच मुद्दा मोदींनी उचलला तर त्यांच्या नावाने ठणाणा करण्यात हे सर्व अग्रभागी असतील, अगदी मोदींच्या धडावरील डोक्याची किंवा तथाकथित छुप्या अजेंड्याची चर्चा देखील रंगेल आणि आपल्यासह तमाम विचारवंतांच्या पुरोगामी पणाचे नुतनीकरण होईल. दुर्दैव महाराष्ट्राचे असेच म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  5. सोनावणी तू खरच फारच फालतू आहेस

    त्रावणकोर आणि काश्मीर यांची नोंद करताना सोनावणी मात्र कोल्हापुरच्या संस्थानाने १८५७ समर्युद्धात इंग्रजांची कशी पाठराखण केली ते विसरतात

    स्वातंत्र्यवीर सावरकराना हे माहित होते की १८५७ च्या युद्धात कोल्हापुरच्या संस्थानाने इंग्रजांची पाठराखण केली होती आणि त्यांच्या आश्रयाला आलेल्या समर वीरांची कत्तल केली होती

    त्यामुळे ते कोल्हापुर् सारख्या स्वत्व विकलेल्या संस्थानांच्या नादी लागले नसावेत

    सोनावणी हे ब्राह्मण द्वेष्टे आहेत हे काळ्या दगडावरच्या रेषे इतके स्वच्छ आहे

    पण कितीही प्रयत्न केले तरी ते ब्राह्मणांचे काहीही नुकसान करू शकत नाहीत हे पण काळ्या दगडावरच्या रेषे इतके स्वच्छ आहे

    पण त्याने काहीही फरक पडत नाही

    महेंद्र कामत आपण जो खुलासा केला आहे त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन

    आपणास यापूर्वी कधीही या ब्लोगवर पाहिले नाही पण आपल्या सारख्या उत्तम विश्लेषकांनी

    या जागी हजेरी लावणे अत्यंत महत्वाचे ठरेल कारण सध्या गरज आहे ती झुंडशाही मोडून काढायची आणि सोनवणी सारख्या आचरट लोकांचं पितळ उघड पाडायची

    एक साधी गोष्ट लक्षात घ्या

    माझे नाव वाचून आता लगेच सुरवात होईल की घोरपडे नावाने लिहिणारा हा कुणीतरी ब्राह्मण दिसतो आहेया विचाराना विकृती नाही तर काय म्हणायचे

    ReplyDelete
  6. अरे अविचारी सोनावण्या

    प्रत्यक्ष इतिहास आणि सोनावणी सांगतो तो अर्थ यात जमीन अस्मानाचे अंतर असते

    सोनावाणीला न्युन् गंडाने झपाटलेले असते म्हणून तर त्याला असे सारखे सावरकर ब्राह्मण आणि समांतर विषय घ्यावे लागतात

    त्यामुळे हे सिद्ध होते की त्याला कुठूनतरी कुठल्यातरी रुपात मोबदला मिळत असला पाहिजे

    त्यामुळेच त्याला जोर येतो असे लिहिताना

    पण

    त्याला होणारा प्रतिसाद कमी कमी होत आहे

    बिचारा किती धडपड केली त्याने संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी

    तास पाहिलं तर याची लायाकीतारी आहे का त्या लोकात उठबस करण्याची

    पण नाही

    मतदारांनी अशी खणखणीत चपराक दिली त्यावेळेस त्याचे डोळे उघडले असतील कदाचित

    पण अजून ब्रह्मन्द्वेशाचा विखार काही ना काही रुपात चाघालाताना त्याला आसुरी आनंद होत असतो

    ज्या सावरकरांचे नावही घेण्याची लायकी नाही असे लोक सुद्धा त्यांच्या नावाने शंख करत असतात

    मग असल्या बैलगाडी खालुन चालणाऱ्या कुत्र्यांची तर गोष्टच वेगळी त्याना वाटणारच हो कि गाडा चाललाय तो सोनवणी मुळेच नरके सोनवणी रामटेके सगळे एकाच माळेचे मणी

    दिवाळी असो किंवा दसरा याना ब्राह्मण द्वेषाचे पो टाकत सगळीकडे घाण करायची जात्याच सवय आहे त्याला काय करणार

    त्यांची सावली आपल्यावर ना पडेल इतकेच बघायचे

    एक विचारी ब्राह्मण

    ReplyDelete
    Replies
    1. मी सोनवणी यांच्या या लेखाशी सहमत नाही आहे,त्याचबरोबर मी तुझ्या (विचारी ब्राम्हण) प्रतिक्रियेशी सुद्धा अजिबात सहमत नाही आहे.
      अरे इथे विषय काय (सावरकर आणि हिंदुत्ववाद) आणि तू बोलतो काय आहेस(साहित्य संमेलनाची निवडणूक आणि त्यातील सोनवणी यांचा पराभव)
      स्वत:ला विचारी ब्राम्हण म्हणून अविचारी प्रतिक्रिया का देत आहेस?
      बाकी मी कामत यांच्या प्रतिक्रियेशी पूर्णपणे सहमत आहे.

      Delete
  7. socialist and muslims still have allergy of VANDE MATARAM and no muslim leader is ready to wear a bhagvi cap even today. ( there is lot of hue & cry about modi not wearing the muslim cap). why you do not highlight present situations rather than degrading great personalities. why jyotiba phule and Dr. ambedkar never utter a single word against the British rule/ atleast congress demanded quiet india to them. please also check the conditions of muslims in india and hindus in pakistan and bangladesh. also check the population at 1947 and check it today. so you will realize the importance of the thought of savarkar (which you will never agree.) you have improved from your previous mistakes by giving the reference books. however you find only 8 books for your reference is quite astonishing and proved your selective malicious agenda to tarnish the images of especially brahmin leaders. in maharashtra as you know well that the population of brahmins are very less and its very easy to defame them as today's brahmin is least concerns with the writers like you and others so called bahujanvdi writers. you will never wrote about the partition criminals of 1947 or about the sufferings of innocent brahmins after the end gandhi era and suferings of sikhs after the end indira era. instead of defaming , do some great work so that the coming generations will remember you . you are constantly engaged in character assassination of veer savarkar ( his some views may not be acceptable as in case of any other our great leaders) . lastly , please declare your idols and great personalities, so that one can defame them with the using writing skill of your creed of writers.

    ReplyDelete
  8. अंदरकी बात समझनेमे मेरेकू टायीम लागता है

    आजच एक आदमी मुझको बोला की साला ये सावरकर बहोत होशियार था उसने समन्दरके बीचमे जंप मारा और गोरे लोगोंको उल्लू बनाया

    ऐसा आजतक किसीने नाही किया सलमान ने नही , सहारुखाने नही और आमिरनेभी नही

    बादमे उसने मी ऐसा कभीच नाही करुंगा ऐसा बोलके और एकबार अंग्रेज लोगोंको यडा बनाया और वो जेलसे छूट गया ऐसा आयडीया किया इसकेलिये कोई कोई सावरकरको डरपोक बोलते है

    बादमे बुध्ढा हो जानेके बाद उसने पानी और खाना बंद करके आपणा प्राण दे दिया

    याने कि वो मर गया लेकिन लोग उसको आज तलक , उसने जो दरीयामें जंप मारा उसको डेरिंगबाज मानते है हमारे गणपती मंडल् ने इस बरस ऐसाच सीन बनाया था वो लोगोंको अच्छा लगा और उसको एक फ़ारेनके आदमीने उसका फोटू निकालके फारेनकू भेजा उसके साथ हमाराभी फोटू निकाला मी और मास्टर सावरकर एकही फोतोमे दिखाया है

    सावरकर कभी कभी मुझे अच्छा लगता है और याद आता है

    सावरकर को गांधी पिक्चरमेभि दिखाया है

    गान्धिको स्विमिंग नही आता था इसलिये उन दोनोमे झगडा होता था
    बुद्धदेव दास

    ReplyDelete
  9. सबको रामराम सलाम और गुड मॉर्निंग

    ये लाडका कुछ भी बकता है सावार्काराने बोला था कि ये देश खाली हिंदू लोगोंका हि है

    और उसमे रहनेवाले जोभी होंगे वो हिंदू है बादमे वाजपेयी और एक टी बाळू नामका मराठी बियर पीनेवाला बुढ्ढा शिवाजी पार्कमे ऐसाच बोलता था कुछभी कहो उसका द्रय्हाथ अच्छा था और बोलना गंडा था इसलिये उसका नाम खराब हो गया था

    लेकिन सावरकर और ये लोगोने जो बोल उसको सब येडे बोलते थे ये साच है

    कारण आज जिनका सुंता किया है वो वापस हिंदू कैसे बन सकता है

    ये मेरे दिमागमे घुसता नही है और हमारे जैसे बुद्ध लोगने किधर जानेका और गाव गाव और गली गली घुमनेवाले धनगर लोगोने किधर जानेका ये किसने सोचाहि नही

    सावरकर का चष्मा सोनेका था और वो तोपिके नीचे बहुत पैसा दबाके रखते थे

    और सेम धनगर लोग्भी अपने पागोटेके नीचे पैसा दबाकर राखते है

    और इसलिये सावरकर और धनगरोमे झगडा होता था

    आजभी सोनवणी जैसे धनगर सावरकरको अच्छा नाही कहते है

    जय भीम

    गौतम गायकवाड

    ReplyDelete
  10. अगदी खरेच आहे देशपांडे साहेब

    काय आहे

    सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याच पटतात ?

    आपण मंगळावर यान का पाठवले ?

    सावरकर काय म्हणाले असते अशा वेळी

    आधी सैन्य उभारा आणि मग मंगळावर जा

    सावरकर वाजपेयी किंवा बाळ ठाकरे किंवा सोनावणी यांचा वकुबच इतका लहान होता/आहे , त्याना नवीन भारताची घडणच कळली नाही आणि आधुनिकपणाची जाणीवच होत नाही

    संभाजी ब्रिगेडची आणि यांची गणना एकाच पातळीतील अविचारी कोंडाळे म्हणून करावी लागेल

    कोणत्या ना कोणत्या अविचारी प्रमेयांच्या मागे लागून समाज बांधणीची स्वप्ने पाहाणाऱ्या अशा संकुचित वृत्तीच्या माणसांची जी गत होते तीच गत सावरकर वाजपेयी बाळ ठाकरे यांची झाली आहे एकसुरी विचारधारा लोकशाहीला मारक ठरते आणि प्रचारकी विचार कधीच जनमानसाचा ठाव घेऊ शकत नाहीत सामंत वादी विचारसरणीचा

    नेहमीच पराभव होत राहील


    यापुढे समाजवादाचा नेहमीच पराभव होत जाउन राष्ट्रवाद हा कसा पोरखेळ आहे हे उलगडत जाउन लोक कल्याणकारी भांडवल शाहीचा विजय होत राहील

    धर्म संस्कृती आणि राष्ट्रीयत्व या उपभोग्य बाजारू रुपात भोगल्या जातील

    आपले साजरे होणारे सण आणि देवता यांचे आजचे रूप या विचारांचे प्रतिबिंब आहेत

    मूलतत्ववाद हा पण मार्केटशी संलग्न असा विचार ठरेल

    सर्व भावनांचे बाजारीकरण हीच आजच्या जीवनाची शोकांतिका म्हणा किंवा वास्तव म्हणा पण नाकारता न येणारी वस्तुस्थिती आहे

    सावरकर हि बाब पण त्यातलीच आहे हे समजून घेणे आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या विचारांचे बाजारी मुली किती यावर त्यांच्या विचारांचा मागोवा घेण्यात यावा इतकेच काय ते उरते ,बाकी काही नाही
    मितवा दिनकर

    ReplyDelete
  11. अनेकांची अनेक मते आहेत

    माझे सांगणे इतकेच आहे

    विचार आणि आचार आणि काळाची मागणी असा जर चिंतनाचा विषय घेतला तर सावरकर यांचा हिंदुत्ववाद हा इतिहासजमा झालेला आहे का इथपासून विचार सुरु करावा लागेल आणि तसे करणे सर्वांच्या सोयिचे नाहि कारण आजचे चित्र हे आपण सर्वजण नजिकचा भूतकाळ आणि मराठी मनाची अस्मिता जो " शिवाजी महाराज "त्या चौकटीत बसवायचा प्रयत्न करतो आणि तसे करताना आपण खुद्द इतिहासच नव्या संदर्भात रेखाटायचा खोडसाळ पणा करू पहातो त्यातूनच आपण अनेक विचाराची आवर्तने घेत शिवाजीला सर्व धर्म समावेशक बनवतो

    तर कधी कधी तुळजा भवानीकडून प्रत्यक्ष तलवार स्वीकारणारा अवतार समजतो हे सर्व करताना आपण आपली सोय बघत असतो

    आजच्या राजकारणाचे संदर्भही आपण नजरेआड करत नाही

    आणि गत्कालाचा संदर्भ लावातानापण आपण आपली विचारसरणी त्या ऐतिहासिक

    व्यक्तींवर लादत असतो

    म गांधी शिवाजी महाराज भगवान श्रीकृष्ण गौतम बुद्ध किंवा आद्य शंकराचार्य या सगळ्याना आपण आपल्या विचारांचे समर्थन करण्यासाठी एकप्रकारे राबवून घेत असतो

    हा अतिशय घातक पायंडा पडला आहे आणि त्यातूनच वाघ्याची समाधी ,दादोजी कोंडदेव आणि शिवाजीचे दोन राज्याभिषेक अफजलखान आणि त्याची कबर इत्यादी प्रश्न वेगळ्याच अंगाने समाजापुढे येतात

    ReplyDelete
  12. सोनावणी यांची ७९ पुस्तके प्रकाशित आहेत परंतु एकही हातात धरण्याच्या योग्यतेचे नाही

    पुस्तिका आणि पुस्तक करायचा ठरला तर यांची सर्व पुस्तके हि पुस्तके नसून पुस्तिकाच ठरतील असे सांगावेसे वाटते आणि म्हणूनच याना लेखक म्हणून अजिबात प्रतिष्ठा नाही

    परिणाम म्हणजे यांनी निवडणुकीत आपटी खाल्ली

    कोणीही दखल घेत नाही असे यांचे लिखाण असते

    ठराविक पारावर बसणारी गल्लीतली पोरे यांच्या भोवती गर्दी करतात याना एकदम बाल शिवाजी झाल्याचा भास होत असेल त्यातून

    यांच्या कविता आणि लिखाण तसेच चित्रे सुमार दर्जाची असल्यामुळे जर सर्व्हे याना कुणीही सामान्य माणूस ओळखत नाही असे हे प्रतापराव कुठे आणि सावरकर कुठे ?

    कुणीही यावे आणि टप्पल अशी ही ब्राह्मणांची अवस्था का झाली ?

    सत्ता संघर्षात शिवाजी महाराजांपासून हि स्पर्धा आहे

    आणि आजही सत्तेत जरी तरी सनदी पदांवर त्याना ब्राह्मणच लागतात

    आणि त्यामुळे तुझे नि माझे जमेना

    परी तुझ्या वाचून करमेना

    अशी या दोन जातींची परंपरा आहे इतर जातीना ब्राह्मण वर्गाबद्दल भडकावणे हे एक शस्त्र आहे तसेच त्यातून त्याना इतर वर्गाला भ्रमात टाकणे सोपे होते परंतु त्याला इतर जाती बळी पडतात

    त्याचे त्रास शेवटी इतर वर्गालाच होणार हे स्पष्ट आहे कारण ब्राह्मण वर्गाला कुणीही नष्ट करू शकणार नाही आणि ते त्याना खरेतर परवडणार नाही

    पण ब्राह्मण वर्गाची दैवते असलेले नेते राजकीय सामाजिक व्यक्तिमत्वे अशांवर हल्ले होताच राहणार हे स्पष्ट आहे त्यात अशा सोनवणी सारख्या पोसलेल्या वाव आहे पंढरीनाथ संवत्सरकर

    ReplyDelete
  13. सोनवणी आणि बाकीचे आत्ताच कुठे नुकतेच लिहू लागले आहेत. पुन्हा गेल्या ५००० वर्षात आहामाला शिकवले नाचे रडगाणे आहेच. राहून राहून प्रश्न पडतोच की आता ह्यांनी बाकीच्यांना किती शिकवले? सध्या ह्यांच्या ताब्यात एकूण एक संस्था आहेत पण काय अवस्था करून ठेवली आहे. एक धड कॉलेग असेल तर शपथ. जाल तिथे जात विचारतात आणि पुन्हा हे म्हणे पुरोगामी आणि फुले आंबेडकरांचे वारस. एकूणच हिंदूंच्या आणि त्यातुन ब्राह्मण ज्याना पुजतात त्यांच्यावर वाटेल ते आरोप करायचे पण स्वतःचे झाकून ठेवायचे. ह्यांचे ते मित्र सांगलीकर येता जाता जैन लोकांचा उदो उदो करतात. पण हेच लोक बाकीच्यांना काय वागणूक देतात? मुंबई मध्ये मराठ्यांना येवून देत नाही काय तर म्हणजे फक्त व्हेजिटेरियन लोकांनाच परवानगी. ह्यांचे ते दुसरे भक्त वाटेल त्या ठरला जावून ब्राहमण लोकांना शिव्या देतात पण कोणी बोलायचे नाही बर का. कारण ब्रह्मान फक्त साडेतीन टक्के आहेत. उरलेले हे इतके हुशार लोक इतके वर्ष काय दिवे लावत होते काय माहिती नाही. थोडक्यात सावरकरांनी त्यांना समजले तसे लिहिले आता ह्यांना समजले तसे हे लिहिणार. इतिहास हां असाच असतो. खरा इतिहास सगळ्यांना त्रासदायक असतो. इतकी वर्ष ब्राह्मण बाहेरून आले वगैरे रोमिला थापर लोकांना बोंबाबोंब केली. आता त्यात अजिबात तथ्य नाही हे कळून चुकले पण मुद्दाम बोलत नाहीत. मुद्दामहून स्वताहून आधी खोटा इतिहास करायचा आणि मग लपवायचा. आता ब्राह्मण लोकांनी आधी केले त्यामुळे मग आह्मी करणार अशी पद्धत आहे. म्हणजे स्वतःला पटेल तेंव्हा ब्राहाम्नी काव्याने वागायचे वर पुन्हा आह्मी शाहू, फुले आणि आंबेडकरांचे भोई म्हणून टिमकी गाजवायची. सगळे तसेच असतात फक्त शिव्या तेवढ्या ब्राहामानाला द्यायच्या असा सगळा मामला.

    ReplyDelete
  14. टिळक आणी सावरकर ही व्यक्तिमत्वे अनुक्रमे भोसले आणि गायकवाड असली असती तर आज ती अखिल भारतीय दैवते असली असती आणि चौकाचौकात त्यांचे पुतळे बसवले असते. आणि याच सोनवण्यांनी त्यांच्याबद्दल भरभरुन चांगले लिहिले असते. बास एवढेच लिहायचे होते. बाकी ओकलेल्या गरळीबद्दल आणि इतिहासाच्या मोडतोडीबद्दल आणि लपवाछपवीबद्दल काही बोलायचे नाही. तो तद्दन टाकाऊपणा आणि बकवास आहे.

    ReplyDelete
  15. Sonawani Sir: Coments Wachun Ase Wat'te ki "Tir Nishane Pe Laga Hai"......

    Shewti Comments Denare he Bramhanch Astil Ashi Asha Karto......

    ReplyDelete
  16. मुनिराज, आभार. आपण मान्य केलेत वरील लेख हा संशोधनात्मक नसून कुणाची तरी कळ काढणे, चिडविणे किंवा प्रसिद्धी मिळविणे हा आहे.माझा मुख्य आक्षेप हा प्रचारकी थाटाच्या अशा लेखनालाच आहे आणि यालाच जर आपण संशोधन म्हणणार असू तर पुढील पिढ्यांपुढे आपण हाच आदर्श ठेवणार आहोत का?

    ReplyDelete
    Replies
    1. Satya he Nehami Kadu Aste .... Kunala Pachat Kunala Nahi Pachat......
      Shewati te Vyakti-Visheshawar Awalanbun Ahe....... Sonawani Siran'ni Lekhachya Shewati Sandarbha Dilele Ahe. Te Tapasun Pahawe...Ani Mag Ha Lekh Sanshodhanatmak Ahe ki Nahi He Tharwawe. Nusat Lekh Wachun ani Te Na Patlyamule Comments Kelelya Ahet...

      Delete
    2. संदर्भाच्या तथ्ततेबाबत मा माझे मत या आधिच व्यक्त केले आहे. कोणी स्विकारो न स्विकारो, सत्य हे सत्यच राहते. माझा आक्षेप हा सोनवणे आणि तत्सम लेखकांच्या संशोधन पद्धतीला आहे.
      Typed with Panini Keypadसं

      Delete
  17. लोकमान्य नव्हे भटमान्य!
    बाळ गंगाधर टिळक यांना ‘लोकमान्य' ही पदवी कोणी दिली याला तसे महत्त्व नाही, कारण खरा मुद्दा असा आहे की, बाळ गंगाधर टिळक लोकमान्य या पदवीच्या कसोटीला उतरतात का? लोकमान्य नेता कोण, हे ठरविण्यासाठी साध्या ३ कसोट्या लावता येऊ शकतील.

    १. सर्व जातींचे आणि धर्माचे लोक ज्याचे अनुयायी आहेत, असा नेता.
    २. लोकमान्य म्हणजे सर्व लोकांची मान्यता असलेला नेता.
    ३. सर्व जाती आणि धर्मांच्या लोकांचा विचार करून आपला आचार ठरविणारा नेता.

    टिळकांचे अनुयायी कोण होते?
    ‘मॅन नोन बाय द कंपनी ही कीपस्' अशी एक म्हण इंग्रजीत आहे. या म्हणीचा अर्थ असा की, माणूस हा त्याच्या आजूबाजूला कोण वावरते, यावरून ओळखला जातो. बाळ गंगाधर टिळक यांच्या आजूबाजूला कोण होते? टिळक नेते म्हणून वावरत असताना दुसèया फळीतील नेतेमंडळी कोण होती? ही पाहा त्यांची नावे : नरसिंह चिंतामन केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, दाजीसाहेब खरे, गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे, डॉ. मुंजे, बापूजी अणे. टिळकांच्या दुसऱ्या फळीतील ही सारी नेतेमंडळी ब्राह्मण होती. इतकेच नव्हे, तर यातील बहुतांश मंडळी ही टिळकांच्या चित्पावन या पोटजातीतील होती. भा. द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या ३०० पानांच्या पुस्तकात या लोकांव्यतिरिक्त एकही नाव येत नाही. यापैकी केळकर आणि खाडीलकर ही मंडळी टिळकांच्या दृष्टीने घरचीच होती. केळकर हे ‘मराठा' दैनिकाचे संपादक होते. तर खाडिलकर केसरीचे सहसंपादक होते. गंगाधर देशपांडे हे कर्नाटकातील होते. त्यांना कर्नाटक सिंह अशी उपाधी लावली जात असे. दादासाहेब खापर्डे अमरावतीचे, डॉ. मुंजे नागपूरचे, तर बापूजी अणे यवतमाळचे होते. आळेकर हेही विदर्भातलेच होते.१
    CONT...........

    ReplyDelete
  18. टिळकांना बहुजन समाजाची मान्यता होती का?
    ‘तेल्या तांबोळ्याचे पुढारी' असे संबोधन वापरून टिळकांना बहुजन समाजाचे मोठे पाठबळ होते, असे भासविण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यात कोणतेही तथ्य दिसत नाही. आपण चित्पावन ब्राह्मण आहोत, या वास्तवाची तसेच त्यातून आलेल्या मर्यादांची जाणीव खुद्द टिळकांनाही होती. हे त्यांच्या अनेक भाषणांवरून दिसून येते. टिळकांनी स्वदेशीचे आंदोलन पुकारले आणि प्रमुख शहरांत दौरे काढले. मुंबई दौरयावर असताना १५ डिसेंबर १९०७ रोजी चिंचपोकळी येथे मजुरांसमोर टिळकांचे भाषण झाले. त्यात टिळक म्हणाले, ‘‘स्वदेशीबद्दल कोणी तुमचा बुद्धिभेद करतील, पण त्याला भीक घालू नका. स्वदेशी हा पोटापाण्याचा प्रश्न आहे. ‘भटांनी हे काही तरी स्वदेशीचे ढोंग काढले आहे. आपल्याला त्याची जरुरी नाही', असे सांगून तुमच्यामध्ये जातीद्वेषाचे खूळ माजविण्यात येते. पण स्वदेशीपासून तादृश्य फायदा तुमचा आहे, भटांचा नाही.''२

    हे भाषण मजूरांसमोरचे आहे, म्हणून महत्वाचे आहे. टिळकांच्या आंदोलनाबाबत सर्वसामान्य समाजात ‘भटांचे ढोंग' अशी त्याकाळी भावना होती, हे खुद्द टिळकांच्या वक्तव्यातूनच दिसते. तरीही त्यांना ‘तेल्या तांबोळ्या'चे पुढारी ठरविण्याचा अट्टाहास केला जातो.

    टिळकांच्या राजकीय कारकीर्दीत स्वदेशी आंदोलन सर्वाधिक महत्वाचे होते. त्याचा लोकांवर किती परिणाम झाला, हे पाहणे फारच मनोरंजक ठरेल. या आंदोलनाच्या देशव्यापी परिणामाचे फारसे पुरावे सापडत नाहीत. जे काही सापडतात, ते दुर्दैवाने ब्राह्मण समाजाशीच संबंधित आहेत. भा. द. खेर यांच्या ‘लोकमान्य टिळक दर्शन' या पुस्तकातील एक उल्लेख पाहा : फाळणी : १९०६ मध्ये टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी स्वदेशी आणि बहिष्कार या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी व्याख्यान दौरे केले. टिळकांची वर्षभर अविश्रांत परीश्रम घेतले. ‘परदेशी साखर खाणे पाप आहे असे टिळकांनी पटवून दिल्याने बहुसंख्य ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले. इतकेच नव्हे तर हे पापकर्म करण्यापासून इतरांना वाचविले.३
    CONT...........

    ReplyDelete
  19. टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतरांनी सोडले होते का? हा खरा प्रश्न आहे. तसे काही दिसून येत नाही.

    टिळकांचे वैयक्तिक आचार-विचार
    आता सर्वाधिक महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. बाळ गंगाधर टिळक यांचे वैयक्ति-आचार विचार लोकनेत्याला साजेशे होते का? या प्रश्नाचे उत्तरही दुर्दैवाने नकारार्थीच येते. २३ जुलै १९०८ रोजी रात्री १० वा. न्या. दावर यांनी टिळकांना ६ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा ठोठावली. टिळकांची रवानी मंडालेला करण्यात आली. तुरुंगात ब्राह्मणेतरांनी बनविलेला स्वयंपाक खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत असावी, असे दिसते. आपण ब्राह्मण असल्यामुळे तुरुंगवासाच्या काळात आपल्याला ब्राह्मण आचारी मिळावा, अशी मागणी टिळकांनी इंग्रज सरकारकडे केली. ती सरकारने मान्य केली. पहिली काही वर्षे टिळकांना गुजरातेतील एक ब्राह्मण कैदी आचारी म्हणून देण्यात आला. त्याची शिक्षा संपल्यानंतर पुण्यातला व्ही. आर. कुलकर्णी नावाचा दुसरा ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून मिळाला. त्याची शिक्षा संपल्यानंतर उत्तर भारतातील एक ब्राह्मण कैदी त्यांना आचारी म्हणून देण्यात आला. हे तिन्ही आचारी टिळकांसोबत त्यांच्याच कोठडीत राहत होते.

    ही माहिती ऐकिव नाही. स्वत: टिळकांनीच ती सांगितली आहे. मंडालेतील शिक्षा भोगून टिळक १६ जून १९१४ च्या मध्यरात्री पुण्यातील आपल्या घरी गायकवाडवाड्यात परतले. त्यानंतर लगेचच २३ जून १९१४ रोजी त्यांनी ‘केसरीङ्कला एक मुलाखत दिली. या मुलाखतीतील टिळकांनी पुढील माहिती दिली :
    CONT............

    ReplyDelete
  20. ...माझ्या करिता स्वयंपाक करण्यासाठी एका गुजराथी ब्राह्मण कैद्याची योजना केली होती.४

    ...माझ्याबरोबर गेलेल्या गुजराथी ब्राह्मण कैद्याची शिक्षेची मुदत संपल्यामुळे एक महिन्याने तो परत गेला आणि त्याच्या जागी येरवड्याच्या तुरुंगातून कुलकर्णी नावाचा ब्राह्मण कैदी आला. त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. परंतु त्याला दोन वर्षांची माफी मिळाली व माझ्या सुटकेपूर्वी त्याची घरी रवानगी करण्यात आली. नंतर उत्तर हिंदुस्थानातून एक ब्राह्मण कैदी आला व माझ्या मुदतीत तो माझ्याजवळ राहिला.५

    आपण उभयता ब्राह्मण आहोत!
    बाळ गंगाधर टिळक यांचा आचारी व्ही. आर. कुलकर्णी याने मंडालेच्या तुरुंगातील काही आठवणीची टिपणे लिहिली आहेत. त्यात एके ठिकाणी कुलकर्णी म्हणतो : ‘एके दिवशी टिळक मला म्हणाले, येथे मला पुष्कळ वेळ मिळतो. पुण्यात मला जेवायलाही फुरसत मिळत नसे. मी एक गोष्ट सांगतो. आपण उभयता ब्राह्मण आहोत. गायत्रीचा जप केल्यावाचून आणि सूर्याला अर्घ्य दिल्यावाचून आपण जेवता कामा नये. तेव्हापासून आम्ही हा नियम सतत पाळला.'६

    अशा प्रकारे बाळ गंगाधर टिळक हे शेवटी ब्राह्मणच उरतात. लोकांच्या दृष्टीने तर ते ब्राह्मण होतेच. परंतु स्वत:लाही त्यांना आपले ब्राह्मण असणेच महत्त्वाचे वाटत असते.

    ब्रिटिशांना टिळकांबद्दल काय वाटत होते?
    जाता जाता टिळकांबद्दलचे इंग्रजांचे काय मत होते, याकडेही एक नजर टाकूया. टिळकांनी आपल्या माथेफिरू अनुयायांच्या मदतीने काँग्रेसच्या सुरत अधिवेशनात हाणामा-या घडवून आणल्या. या प्रकाराबाबत लंडन टाईम्सने पुढील टिप्पणी केली होती : ‘टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत. राजकीय तत्त्वज्ञान असे त्यांच्याजवळ मुळीच नाही. परंतु त्यांचे हेतू केवळ विध्वंसक स्वरूपाचे आहेत. जर काँग्रेसचा कब्जा आपणास मिळणार नसेल, तर ती मोडून टाकण्याचा त्यांनी निर्धारच केला होता. आणि तात्पुर्ता का होईना त्यांचा तो हेतू तडीस गेला आहे.'७
    CONT..........

    ReplyDelete
  21. लंडन टाईम्सला टिळकांचे ब्राह्मण असणे अधोरेखित करणे महत्त्वाचे वाटते. तसेच टिळकांकडे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही, हेही लंडन टाईम्स नमूद करतो. परकीयांचे वृत्तपत्र म्हणून लंडन टाईम्सच्या या विश्लेषणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण त्यात वस्तुस्थितीचे दर्शन घडते.

    उपसंहार
    वरील विवेचनातून पुढील ठोस सत्य हाती येते.

    टिळकांचे सर्व लेफ्टनंट ब्राह्मण विशेत: चित्पावन ब्राह्मण होते.
    बाळ गंगाधर टिळक यांच्या आंदोलनाकडे बहुजन समाज ‘भटांचे ढोंग' म्हणून पाहत होता. स्वत: टिळकच हे नमूद करतात.
    टिळकांच्या आंदोलनाने प्रभावीत होऊन ब्राह्मणांनी साखर खाणे सोडले, पण ब्राह्मणेतर समाजावर त्याचा फारसा परीणाम झालेला दिसत नाही.
    तुरुंगात असतानाही बाळ गंगाधर टिळक ब्राह्मण आचारी मिळावा म्हणून हट्ट धरतात. आणि तो पूर्णही करून घेतात. ब्राह्मणेतर समाजाच्या हातचे खाल्ल्याने आपले ब्राह्मणपण बाटेल, अशी भीती त्यांना वाटत होती.
    आपण उभयता ब्राह्मण आहोत आणि म्हणून आपण गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय जेऊ नये, असा उपदेश टिळक आपल्या आचा-याला करतात. आणि आमलात आणतात.
    टिळक हे विद्वान महाराष्ट्रीय ब्राह्मण आहेत, असे विश्लेषण लंडन टाईम्स करतो. टिळक हे भारतातील सर्व समाजाचे नेते आहेत, असे लंडन टाईम्स म्हणत नाही.
    CONT...........

    ReplyDelete
  22. निष्कर्ष
    केवळ ब्राह्मणांसाठीच आपली ध्येय धोरणे राबविणा-या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे योग्य ठरणार नाही. स्वत: टिळकांनाही आपण ब्राह्मण आहोत, हेच अधिक महत्त्वाचे वाटते. अतएव, बाळ गंगाधर टिळक यांना ब्राह्मणमान्य म्हणणे अधिक योग्य ठरेल. स्वत: टिळकांनाही तेच अपेक्षित होते.

    .....................................................................................................................
    संदर्भ :

    १. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००.
    या पुस्तकातील काही उल्लेख पुढील प्रमाणे :

    अ) २० जुलै १९०५ रोजी बंगालच्या फाळणीचा निर्णय लॉर्ड कर्झनने घोषित केला. त्याविरुद्ध टिळकांनी केसरीत लेखमाला लिहून रान माजविण्याचा प्रयत्न केला. बंगालची फाळणी रद्द करावी, ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकावा आणि राष्ट्रीय शिक्षणसंस्थांची स्थापना करून स्वदेशी शिक्षणाची व्यवस्था करावी, अशी त्रिसूत्री टिळकांनी जाहीर केली. (पान ८५)
    ब) टिळकांना एकेक समर्थ अनुयायी मिळत होते. ‘मराठा'चे संपादक तात्यासाहेब केळकर, ‘केसरी'चे सहसंपादक कृष्णाजीपंत प्रभाकर खाडिलकर, कर्नाटकसिंह गंगाधर देशपांडे, टिळकांचे परममित्र अमरावतीचे दादासाहेब खापर्डे, नागपूरचे डॉ. मुंजे, यवतमाळचे बापूजी अणे या अनुयायांनी आपल्या नेत्याचा संदेश देशाच्या कानाकोप-यांत पोहोचविला. (पान ८७)
    क ) टिळकांनी परिस्थितीचा सांगोपांग विचार करून १९०७ सालचा आपला कार्यक्रम आखला. न. चि. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, गंगाधर देशपांडे, दादासाहेब खापर्डे आदि कार्यकर्ते टिळकांचा संदेश देशाच्या कानाकोपèयात पोहोचविण्यास सिद्ध होतेच. (पान १०४).

    २. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ११६).
    ३. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान ९९)
    ४. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १६९)
    ५. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७०)
    ६. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १७४).
    ७. भा.द. खेर : लोकमान्य टिळक दर्शन. आवृत्ती तिसरी सप्टें. २०००. (पान १३२.)
    .....................................................................................................................

    ReplyDelete
  23. सावरकरांचा आत्मा अशांत का?


    प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का?
    प्लँचेट नावाचा शकून पाहण्याची एक पाश्चात्य पद्धती आहे. जादूटोण्यासारखा हा प्रकार असून तो मध्यरात्री केला जातो. प्लँचेटसाठी एका अशांत आत्म्याची गरज असते. या अशांत आत्म्याला आवाहन करून बोलावले जाते. त्याच्या मार्फत होय/नाही अशा दोन पर्यायांत प्रश्नांची उत्तरे मिळविली जातात. प्लँचेटसाठी संपूर्ण भारतात सावरकरांच्याच आत्म्याला आवाहन केले जाते. सावरकरांचा आत्मा येतो, असे प्लँचेट करणारे छातीठोकपणे सांगतात. त्यांचे म्हणणे खरे असेल, तर सावरकरांचा आत्मा अशांत आहे, हे स्पष्ट होते. येथे प्रश्न असा पडतो की, सावरकरांचा आत्मा अशांत का?
    सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
    या प्रश्नाचे उत्तर शोधताना थोडेसे इतिहासात डोकवावे लागेल. भारताची फाळणीचे पाप सावरकरांच्या डोक्यावर आहे. तसेच फाळणीमुळे मृत्यूमुखी पडलेले हजारो लोक आणि बेघर झालेले, निर्वासित झालेले काही कोटी लोक यांचे तळतळाट सावकरांना लागले आहेत. हे पाप सावरकरांच्या आत्म्याला छळत आहे. त्यामुळे त्याला मुक्ती मिळू शकलेली नाही. हिंदूत्वाच्या नावाने आपण एक खोटा सिद्धांत बनविला. त्या आधारे बहुजनांची पिळवणूक करण्याचा परवाना ब्राह्मणांना मिळवून दिला, याची बोचही सावरकरांच्या मनात खोलवर कुठे तरी असावी. पापांची जाणीव माणसाला मृत्यूसमयी होते, असे म्हणतात. या सर्व पापांची जाणीव सावरकरांना मृत्यूसमयी झाली. त्यामुळे त्यांच्या आत्मा अंतराळात भटकत आहे, असे प्लँचेट करणारे लोक मानतात.
    द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे
    झाली देशाची फाळणी
    आत्मा, शांती, मुक्ती या गोष्टी ख-या आहेत की, खोट्या याची शहानिशा कोण आणि कशी करणार? प्लँचेटवाले जे सांगतात ते कदाचित खरे असेल, कदाचित खोटेही असेल. पण फाळणीचे गुन्हेगार सावरकर हेच आहेत, हे त्रिवार सत्य आहे. सावरकरांच्या मुर्खपणामुळेच या देशाची फाळणी झाली. सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला. भारतात हिंदू आणि मुसलमान असे दोन समाज राहत नसून हे दोन स्वतंत्र देशच आहेत, असा सावरकरांच्या सिद्धांताचा थोडक्यात सारांश. सावरकरांनी हा सिद्धांत मांडला. त्याचा फायदा मोहंमद आली जीना आणि त्यांच्या मुस्लिम लीगला झाला. याच सिद्धांतानुसार भारताचे भारत आणि पाकिस्तान असे दोन तुकडे झाले. भारताच्या फाळणीला सर्वांत प्रथम जर कोणी जबाबदार असेल, तर ते सावरकर होत. जीनांचा नंबर सावरकरांच्या नंतर येतो.


    महात्मा गांधी आणि काँग्रेसचा
    फाळणीला विरोधच होता
    महात्मा गांधी आणि काँग्रेसने फाळणीला शेवटपर्यंत विरोध केला होता. महात्मा गांधींनी तर +आधी माझ्या देहाचे दोन तुकडे होतील, मगच या देशाचे दोन तुकडे होतील+ अशी टोकाची भूमिका मांडली होती. मात्र सावरकर आणि त्यांचे इतर ब्राह्मणवादी अतिरेकी सहकारी तसेच बॅ। मोहंमद अली जीनांसारखे कट्टरवादी यांनी देशातील वातावरण एवढे खराब करून टाकले की, फाळणी स्वीकारल्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. देशात दंगलींचा आगडोंब उसळला होता. फाळणी स्वीकारली नसती, तर हा देश कित्येक वर्षे जळत राहिला असता, इतके वातावरण या लोकांनी तापविले होते. शेवटी देशाचे भले लक्षात घेऊन काँग्रेसने फाळणीला मान्यता दिली. दिली म्हणण्यापेक्षा द्यावी लागली, असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
    सावरकरांच्या डोक्यावर
    कोट्यवधी लोकांचे तळतळाट
    फाळणी झाल्यानंतरही सावरकर आणि ब्राह्मणवाद्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी वातावरण तापविणे सुरूच ठेवले. देशात दंगलींचा वणवा आणखी भडकला. ब्राह्मणवादी दंगली भडकावित होते, तेव्हा महात्मा गांधी आणि काँग्रेस दंगली शांत करण्यासाठी झटत होते. महात्मा गांधींनी उपोषण केले. पंडीत नेहरू रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे दंगली शांत झाल्या. मात्र तोपर्यंत या दंगलीत काही लाख लोक मारले गेले होते. पाकिस्तान आणि भारत अशा दोन्ही देशांत दंगली झाल्या. त्यात हिंदू, शीख, मुसलमान आणि इतर सर्वच जाती धर्मांचे लोक मारले गेले. केवळ हिंदू मारले गेले किंवा मुसलमान मारले गेले असे नव्हे. काही कोटी लोक बेघर झाले, निर्वासित झाले. हा सर्व रक्तपात केवळ फाळणीमुळे झाला. आणि फाळणी सावरकरांच्या द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतामुळे झाली. अशा प्रकारे कोट्यवधी लोकांना देशोधडीला लावण्याचे महाभयंकर पाप सावकर नावाच्या एका भेकड माणसाने केले आहे.
    प्लँचेटवाले जे सांगतात त्यावर माझा काही विश्वास नाही. पण सावरकरानी काही कोटी लोकांचे तळतळाट घेतले आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे.
    ....................................................................................................................

    ReplyDelete
  24. सावरकराकडून संत एकनाथ चरित्राचा गैरवापर!


    सावरकर शाळेत असतानाची ही गोष्ट आहे म्हणे. शाळेचे शिक्षक विद्याथ्र्यांना संत एकनाथांची गोष्ट सांगतात. एक मुसलमान एकनाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकतो. तरीही शांतीब्रह्म संत एकनाथांचा तोल अजिबात ढळत नाही. ते गोदावरीत १०८ वेळा अंघोळ करतात. ही गोष्ट सांगितल्यानंतर शिक्षक मुलांना आपण काय शिकलो हे विचारतात. मुले सांगतात- कितीही संकटे आली तरी आपण शांती कायम ठेवावी. एक मुलगा उठून उभा राहतो. तो बाणेदारपणे म्हणतो - एकनाथ हे संत होते. त्यांनी शांती कायम ठेवली. ते योग्यच झाले. पण त्यावेळचा आपला समाज तर संत नव्हता. समाजाने जागे व्हायला हवे होते. त्या मुसलमानाचा जागेवरच शिरच्छेद करायला हवा होता!

    या मुलाचे हे बाणेदार उत्तर ऐकून शिक्षक अचंबित होतात. त्याला विचारतात- बाळ तुझे नाव काय?
    मुलगा म्हणतो - विनायक दामोदर सावरकर!

    एकनाथांच्या चरित्रातील इतर घटनाही पहा
    आता नाथांच्या आणखी दोन गोष्टी पहा :
    १. तळपत्या उन्हात गोदेच्या वाळवंटात हरवलेल्या एका दलिताच्या मुलास नाथांनी कडेवर उचलून घेतले. तसेच त्याला महारवाड्यात नेऊन पोहचवले.
    २. एकांथांनी नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. पितरांना जेवण घालण्यासाठी नाथांच्या घरी छान स्वयंपाक करण्यात आला. ब्राह्मणांना निमंत्रणे देण्यात आली. एकनाथांच्या घरी जेवण आहे हे पैठणमधील दलितांना कळले. नाथांचा दयाळू स्वभाव त्यांना माहीत होता. त्यामुळे काही लोक जेवण मिळेल या आशेने नाथांच्या वाड्यावर आले. नाथांनी त्यांना वाड्यात घेतले आणि आधी त्यांना भरपेट जेऊ घातले.

    या घटना नंतर पैठणमध्ये काय घडले. या घटना मुळे पैठणमधील ब्राह्मण चवताळून उठले. dalitanna घरी बोलावले म्हणून ब्राह्मणांनी एकनाथांच्या घरचे पितराचे जेवण नाकारले. इतकेच नव्हे, तर धर्मसभा बोलावून नाथांना धर्मभ्रष्ट ठरविले. जाती बाहेर टाकले. नाथ शांत राहिले. त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. ते आयुष्यभर ब्राह्मण जातीच्या बाहेरच राहिले. बहुजन समाजाच्या हितासाठी ते झटत राहिले.
    जो न्याय मुसलमानाला, तोच ब्राह्मणांना
    लावा, अन उडवा मुंडकी !
    सावरकरांच्या विनायकाला जो प्रश्न पडला तोच मला येथे पडला. पैठणमधील जातीयवादी ब्राह्मणांनी नाथांना जातीबाहेर टाकले तेव्हा एकनाथ शांतच राहिले कारण ते संत होते. पण त्या काळचा समाज तर संत नव्हता. समाजाने जातीयवादी ब्राह्मणांना शासन का केले नाही? एक दोन ब्राह्मणांचा शिरच्छेद केला असता, तर पुन्हा अशी जातीयवादी भूमिका घेण्याचे धाडस ब्राह्मणांना झाले नसते. पुढच्या काळातील वारकरी संतांचा जो छळ झाला तो झाला नसता.


    संतांचा गैरवापर करू नका
    नाथांचा ब्राह्मणांनी केलेला छळ विनायकाचा मास्तर शाळेत सांगत नाही. त्याऐवजी तो मुसमान थुंकल्याची कहाणी सांगतो. यावरून हा शिक्षक ब्राह्मण असावा, हे स्पष्टच आहे. जातीयवादाने बरबटलेले ब्राह्मणवादी प्राणी हे किती धोकेबाज आणि धूर्त असतात याचे हे एक उदाहरण झाले. नाथांचे संपूर्ण आयुष्य पैठणच्या ब्राह्मणांशी लढण्यात गेले. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग जातीयवादी ब्राह्मणांविरोधात लढण्याने भरलेला आहे. या लढ्याच्या गोष्टी सांगितल्या तर मुसलमानांऐवजी ब्राह्मण जातच खलनायक ठरते. त्यामुळे सावरकरवादी या गोष्टींचे नावही काढीत नाहीत. या ऐवजी ते मुसलमान नाथांच्या अंगावर थुंकल्याची गोष्ट उच्चरवाने सांगतात. आहे कि नाही गम्मत. संत चरित्राचा असा गैरवापर ब्रामान्वादीच करू शकतात.
    ....................................................................................................................

    ReplyDelete
    Replies
    1. वाचा: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागील वास्तव 
      लेखक -डॉ. विनोद अनाव्रत


      Delete
  25. संडासवीर सावरकर U S B म्हणजे united state of brahmans .15 ऑगस्ट 1947 रोजी आण्णाभाऊ साठे यान्नी एक मोठा मोर्चा काढला व घोषणा दिली ये आजादी झुटी है देश कि जनता भुखि है । म्हणजे इंग्रजान्कडुन ब्राम्हणाकडे सत्तेचे हस्तान्तर झाले आपण माञ गुलामच राहिलो .मग त्यानंतर पंत नेहरु ने भट निति अवलंबवली ति जग जाहीर आहे .मग स्वतंञ्य कोण झाले स्वातंञ्य कोणाला मिळाले याचा विचार करण्याचि वेळ आता आली आहे.

    ReplyDelete
  26. काय तुम्हाला या देश्द्रोह्याला स्वातंत्र्यवीर म्हणावे वाटते? छत्रपती शिवाजी महाराजांसह खर्या महा -मानवांच्या जयंती अणि पुण्यतिथि कपट रचून तिथी प्रमाने साजरी करणार्या भटांनी ह्या सावरकराची ११ मे ला तिथी नुसार झालेली जयंती का साजरी केलि नाही.आता बघा २८ मे च्या तारखे नुसार होणार्या जयंतीच्या किती पोस्ट मिळतात वाचायला. अन्दमानात काळ्या पाण्याची शिक्षा झालेले जवळपास ७६० लोक होते. ते सर्व शिक्षेत मरण पावले, हे तर कोणाला माहित ही नाहीत. खरे क्रांतिकारी क्रांती सिंह नiना पाटलांच्या तूफान सेनेचे पत्ते ( address ) व माफीनामा इन्ग्रजाना देऊन १९६६ पर्यंत जीवन जगलेल्या भटया सावरकरचाच गवगवा..का ?

    ReplyDelete
  27. सावरकरांचा माफीनामा

    भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी ब्रिटीशांच्या गोळ्या खावून देशासाठी आपला जीव दिला. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्‍या वा जन्मठेप भोगणार्‍या तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती. पण तसे कोणी केल्याचे ऐकिवात नाही. अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:

    "मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्‍या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्‍या सरकारचा जयजयकार करील."


    "एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."


    "माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"


    १४ नोव्हेंबर १९१३


    सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!

    संदर्भ:
    माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
    उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
    मुंबई चौफेर, ५ मे २००२
    http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm

    ReplyDelete
    Replies
    1. वाचा: शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागील वास्तव
      लेखक -डॉ. विनोद अनाव्रत

      Delete
  28. varche kuthlya maha murkhane lihale re?? tu sadar kelela mafinama ekada tuch vaach re? murkha sarkhe kahitar lihun aaplya deshachi nachakki karu nak. mafi nama lihayala dila tar lahan por suddha mafi magnya kheriz taddan goshthi lihanar nahi......to mafinama jar savarkarani lihala asel tar te swatachach saglyat jast dwesh karanare asale asate....asa mafi nama te lihatat ase mhanane mhanje Sonawane Bramhnan ani marathanchya var prem karnare aahet ase vatel......je... more than myth....aahe. bavalat pana soda...change likhan kara....navin itihaas liha...changla itihaas liha.....dwesh kadhich share kela jat nahi swatala corrupt kelyashivay......ji naave avadat nahit ti ka ghyayachi...dwesh kartana tari ka...tya nimityani tumhi praise kartay bhale hi negative praise asel pan te tumchya kahi upayogache nahi...jya bahujan samajasathi he karayacha prayatna karta aahat tyana kharech yacha upayog hot aahe ka? tumchi vichar karnyachi yogyata tya samajatil ashikshitaana shikvayala upyogi kara....tyana dnyan dya tantra dnyan dya.....hushari ch tyana ashya samajat tag dharayala lavel.....samaj krur aasato....varil samajatil (Maratha kivha bramhan) kamkuvat lokana sudha ya samajat thara nahi....tyamule sagale bramhan lokmanya kivha sagale marathe raje mhanun mirvat nahit....he lakshyat ghya...
    bahujan madhun shikun Babasaheb ni ghatna lihali mag ti konhi nakaru shakat nahi....tyamule sarvat mothe hatyar shikshan ani tyacha yogya vapaar ahch aahe......dwesh bhavna yenarya pidhila horpalun takel...krupaya ashya vicharan swata manat thara devu naka....brmhan asun dnyaneshwarana swakiyancha tras zalach .... mag dnyaneshwarana mauli mhanun bhajtat pan tya dwesh karnarya tathakathit panditana jag visarle. ha itihaas lakshyat theva......krur vichar ani krur itcha kadhich su rajya banavu shakat nahi.......jyaveli bahujan samaja pragalbh hoyila ani swata rajya karnya yogya hoyil tyaveli sampurna samaj tabyat thevanyasathi kahi na mahatva devun ani tyanchya kadun kahina kami lekhun - divide and rule policy ne sarvanchya var ankush thevane garjeche asate yachi prachiti hoyil...hi management technique aahe he lakshyat ghetale pahije....hi purvapar aaleli rajya kartyanchi paddhat aahe ani tyamule te nehami rajyakarte ani baki samaj ha praja mhanun horpalte....aata aapan praja mhanun sarvana ekatra he kadhich yevu denar nahit....husharana - budhijivi na aape hatyar karoon bahusankhyakik na chalnaar......tyaveli bramhan hatyaar hote...aata aapan....he nehmiche rajkarte tithech raahanar...fakt aapan switch hot rahanaar.....vichaar kara...dwesh kahi kamacha nahi.....

    ReplyDelete
  29. आरएसएसवाल्यांचा मुस्लिम टोपीशी दोस्ताना!


    सत्ता मिळविण्यासाठी हिन्दू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करणारे आरएसएस आणि भाजपाचे नेते प्रत्यक्षात कसे ढोंगी आहेत, हे वारंवार सिद्ध होत आले आहे. मध्यप्रदेशात मुस्लिम मदरशांत गीतेचा अभ्यास सक्तीचा करणारे तेथील मुख्यमंत्री शिवराजसिन्ग चौहान यांनी इद-उल फित्रच्या दिवशी चक्क मुस्लिमांची स्कल कॅप घालून स्वत:ला मुस्लिमांमध्ये मिरवून घेतले. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०१३ रोजी हे छायाचित्र टिपले आहे. चौहान ज्या भाजपाचे नेते आहेत, त्याच भाजपाने १९९३ साली अयोध्येतील बाबरी मशिद पाडून देशात धार्मिक दंगली घडवून आणल्या होत्या. याच पक्षाचे पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ३ हजारपेक्षा जास्त मुस्लिमांची कत्तल घडविण्यात आली होती. तुम्ही आपसात लढा आम्ही मस्त सत्ता भोगतो, असेच आरएसएस आणि भाजपाचे धोरण आहे, हेच यावरून सिद्ध होते.

    ReplyDelete
  30. सावरकरांबद्दल तुम्ही बोलणे म्हणजे ....

    विष्टेवर बसणाऱ्या माशीने उंच उडणाऱ्या घारीबद्दल वक्तव्य करण्यासारखे आहे ...!!!

    ReplyDelete
    Replies
    1. महामूर्ख, महा नीच प्रसाद, सावरकर चा अंध, मतिमंद भक्त आहेस तू!

      Delete
  31. मला स्वा. सावरकरांचे राजकीय विचार पटत नाहीत. परंतू त्यांचे विज्ञाननिष्ठ बुद्धीवादी विचार पुरोगामी चळवळीसाठी मोठा आधारच नसून पथदर्शक आहेत. सोनवणी सरांनी दिलेले काही संदर्भ अपुरे वाटतात. परंतू बहुतेक संदर्भ सत्य आहेत त्यामुळे ते अमान्य करणं ढोंगीपणाचं ठरेल. तरी सरांना नाना कारणांवरुन शिव्या देण्यापेक्षा याठिकाणी त्यांनी दिलेले संदर्भ ससंदर्भ खोडून काढण्यासाठी प्रयत्न झाले असते तर सावरकरांची बाजू अधिक भक्कम झाली असती. ज्याअर्थी तसा प्रयत्न झाला नाही त्याअर्थी येथे अभ्यासक नसून भक्तच अधिक असल्याचे स्पष्ट होते.
    सावरकरांच्या राजकीय विचाराबाबत मी इतकेच म्हणू इच्छितो की ते जगभरात व भारतातही चालू असलेल्या पैन इस्लामच्या चळवळीने धास्तावले होते. त्यांच्या ह्या भीतीतून व देशावरील प्रेमातूनच हिंदुत्वाच्या विचाराचा जन्म झालेला दिसतो. संविधान निर्मितीनंतर त्यांनी, आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी आपण संविधानिक मार्गांचाच अवलंब केला पाहिजे अशी भूमिका जोरकसपणे मांडली. परंतू हिंदुत्वाचा विचार सोडला नाही. त्यांना विज्ञाननिष्ठ हिंदुत्व अपेक्षित असलं तरी जमातवादाला धर्माचे अधिष्ठान सोडता येत नसते. आणि ते अधिष्ठान गोळवलकर गुरुजींनी पुरेपूर पुरवून सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार अधिक विक्रुत बनवला. स्वातंत्र्यानंतर जवळपास अठरा वर्षे सावरकर हयात होते. आपल्या आयुष्यात उत्तरार्धात तरी त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला असता आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी (धर्मनिरपेक्षता) पुढची हयात घालवली असती तर हिंदुत्वाच्या नावाखाली आज चालणारा तमाशा कमी झाला नसताच, परंतू किमान जातियवादी शक्तींसोबत त्यांचे नाव तरी घेतले गेले नसते. स्वा. सावरकर हिंदुंसाठी एकही जास्त अधिकार मागत नसले तरी 'हिंदुस्थान हिंदुओका' ही भूमिकाच त्यांच्या अनुयायांचा माज वाढविणारी आणि त्यांना स्वतःला संकुचित विचाराचा राजकारणी ठरविण्यास पुरेशी ठरली. सावरकरांसारखा प्रखर बुद्धीवादी नि राष्ट्रप्रेमी महापुरुष त्यांच्या राजकीय विचारांमुळे बदनाम होणे हे देशाचं दुर्दैव आहे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...