Monday, December 8, 2014

वैचारिक वादळे व्हावीत...

वैचारिक वादळे व्हावीत....
प्रगल्भ समाजाची ती लक्षणे आहेत....
यात काही व्यक्तिगत नसते...(कोणाला वाटले तरी...)
खरे तर अशाच धमासान वादळांतुन समाज पुढे सरकत जातो...
माणुस घडत जातो...
वादळे हवीतच!.
फक्त या वादळांना द्वेषाची झालर नको....
द्वेष कोणालाच कोठेही नेत नाही....!

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...