Subscribe to:
Post Comments (Atom)
भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!
पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
आतला आवाज लिहिलाय सर तुम्ही.
ReplyDeleteफार पूर्वी एका चांभाराच्या शेजारी त्याचा नातू खेळत होता ,त्याचेच हत्यार घेऊन चामडे कापत होता , परत आजोबांकडे टुकु टुकु बघत होता ,
रस्त्याच्या फूट पाथवर,इवलेसे डोळे
आणि भिरभिरती नजर !
मी माझ्या मित्राला म्हणालो ,
काय स्वपणे बघत असतील हे आजोबा आणि त्याचे नातवंड ?
मित्र म्हणाला अरे वेडा आहेस तू -
त्याना स्वप्नेच पडत नाहीत .
आपल्या सारखी !
बापरे , सरसरून माझ्या अंगावरून काटा आला !
किती माज हा ?