यांच्याशी संवाद होत नसतो...
ज्यांना काहीच माहित नाही आणि माहित करुन घ्यायची इच्छा नाही...ज्यांना असे वाटते कि आपल्यालाच फक्त माहित आहे आणि बाकी अन्य सारे मुर्ख आहेत...ज्यांना असे वाटते कि बाकी सारे द्न्यानी आहेत आणि आपणच काय तेवढे अद्न्य आहोत...
अशांशी संवाद होवू शकत नाही!
फक्त अशांशी संवाद होवू शकतो...
ज्यांना आपण द्न्यानार्थी आहोत आणि द्न्यान हे प्रत्येकातच कोणत्या ना कोणत्या पातळीवर अस्तित्वात असते याची जाण असते...
ज्यांना द्न्यान आणि अद्न्यान यातील सीमारेषेची जाण असते...
अवघे जग जरी त्याला द्न्यानी मानत असले तरी जो स्वत:ला केवळ द्न्यानोपासक समजतो...
अद्न्याहुन अद्न्य समोर आला तरी त्याच्यातील सुप्त द्न्यानाला जो उघड करु इच्छितो...
अद्न्यानातच द्न्यान असते आणि द्न्यानातही अद्न्यान असते असे जो मानतो...आणि अद्न्यानाला द्न्यानात बदलवण्याचा जो प्रयत्न करतो...
त्यालाच द्न्यानी म्हणावे...
आणि अशाच लोकांत संवाद होवू शकतो...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
कृत्रिम बुद्धीमत्तेच्या मर्यादा
चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए....
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
Very Nicely said. I liked it.
ReplyDelete