Monday, December 8, 2014

वैचारिक वादळे व्हावीत...

वैचारिक वादळे व्हावीत....
प्रगल्भ समाजाची ती लक्षणे आहेत....
यात काही व्यक्तिगत नसते...(कोणाला वाटले तरी...)
खरे तर अशाच धमासान वादळांतुन समाज पुढे सरकत जातो...
माणुस घडत जातो...
वादळे हवीतच!.
फक्त या वादळांना द्वेषाची झालर नको....
द्वेष कोणालाच कोठेही नेत नाही....!

No comments:

Post a Comment

या “सुंदर” मूर्खपणाचे रहस्य काय?

भारतातील एक न्यायाधीश देशातील तरुणांना झुरळ आणि बांडगुळ म्हणतो आणि त्यावर उपहास म्हणून अमेरिकेतील एक तरुण आभासी कॉक्रोच जनता पार्टी स्थापन क...