आपल्याला विश्व आपल्याशी जोडायचे असेल तर सर्वप्रथम आपण वैश्विकतेचे विनम्र पाईक व्हायला हवे. श्रेष्ठत्ववाद्यांना मिळाले तर मिळतात फक्त गुलाम...विश्ववाद्यांना मिळतात सहप्रवासी. अनुयायी मुळीच नकोत...हवेत ते फक्त सहप्रवासी. एकमेकांना समजावून घेत, हातात हात घेत एकमेकांचे अश्रू पुसत वा एकमेकांपासून अनिवार जिद्द घेत पुढचा काटेरी, तरीही सुखदायक वाटनारा मार्ग तुडवू शकतात तेच जगात खरी क्रांती घडवू शकतात. हा मार्ग भेकडांचा नव्हे तर शूरवीरांचा आहे. गुलाम (मग ते वैचारिक असोत, राजकीय असोत कि आर्थिक) बनवू पाहणारे नेहमीच भेकड असतात कारण त्यांचा मानवी मूल्यांवर कधीही विश्वास नसतो. भेकडांचे महाभेकड गुलाम व्हायचे कि वीरांचे सहप्रवासी हे आपणच ठरवायला हवे...किमान एवढेही स्वातंत्रय आपल्याला वापरता येणार नसेल तर आपण गुलामच व्ह्यायच्या लायकीचे आहोत हे पक्के समजुन चालावे!
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्थायी समितीचे सदस्यत्व, नेहरू आणि संघी बदनामी!
भारताने आपले सदस्यत्व नाकारून चीनला स्थायी सदस्य व्हायला सहकार्य केले? सत्य नेमके काय आहे? पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे आजच्या चीनचे नाव अस...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
वडार समाज हा तसा देशभर पसरला असला तरी तो आंध्र प्रदेश,तमिळनाडू, महाराष्ट्र व कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. प्रत्येक प्रदेशातील भ...
सहप्रवासी क्र. १ हजर आहे :)
ReplyDeleteThanks Brother...
Delete