Monday, December 8, 2014

वैचारिक वादळे व्हावीत...

वैचारिक वादळे व्हावीत....
प्रगल्भ समाजाची ती लक्षणे आहेत....
यात काही व्यक्तिगत नसते...(कोणाला वाटले तरी...)
खरे तर अशाच धमासान वादळांतुन समाज पुढे सरकत जातो...
माणुस घडत जातो...
वादळे हवीतच!.
फक्त या वादळांना द्वेषाची झालर नको....
द्वेष कोणालाच कोठेही नेत नाही....!

No comments:

Post a Comment

तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

  ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप का...