आपल्याला विश्व आपल्याशी जोडायचे असेल तर सर्वप्रथम आपण वैश्विकतेचे विनम्र पाईक व्हायला हवे. श्रेष्ठत्ववाद्यांना मिळाले तर मिळतात फक्त गुलाम...विश्ववाद्यांना मिळतात सहप्रवासी. अनुयायी मुळीच नकोत...हवेत ते फक्त सहप्रवासी. एकमेकांना समजावून घेत, हातात हात घेत एकमेकांचे अश्रू पुसत वा एकमेकांपासून अनिवार जिद्द घेत पुढचा काटेरी, तरीही सुखदायक वाटनारा मार्ग तुडवू शकतात तेच जगात खरी क्रांती घडवू शकतात. हा मार्ग भेकडांचा नव्हे तर शूरवीरांचा आहे. गुलाम (मग ते वैचारिक असोत, राजकीय असोत कि आर्थिक) बनवू पाहणारे नेहमीच भेकड असतात कारण त्यांचा मानवी मूल्यांवर कधीही विश्वास नसतो. भेकडांचे महाभेकड गुलाम व्हायचे कि वीरांचे सहप्रवासी हे आपणच ठरवायला हवे...किमान एवढेही स्वातंत्रय आपल्याला वापरता येणार नसेल तर आपण गुलामच व्ह्यायच्या लायकीचे आहोत हे पक्के समजुन चालावे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम
एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...
-
पानिपत ही मराठ्यांची एक घोर शोकांतिका मानली जाते. पानिपत युद्धात महाराष्ट्रात घरटी बांगडी फुटली असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ह्या शोकांतिके...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
सहप्रवासी क्र. १ हजर आहे :)
ReplyDeleteThanks Brother...
Delete