ही रिमझीम श्रावणाची
का तुझा डोळ्यांत?
ग सखे सांग मला
काय सलतय उरात?
आभाळाला पंख निळे
श्रुष्टीचे तेज नवे
ग सखे सांग मला...
काय तुझी वेदना?
सागराची गाज किती
गंभीरता ही नित्य नवी
ये सखे बाहुंत
घे नवी संवेदना
जीवनाचे रंग किती
जशी माझी तुझी प्रिती
ग सखे हास जरा...
तुझे अश्रु दे मला...
ही रिमझीम श्रावणाची...
का तुझा डोळ्यांत?
Subscribe to:
Post Comments (Atom)
वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम
एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...
-
पानिपत ही मराठ्यांची एक घोर शोकांतिका मानली जाते. पानिपत युद्धात महाराष्ट्रात घरटी बांगडी फुटली असे म्हटले जाते. प्रत्यक्षात ह्या शोकांतिके...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
No comments:
Post a Comment