Subscribe to:
Post Comments (Atom)
-
१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
आतला आवाज लिहिलाय सर तुम्ही.
ReplyDeleteफार पूर्वी एका चांभाराच्या शेजारी त्याचा नातू खेळत होता ,त्याचेच हत्यार घेऊन चामडे कापत होता , परत आजोबांकडे टुकु टुकु बघत होता ,
रस्त्याच्या फूट पाथवर,इवलेसे डोळे
आणि भिरभिरती नजर !
मी माझ्या मित्राला म्हणालो ,
काय स्वपणे बघत असतील हे आजोबा आणि त्याचे नातवंड ?
मित्र म्हणाला अरे वेडा आहेस तू -
त्याना स्वप्नेच पडत नाहीत .
आपल्या सारखी !
बापरे , सरसरून माझ्या अंगावरून काटा आला !
किती माज हा ?